Skip to main content

Full text of "Vasudev Bhalawant Fhathk"

See other formats


(119 202) 
ऱ्ञ 
ऱ्व् 


नद ता 


आद्य क्रांतिकारक 


वासुदेव बळवंत फडके . 


यांचे चरित्र 


लेखक 
विष्णू श्रोघर जोशी, वी.ए. 


(टम 08१००७ 
कु कर्मा ला डर 
प मूल्य “0 4 रक 


व्य गये नजरा 


वीज सावार्‍वज प्रकाशन 


सावमतान सरन, ५०१ 'रिवाजी' उउडट्यान भ्डंवञओी* २८ 


प्न 


* वैशास विक्रम संवत्‌ २०३ 


मे १९७४ 


आवृत्ती पहिली १९४७ 
पहिही शाळेय आवृत्ती (९५१ 
पहिली षंप्रजी आवृत्ती १९५९ 


प्रकाशक : 
शा, शि. साप्रफर, 


बीर सावरकर प्रकाशन, 
७१ शिवाजी उद्यान, मुंबई २८ 


सुधाइून वाढविलेली दुसरी आवृत्ती 
(ल वि. श्री. जोशी १९७४ 


मूल्य रुपये २० 


मुखपृष्ठ : प्रमोद 
ठसे : पारकर 

ए्रट आटे, 

प्रभादेवी मुंबई २५- 
मुद्रक: 

सौ. वघुघा रघुनाय एरे 
अक्षर मुद्रणालय, 
लोणावळा, 


अनुक्रमणिका 


प्रकरण नाव पृष्ठ 
१ स्वतंत्र महाराष्ट्राचा अस्त क्र श्‌ 
२ कुलवृत्त, जन्म नि बालपण ग्र १२ 
३ प्रथम विवाह आणि मुंबईतील वास्तव्य द्र २७ 
४ मातृवियोग्राचे असह्य दुःख “न ३६ 
५ नवे वारे-नवे विचार क ६ 
६ दुष्काळाने उडविलेला हाहा:कार भ्र ६३ 
७ पुण्यातील संघटना रे ट्‌७ 
८ रामोद्यांशी संघान ..>. १०४ 
९ बंडखोर जीवनास आरंभ 2 ११७ 
१० वासुदेव बळवंतांची उत्यातसेना गर्म १३३ 
११ आव्हान! स्टे १४९६ 
१२ दुसरी लाट डबर १५४ 
१३ आअग्निप्रलय ! 2 १६४ 
१४ बंड गाजू लागले ! क १७४ 
१५ अज्ञातवासातील हालचाली ग्र १९९ 
१६ अटकेचा रोमांचकारी वृत्तांत न्य २२० 
१७ सरकारविरुद्ध कटाचा भारोप पल २४३ 
१८ भीषण जन्मठेपेची निदंय शिक्षा मस २६८ 
१९ देशत्यागाचा इतिहास द्र ३११ 
२० सहकाऱ्यांची वाताहात हेड ३५० 
२१ वीरपत्नी गोपिकाबाई फडके 22 दप 
२२ वासुदेव वळवंत फडके (व्यक्ति माणि जीवितकायं) > ३६५ 
र्क -- 
चित्रतूची 


१ पुरस्कर्ते स्वातंत्र्यवीर सावरकर; शिरढोण येथील स्मृतिमंदिर; 
लेखक 

२ वासुदेव बळवंत फडके 

३ कर्नाळा किल्ला: प्रवेश्दारापुढील पटांगण; वासुदेव वळवंतांची बोकडाची गाडी; 
चासुदेव बळवंतांचे जन्मस्थान: शिरढोण येथील फडक्यांचा वाडा. 

४ चाठुदेव बळवंतांचे त्यांच्या वयाच्या ११ व्या वर्षीचे हस्ताक्षर : च्यंवकेश्‍वरच्या 

* तीर्थोपाघ्यायाना त्याती लिहून दिलेला लेख. 

पांड्रंग बळवंत फडके; मथुवाई फडके (सो. सीताबाई कर्वे) 


५ फरफोळपुर्‍्यातील 'भरसोवाचे देऊळ '; त्या देवळातील सभामंडप; 
छो. टिळक (तरणपणधे एायाधित्र); वासुदेव यळवंतांचे पुण्यातील शेवटचे 
तिवासस्यान ; सघिर्यांच्या पि्ठाडीचा पट्टीयात्यांचा (माता विश्यांचा) धाडा. 

६ पुन्या मुरलीघराचे देऊळ भ्राणि त्या देवळातील राभामंडप; राऱ्ते याडा; 
जुग्पा तपकीर गल्लीतील किये पाडा. 
महर्षी अण्पासाहेय पटवर्धन; ग्या. महादेय गोविद राने. 

७ थासुदेय यळयंतांचे आराध्यदयतः श्री दत्त; यासुदेय धळवंतांजी 
मोटी स्वाहरी; सार्वजनिक फाका. 

८ वासुदेय वळवंतांचे वाळबोध हस्ताक्षर; पंकल्पित दततमहात्म्य' ग्रंथाच्या 
स्यांच्या हस्तर्िशितातीर शेवटच्या पानावरून. गुंबईचे तत्कालीन राज्यपाल 
सर रिचर्ड टॅपल; हैदराबादचे ततः्फालीन राजनिवाती सर रिचर्ड मीड; पुण्यातील 
सिटी जेलच्या फोठड्या. 

९ पुण्याच्या जिल्हा देंडाय्रिकाऱ्यांचे न्यायालय; संगमावरचा पूल; 
सत्व न्यायालयाचे आवार; मुळामुठेच्या संगमावरीळ वदीतोरे; संगमावरचे 
पुण्याचे त्या घेळचे सत्र न्यायालय. 

१० नानाभाई हरिदास; येरवडधाच्या तुरुंगातील जन्मठेपीच्या वंद्यांच्या कोठडया. 
महादेव चिमणाजी आपटे; चितामण पांडुरंग लाटे; येरवडा कारागाराचे 
प्रवेशद्वार. 

११ आगवनावेने एडनला जाताना दिसणारा एडनचा किल्ला; एडनचा तुरुंग. 

१२ बाईसाहेब फडफे; शिरढोण येथीछ दीपस्तंभ 

रेलकांची इतर पुस्तफे 


१ आच क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांचे चरित्र १९४७ 
झालेय आवृत्ती) १९५१ 


की शभ शा 


२ मृत्युंजमांचा आत्मयज्ञ पहिली आवृत्ती १९५१ 
शा ,» (सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ती) १९७२ 
३ कंठस्नान आणि बलिदान (पहिली आवृत्ती) १९७३ 
कादंबऱ्या 
१ शोभा [पहिली आवृत्ती) १९३९ 
पुनरमीलिन (इुसरी आवृत्ती) १९४९ 
९ मंगला (पहिली आवृत्ती) १९५१ 
इंग्रजी 
1. ९७५4507070 5491.0%पप' एप्प 
सपा ग्रावाळा पेशल डबा ठियड 02 1959 
आगामी 


१ बडवानळ (प्रस्थाव क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद 
आणि सरदार भगतसिंग यांच्या आणि त्यांच्या राजगुरू प्रभृती 


शूर सहकार्‍यांच्या क्रांतिपर्वाचा रोमहर्षक इतिहास) 
२ पहाटेचं चांदणं (कादंबरी) 


दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने-“ 


आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांचे चरित्र या माझ्या पुस्तकाची 
ही सुधारून वाढविलेली दुसरी आवृत्ती. त्माची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यावर 
अगदी 'टाइम्स ऑफ इंडिया' सारख्या इंग्रजी वृत्तपत्रांनीसुद्धा त्याची वाहवा केली. 
आणि त्या विषयावरचे साद्यंत असे तेच एकमेव पुस्तक हा त्याचा विशेष चिरंतन 
राहिला. त्यातील साहित्यावरून बर्‍याच जणांनी वासुदेव बळवंतांवरील पुस्तका- 
तीक, लेखातील, बोलपटातील, नभोवाणीवरील आणि चित्रवाणीवरील आपले 
साहित्य क्णनिर्देश न करताही सजविले. माझ्या या पुस्तकाच्या प्रती बरीच वर्पे 
दुभिळ झाल्या होत्या. त्यामुळे या दुसर्‍या आवृत्तीची आवदयकता भासू लागली. 
या आवृत्तीत पहिल्या आवृत्तीतील वराचसा वृत्तांत होता तसाच असला, तरी भाता- 
पर्यंत अप्रकाशित असलेली बरीच नवी माहिती तीत नव्याने आलेली भाहे. विशेषतः 
वासुदेव बळवंतांची पुण्यामुंबईतील नेमकी निवासस्याने, गणपतराव घोटवडेकर, 
भिकाजीपंत हर्डीकर, अप्पाराव वद्य, विष्णुपंत गद्रे भाणि रंगोपंत महाजन या 
त्यांच्या सहकाऱ्यांची भाहिती आणि नंतरचे जीवनवृत्तांत, श्रीशीळ मल्लिकार्जुन येथे 
वासुदेव बळवंतांनी जेथे आात्मार्पणाचा प्रयत्न केला, त्याच ठिकाणी दोनशे वषे आधी 
छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला थेट तसाच आत्मार्पणाचा प्रयत्न, राज्यपाल 
* सर रिचर्ड टेंपल यांच्या 'टेपलळ कलेक्शन? मधील लॉड लिटन यांना त्यांनी लिहि- 
लेल्या गोपमीय पद्नातीळ वासुदेव बळवंतांच्या वंडासंबंधीची माहिती, वासुदेव वळ- 
वंतांबर ठेवावयाच्या राजकीय अपराधाच्या आरोपासंबंधी, त्यांना फाशी व्हावी या 
सरकारी इच्छेसंब्रंधी, काळया पाण्यावरील स्थानांतरासंवंधो, त्यांच्या तेयील अन्न" 
त्यागासवंधी आणि बलिदानासंबंधी वरिय्ठ सरकारी वर्तुळात झालेला विचार. 
विनिमय आणि पत्रव्यवहार, काळ्या पाण्यावर जातानाच इहलोक सोडून जाण्याचा 
त्यानो व्यक्‍त केलेला निश्‍चय, राजबंदी म्हणून आपल्या हक्कासाठी त्यांनी एडनच्या 
तुरुंगात काळधा पाण्यावर दिलेला झुजार लढा, त्यांचा तेथोल प्रदीध अभ्त्याग, 
विख्यात रशियन प्रवासी मिनाएफ यांच्या दैनंदिनीत दिसून येणारी त्यांची आणि 
त्यांच्या बंडाची मिनाएफ यांच्यावर पडलेलो मोहिनी, बंकिमचंद्रांच्या "आनंदमठ 
कादंबरीस आणि पर्यायाने 'वदेमातरम्‌" या राष्ट्रगोतास त्यांच्या बंडाने आणि वलि- 
दानाने दिलेल्या स्फूर्तीचा थक्क करणारा इतिहास, न्या. रानडे आणि लो. टिळक 
यांनी त्याच्यावर लिहिलेले अद्यापपयंत अज्ञात असलेले लेख आगि इतर मराठी वृत- 
पत्राचे त्यांच्यावरीक लेख इ. संबंधीची माहितो या आवृत्तीत नव्याने नालेली असून 
वासुदेव बळवंतांशी संबद्ध असठेल्या स्यळांची, इंग्रजी अधिकार्‍यांची, वकिलांची 


आणि तुरुंगातीत कोठश्यांची त्यायप्रमाणे त्यांच्या वाळयोध हुस्ताधराचे अशी छाया- 
निमेह्दी प्रपमच या आवृत्तीत दितेली आहेत. 

या आवृत्तीच्या प्रकाशनाचा मोग 'बीर सावरकर प्रकापना'चे संघालक श्री. 
बाळ सायरकर यांच्यामुळेच येत आहे. स्वातंत्र्ययीर सावरकरांच्या सात्तिध्यात 
एका निराळपाप ध्येगम्रेमाने वेयक्तिक भवितव्याचा विशेष विचारन करता यांनी 
आयष्य झोकून दिले अशा व्यक्तींमध्ये श्री. वाळ सायरकरांचे स्यान मोठे आहे. वासु- 
देय बळवंत फडके हे सावरकरांच्या क्रांतिकारक गुरुपरंपरेतील अग्रगण्य महापुरुष 
म्हणूनच श्री. बाळ सावरकरांनी हे प्रफाशनाचे काम अंगावर पेतले. त्याविषयी त्यांचे 
आभार मानावे तेवढे पोडेच आहेत. छोणावळपाच्या अक्षर मुद्रणालगाचे धनी श्री. 

_ प्रभाकर सरदेसाई आणि श्री. रपुनायराव सरे यांनी त्याचे मुद्रण अतिशय त्वरेने 
आणि सुरेख केले त्याविषयी त्यांचाही मी आभारी आहे. या आवृत्तीचे भुसपृथ्ठ 
फाढणारे तरण चित्रवार श्री. प्रमोद जोशी, पुस्तकातील उत्तम ठसे करून देणारे 

, प्रिंट आटंचे श्री. पारकर आणि मुखपुव्ठ आणि चित्रे सुंदर रोतीने छायून देगारे 
बांबे सर्वोदय प्रिटसंचे संचालक श्री. देसाई यांचेही मी आभार मानतो. 

,यासुदेव थळवंत फडके यांच्या वंडाचा आणि रोमहपंक पराक्रमाचा आणि 
त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या अविस्मरणीय आत्मापंणाचा हा चित्तवेधक वृत्तांत 
प्रपिद्ध करून त्यांच्या श्णातून अंशतः तरी मुवत झाल्याचे माझे समाधान आज 
द्विगुणित झाले आहे. त्यांच्या इच्छेप्रमाणे हे राष्ट्र जरी शेवटी स्वतंत्र झाले असले 
तरी, आपल्या देशवांघवांचे जे दारिध, दन्य आणि उपासमार पाहून त्यांच्या काळ- 
जाला धरे पडत असत आणि ज्या गोष्टी नाहीशा करण्यासाठी त्यांनी आपल्या 

* आयुष्याची होळी पेटविली, त्या गोप्टी स्वातंत्र्यानंतर पंचवीस वर्षांनीही अजून 
तशाच आहेत, किंबहुना वृद्धिंगत झाल्या आहेत; त्याची खंत वाटून त्या नाहीशा 
करण्यासाठी प्रयत्न करण्याची स्फूर्ती आणि ईर्पा माझ्या महाराष्ट्रीय बांधवांना 
हे चरित्र वाचून मिळेल आणि राज्यकर्त्यांनाही तशी इच्छा होईल भशी मला आशा 


. आहे. 
“सुळृत' 
१२७ शिवाजी पाके, मुंबई २८ ी 
. दि. १०मे १९७४ , वि. धी, जोशी 


पुरस्कार 


प्रस्थापित परसत्तेविष्द लढून जे स्वराष्ट्राचे स्वातंत्र्य संपादन करण्यासाठी 
सिद्ध होतात, त्या सशस्त्र क्रांतिकारकांची चरित्रे लिहिणे इतर अनेक अडचणीपेक्षा- 
ही त्यांच्या साधनांच्या अभावीच फार कठीण जाते. त्यातही अशा सशस्त्र क्रांति- 
कालाच्या भारंभी गुप्त संघटनांचाच मार्गे चोखाळावा लागत असल्यामुळे परसत्ते- 
विशद्ध ज्या पहिल्या सशस्त्र चढाभा होतात, त्यांतील सै निकांचीच नव्हेत तर सेतानीं- 
चीही 'चरित्रे बहुशः अगदी अज्ञात अत्ततात. कारण क्रांतिकारक गुप्त कटांचे कार्यक्रम 
किवा कार्ये लिहिलेली नसतात ! त्या क्रातिवीरांची खरी नावेपुद्धा त्यांना लपवाची 
लागतात, खोटी नावे धारण करादी लागतात. त्यांच्याविपयीची भाहिती प्रसिद्धिणे, 
त्यांची चख्ि प्रसिद्धिणे हे एरकोय सत्तेच्या घाकामुळे इतर कोणासही अशक्य होते. 
त्यांचे नावही काढण्यास वंदी असते. प्रस्थापित परकोय सत्ता त्याना 'नामद्षेप' पुद्धा 
होळ देत नाही! स्वातंत्र्याच्या पहिल्या पहिल्या उठावणीमध्येच हे क्रांतिवीर बहुशः 
हत वा मृत होतात, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या आठवणीही त्यांच्यासह नप्ट होतात. 
त्यांची पिढीही दीघं कालानें घडणाऱ्या स्वातंत्र्याच्या शेवटच्या यशस्वी युद्धाचे आधी- 
च फोळवश झाल्याने सागीव वा ऐकीव माहिती सांगण्यासही बहुधा कोणी उरत 
नाही! या कारणांमुळे स्वातंत्र्यास्तव ज्या सशस्त्र क्रातिवीरानी, इतर नि.शस्त् 
साधनांनी चळवळ करणाऱ्या देशभक्तांपेक्षा अधिक त्रास, छळ, दुःख सोसलेले असतें, 
विपक्षाच्या जीवाशीच ग्राठ घालून ज्यांनी शत्रूला अधिक धाकवलेळे नि नभविलले 
असते, स्वातंत्र्ययुद्धांतील रोवटच्या विजयाचे श्रेय ज्याच्पा होतात्म्याला ति प्रागदाना- 
ला ति पराक्रमालाच अधिकात अधिक देणे न्याय असते, त्या त्यांचा इतिहास 
व्युत््रमाने बहुधा कमीत कमी उपलब्ध असतो! त्यांची चरित्रे लिहिणे म्हणजे 
महत्तमासाचे काम! ! 


उ्हणूनच क्रांतिवीर वासुदेव वळवत फडके यांचे सांगोपांग चरित्र लिहिण्याचे 
कामही महतयासाचेच आहे. सत्तावनच्या स्वातंत्र्यसंमरातंतर भारतीय स्वातंत्र्याचे 
ध्येय इतक्या स्पष्टपणे पुढे ठेवून, ब्रिटिशाचे राज्य उळ्यून पाडण्पासाठी, नावाजण्या- 
सारखी मशी जी हिंदूची पहिली सशस्त्र उञवणी झालो, तो “ वासुदेव बळवंत फडके 
याचे बंड” हीच होय ! त्या कालवखडात पजावात घर्मंगुलध 'रामसिप्र 'कूका' यांनीही 
एक महत्वाची सशस्त्र उडावणी केली होतो. पण तो क्रांतिकारक झुंज पुष्कळ प्रकरणी 
निराळया स्वरूपाची होती. त्या अरयत्नाविषयी कृतज्ञता व्यकक्‍तवूतही आज उपलब्ध 
आहे, त्या माहितीप्रमाणे तरी सत्तावनतंतर सशस्त्र राज्यक्रातीची पहिली चढाई 
करणाऱया वासुदेव वळवतानाच अर्वाचीन काळातील आद्य राज्यक्रांतिकारक म्हणून 
गौरविके पाहिजे ! 

परंतु ते माद्य क्रांतिकारक होते. यास्तवच त्यांचे नि त्या सशस्त्र चढाईचे वृत्त 
अगदीच अज्ञात आहे. आणि पुष्कळ अंशो आता अज्ञेयही ! तथापि त्यातल्या त्यात 


ह्यांची एक दोन घरिशे मराठीत भाडळतात. आता हे जे नवीन चरित्र श्री वि. श्री. 
जोशी प्रत्तिदीत आहेत, त्याचा विशेप हा की, त्यांनी त्याविषयीची जितकी सापडू 
दकतात, तितमया साधनांचा उपयोग करून, जुन्या वृत्तपत्रांची टाचणेपुद्धा हुडरून, 
वाचून, जुळवून, “ वासुदेव बळवंतांबिपपी भाता काही भघिक माहिती सांगावयाची 
उरली नाही, “ असे आज तरी म्हणता यावे, इतके ते घरि सांगोपांग करण्या" 
साठी फार परिश्रम घेतले माहेत. थ्री. जोशी हे लेखक म्हगून इंग्रजी, मराठी वियत- 
शालिकातून झळकलेले भसतात. त्यांचा व्यासंग, प्रस्तुत विषयाची त्याना स्वभावतःच 
अशठेली भावड आणि त्यांनी घेतलेले परिश्रम हे लक्षात घेता त्यानी लिहिलेल्या 
या घरित्रास मी मन:पूर्वक स्वायतितो. महाराय्ट्र वाचकवगेही त्याचे स्वागत करील 
अशी मला आध्रा भाहे. कारण, मराठी वाडूमयांत वासुदेव बळवंतांचे ह्या घरित्रा- 
पेक्षा अधिक मगज, सांत नि साधार असे चरित्र आज उपलब्ध नाही हे निरिवत! 


* सावरकर पंदन ” मुंबई; वि. दा, सावरकर 


दि. १ ऑपटोवर, १९४७. 


अंधःकारातून प्रकाशाकडे 


महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांच्या तेजस्वी जीवन 
वृत्तांतासंवंधी केलेल्या महत्प्रयास्राच्या संशोधनानंतर उपलब्ध झालेला इतिहास पुढील 
श्वारशे पृष्ठात ग्रयित करण्यात आलेला आहे. 

अगदी लहानपणो वासुदेव वळवंतांचे एक भव्य त॑लनिभ मी जेव्हा प्रथम पाहिले 
तेन्हा त्यांची भव्य दाढो, जटा आणि मुद्रा पाहून मळा भयच वाटछे ! पण ते कोण 
हे समजल्यावर त्या भयाच्या स्थळी आदराने स्थान पटकावले आगि पुढे वासुदेव 
बळवंतांची माहिती विचारून मी पुष्कळांना भंडावून सोडले. पण माझी जिज्ञासा 
कोणी कधीही पूर्ण केठी नाही ! 

माझी ती जिज्ञासा कधी पूर्ण होईल असे मला दोन वर्पापूर्योवयत वाटले नव्हते; 
आधी क्रांतिकारकांच्या जीवनाचा वृत्तांत मिळणेच कठीण असते; त्यात वासुदेव 
बळवेत्तांचे अवतारकार्येच इतक्या जुन्या काळात होऊन ग्ेलेळे की, त्याचा वृत्तांत 
मिळणे त्या सर्वात कठीण ! कारण त्यांच्या घेळची सर्व पिढीच आता नष्ट ज्ञालेली 


आहे. आणि त्यांच्या घरित्राविषयीच्या दुमर्‍्या साधनांचा पुर्णे अभाव आहे. त्यामुळे 


त्यांनी बंड केळे होते, त्यांना जन्मठेप झाली होती नि ते एडन येथे मृत्यू पावले, 
इतके वृत्त सोडले तर त्यांच्याविययी ब्राकी सर्वत्र अंधकार प्सरठेला मला दिसला. 
य जेव्हा वावरू लागलो, तेव्हा 


परंतु त्या अंध:कारात संशोधनाचा दिवा धेऊन मी ह्‌ 
त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि सशस्त्र उत्यानाचे जे उज्ज्वल स्वरूप मला दिसले, 
त्याच्या प्रत्यक्षतेपुढे माझी त्याविषयीची कल्पनाही फिकी पडली आणि त्यांच्या 
राजकीय 'बंडा' मध्ये हिंदुस्थानच्या स्वातत्र्याच्या दुसऱ्या सशस्त्र प्रयत्नाचे स्पृ्दणीय 
दृश्य महा दिसले ! त्यांच्या उत्यानाचे आणि त्यांच्या होतात्म्याच्या जोवताचे हृद्य 


ह्या व्यपतींची सघधिफ माहिती माझ्याकडे धाडून द्यावी. प्रथ अतिशय त्वरेने आणि 
बिकट परिस्वितीत मुद्रित झाल्यामुळे त्यात पुष्कळशी अशुद्धे राहिली असण्याचा 
संभथ आहे ! पण त्याचे उत्तरदायित्व परिस्थितीवर आहे. 


हा ग्रंथाचा पुरस्कार हिंदुस्थानच्या सवश्रेठ क्रांतिकारकाच्या हातचा असावा 
अशी माझी फार दिवसांची इच्छा होती. त्री आज पूर्ण झाल्याचा माता आनंद 
केयळ अवणंनीय आहे ! तो पुरस्कार देणारे स्वातंज्यवीर सावरकर हे अलीकडे 
विफर्लाग त्यितीत दिवस फाढीत आहेत. आपला हिंदुस्थान आचघारविचाराने श्रे, 
स्वतंत्र नि वलिप्ठ फसा होईल, या त्यांच्या असंड तळमळीची त्यांच्या विवंचनेत 
प्रत्यही भर पडत आहे. अश्या भस्वास्थ्यातही वेळ काढून त्यांनी ह्या ग्रंथास पुरस्कार 
लिहिला, ह्याविषयी त्यांचा मी अंतःकरणपूवव, आभारी आहि. 
यासुदैय बळवंतांचा नसलेला मोठेपणा सुलविण्यासाठी मी या ग्रंथात काहीच 
लिहितेले नाही. तसे करण्याची आवश्यकताही नाही; कारण वासुदेव बळवेतांचे 
श्रेष्ठत्व स्वयंसिद्ध भाथि जगद्विर्यात आहे. ह्या ग्रंथातील प्रत्मेक भोळ नि वृत्त 
इतिहासदृष्ट्या पारखून, पडताळून ततकंसिद्ध ठरल्यावरच मी त्यांचा ग्रंथात समा- 
वैश फेलेला आहे. त्यातील संभाषणे सुद्धा तेन्हा प्रसिद्ध झालेत्या वृत्तांतातून घेतलेली 
आहेत ! कथनामध्ये कल्पनेचा जो पोडा शिडकाव उडालेला आहे, तो उघड दिसण्या- 
सारखा माहे. ! वासुदेव वळवंतांच्या व्यक्तिमत्त्वाचे मथा्थ मूल्यमापन करता मेण्या- 
साठी ६८ वर्षापूर्वीच्या संस्वी निराळया भारतात कालमानाने जाऊनच हा ग्रंथ 
धाचला पाहिजे ! तरच वासुदेव बळवंतांनी त्या काळात जे केके नि भोगले त्याचे 
महत्तमत्व नीट समजून गेईल. 
हा चरित्रग्रंथ सर्देच दृष्टींनी सर्वसंपूर्ण नि नमुनेदार आहे, असा माझा मुळीच 
बाद नाही. पण वासुदेव वळवंतांच्या जीवनाविषयी किती तरी अप्रसिद्ध माहिती 
ंध.कारांतून ह्या ग्रंथामुळे भथभच प्रकाशात 


त्यांच्याविषयी महाराष्ट्रात पसरलेल्या अंध. 
येत आहे, असे मात्र निश्‍चितपणे मला वाटते ! इतके उद्दिष्ट जरी साध्य झालिले 


दिसले, तरी आपल्या श्रमांचे सार्थव' झाले असे मला वाटेल ! 
“सुकृत? मुंबई २८ 
दि. १० ऑक्टोबर १९४७ 


वि. श्री. जोशी 


पुरस्क्ले 


स्वातंत्र्यवीर सावरकर 


अपंण-पात्रेका 


निरढोाण येथील रमृनिसंडिर 


बर ककी ऱ्ट 


क 
र» महड, म 


छाया : मधुपूदन फाटक 


हिंदुस्थानच्या स्थातंम्ययज्ञात भापल्य़ा यहुमोळ प्राणांचे आहुति देगाऱ्या 
सर्व ज्ञान भाण भज्ञात हुताम्म्य़राना - 


आणि मारे जे अडक्य झाले होते, ते आना ४क््य होत 
आहे ! मातुमुसीन्या स्वातेच्यासाठी तिच्या चरणी आपली 
शिरकमल चाहणाऱ्या तुम्हा सत्रे दिव्य आत्म्याच्या पराक्रमी 
जीवनवृत्ताताचे पोवाडे तुमन्या राष्ट्राला मुक्त केळाने गाना 
यांवेत असा काळ आता. आला. आहे. ' झ्या भारतीय 
स्वातंत्र्यासाठी तुम्ही आपले देह ठेवलेत, त्या स्वातंत्र्याचे पटिरे 
किरण भारतवर्षीन आता तळू लागले आहेन ' त्यांच्या प्रका- 
झान ठिहिलेळे तुमच्यातील आद्य फानिकारक हुतात्म्याचे हे 
उज्ज्वल चरित तुमन्या होतात्याच्या कणाची अरतः फेड 
म्हणून तुमच्या पवित्र स्मृतीस हृतक्नापुर्वक सर्मापेत असा * 


- स्तव - 
वि० श्री: तोती 


हे हुतान्म्यानो ! हिंदुस्थान स्वतत् व्हावा म्हणून तुम्ही मरण पन्कस्लेत ' तुमन्यापेकी काढीचे 
नाव तरी मागे राहिले ' इतराना तेही समाथान लाभले माही * 
होता आणि तो म्हणजे आपला हिंदुस्यान स्वतंत्र झाला पादिजे ' 


तश पद तुम्हा सवांचा निदिथ्यास एकच 
ने तुमचे घ्येय आता साव्य याळे भद ! 


जकाख. 


आद्य क्रांतिकारक 
बळवत फडक 


वासुदेव 


क 
3 


उत्थान 


जन्म 
-४ नोड 


बलिदान ! 


१८७९ एडन- १७ फेब्रुवारी, १८८३ 


हबर १८४५ 


व्ह 


आद्य क्रांतिकारक 
वासुढेव बळवंत फडके 


यांचे चरित 


. प्रकरण र ले 
स्वतंत्र महाराष्ट्राचा अस्त 


"॥पलट शिला त ति ४९१७ 1818 110९5 तहो ०० ० ता? 
डा, घात लाट ०! 1९ १05. छोणांल्पड ७ ठ्पा प्रपात छण11031 
ग 15 "0. प्पाचिठप. ल्शा वष्टणाऱ ति एए९ एट ('ड लात 
णा धराट ४0०४७ ७ [पिंड लपा छाचॉ 18 याची छणाए९! एषतराला 
फ, पक, एग ीचिणार एल्या5९ हाते गीसिताष्रड एएशा 85 कैचा 
वाक, पि एल्णाट ड्यालापतल. एखा "णा ताळे ध्णाशा ७0 
उ७पप९०ळत ट०्णा९8!!” १ क 

र्‍्‌स्वातंत्र्यवीर सावरकर 


मानवी जीवनात अनिवार दुःसाचे जे काही क्षण असतात, त्या सर्वात अत्यंत 
अनिवार दुःवाचा क्षण तो होय, की ज्या शृणी आपल्या राष्ट्राचे स्वातंत्र्य नप्ट 
होत आहे हे पाहण्माची पाळी मनुष्यावर येते! ब्रिटिश सत्तेसाठी हिंदुस्थानाला 
१८१८ हे वर्षे त्याच कारणामुळे राष्ट्रीय शोकाचे, अंतःकरणाला वेदना देणारे वर्ष 
वाटत असे. कारण, त्या वर्षी आपल्या मातृभूमीचे स्वातंत्र्य नप्ट झाळे नाणि प्रदीप 
पारतंत्र्याच्या संकटमय आणि कंटाळवाप्या काळराभीला प्रारंभ झाला. १६ नोव्हेंबर 
१८१७ च्या मध्यरात्री शनिवारवाडयाच्या इतिहासप्रसिद्ध तटावरून स्वातंत्र्याचा 
झेंडा खाली खेचण्यात आला आणि टंग्रजांचे युनियन जॅक त्या तटावर फडकू लागले. 


१ "तेव्हा आपल्या येभवशाली हिदू साग्याज्यापेकी ए1 आणि शेवटच्या सा्याज्याची येये १८१८ 
मध्ये समाधी वसत आहे. ह्या आपल्या महान राष्ट्रोय सासयाग्यागर गमाधिडेथ विहिताना 
आम्हरना काही कमी वेदना होत आहेत अमे नव्हे! त्याच्याझडे पाऱ्च राहा; मेरीप्रमाशेच धय 
आणि हूजामाहित्य घेऊत प्रेमोखट चित्ताने आमा घरा! काराग, पुवरव्यानाची वेळ केचा 
येईल ते भोयास टाऊर?" र्‍स्वाइंत्मवोर भावररर 
हिंदू-पद-पादशाही, (इंग्रजी) पू. २४१ 


रे थासुदेव बळवंत फडके 


हिंदुस्थानातील प्रिटिश साम्राज्य काही एका दिवसात प्रस्थापित झाले भाही. 
मराठ्यांच्या डळमळत्या साम्राज्यावरील इंग्रजांच्या मुत्सहेगिरीचे हल्के त्यापूर्वीच 
कित्येक वर्षे सुरू झालेले होते. आपल्या व्यापारी आणि वसाहतीच्या स्थापनेच्या महत्त्वा- 
झांदने त्यांनी प्रथम हिंदुस्थानात पाय ठेवला. ह्या देशातल्या भंदाधुंदीच्या वातावरणा- 


" मुळे त्यांच्या उद्दिष्टाजा चांगलाच वाव मिळाला.उत्तर आणि दक्षिण हिंदुस्थानात त्यांना 


आव्हान देणाऱ्या राजपुरुपांचा आणि सेनापतींचा तर त्यांनी क्रमाक्रमाने पराभव केलाच. 
वण त्याच्याच जोडीला त्यांच्याभरमाणेच महच्त्वाकांक्षा वाळगणाऱर्‍्या फ्रेंच आणि पोर्तुगीज 
प्रतिस्पर्ध्यांनाही त्यांनी त्याच वेळी धूळ चारली. भाणि नंतरच हिंदुस्यानाच्या स्वातं- 
च््याचा शेवटचा गड असलेल्या मराठयांच्या सत्तेवर त्यांनी तोफा डागल्या. डोळधा- ' 
पुढे भीपण भविष्यकाळ प्रत्यक्ष दिसत असतानापुद्धा शिदे-होळकरांसारस्मा मरा 
सरदारांनी इंग्रजाविस्द्ध संसुक्‍त चढाई केली नाही आणि इंग्रजांनी त्यांना निरनिरा- 
ळधा लढ्यात पृथकपणे पराभूत केले. त्याचा अधिपती म्हणून वावरणाऱ्या दुसऱ्या 
थाजीरावाने रणांगणातून एकसारखा पळ काढला. ३ जून १८१८ ला तर इंग्रजांनी 
आपल्या राज्याची सोडचिठ्ठीच देऊन ब्रह्मावर्ताचा आश्रय घेतला आणि इंग्रज सत्ता 
धाऱ्यांनी फेकलेल्या नेमणुकीचे आणि छृपाप्रसादाचे तुकडे चघळीत तो तेथेच राहिला! 
बाजीरावाच्या या लज्जास्पद शरणागतीच्या वेळीच हिंदुस्यानाचा राजकीय निःपात 
झाला! बायबलमधील एक वचन मॅझिनी उधृत करीत असे.ते म्हणजे, “जेथे दूरदृष्टी 
नसते तेथले लोक नाझ पावतात! ” अशी दूरदृष्टी असणाऱ्या हिंदी लोकांना इंग्रजां- 
च्या नव्या राजवटीतील आपला भावी नाद्य स्पष्टपणे दिसला. आणि परतंत्रतेचे 
परिणाम टाळण्याची उपाय योजना ते करू लागळे. आपले विद्यमान अधिकार किंवा 
मालमत्ता ज्यांनी गमावली त्यानी आणखी एक पाऊल पुढे टाकले. आणि कृतोचीच 
कास धरली. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे उठाव या लोकांनीच सुरू केळे. त्याचे 
हे भयत्न इग्रजाचे राज्य आल्या क्षणापासूनच सुरू झाले. त्यांच्या अद्या उठावात 
परकीय सत्तेला असलेला विरोध अंतर्भूत होताच. पूण त्यांच्या उठावणीत स्वातंत्र्या- 
कांक्षेची अर्वाचीन ध्येयप्रणाली मात्र सुस्पप्ट स्वरूपात प्रतीत झाली नव्हती! 
उमाजी नाईकांची १८२७ मधील सरकारविरोधी छुटीची उठावणी आणि 
भाऊ खरे आणि इतर पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली १८३९ मध्ये कोळी लोकांनी केलेली 
बर्डे अशाच प्रयत्नांपैकी होती. उमाजीने अगदी नुकतेच *८१५ मध्येही किल्लेदारीचे 
अधिकार उपभोगलेले होते. ते त्याचे अधिकार इंग्रजाचे राज्य येताच संपुष्टात आले 
होते. खरे आणि त्यांचे सहकारी याना इग्रजांच्या सत्तेमुळे आपले हक्‍क आणि मत्ताही 
बुडतील अशी भीती वाटली. म्हणून त्याना इंग्रजाच्या राज्याचा राग जाला आणि 
त्मानी वड केले, त्यांच्या या उठावण्या सह्याद्री पवंताच्या दोन्ही बाजूला झाल्या 
आणि त्याना पकडण्यात येऊन देहदडाचे शासन होईपर्यंत त्यानी महाराष्ट्रात एकच 
खळवळ उडवून दिली, 


री थासुदेव बळवंत फडके 


माच महिन्यात्त आदल्या वर्षी मुंबईहून ठाण्यापर्यंत सुरू झाठेला लोहमागं पुढे 
फल्याणपर्यंत नेप्मात येऊन त्याचे अनावरण झाले. त्याचे वृत्त वरील पत्राने पुढील 
दब्दात प्रसिद्ध केले. '"कल्याणहून मुंबईपयंत रेल्वेची गाडी तारीख २ रोजी म्हणजे 
गेल्या मंगळवारी चालू झाली. त्या समारंभास नेक नामदार गव्हर्नर साहेब व 
फौन्सलदार नगरे पुष्कळ साहेब लोक व मडमा पूर्व दिवशी ग्राडीत वसून मुंबईहून 
फल्याणास गेल्या. नंतर तेथे खुपीची मेजवानी झालो व एतद्देशीय मौज पहाण्या- 
करिता सणाच्या दिवसाप्रमाणे उत्तम पोपाख करून जमले होते.” * 

आणखी एक वर्षाने हा लोहमार्ग पुण्पापर्यंत गेला, तेव्हा या चमत्यवरावर “पुणे 
दाहरामध्ये इंग्रजांने केला कावा ।। लोखंडाच्या सडकेवरून आगगाडी घेते धावा ॥” 
अश्या तर्‍हेची बायकांची ग्राणी झाली. कित्येक दिवस रिकामटेकड्या लोकांना गाडी 
पहाण्याचा उद्योग लागला. ज्याच्यात्याच्या तोंडात आगगाडी, आगगाडीचे चकर, 
ठेसन ६. शब्दच होते. कित्येक लोक चेैनीने खडकीपर्यंत गाडीत बसून जात, 


आपले राज्य गेल्याची प्रतिष्ठित लोकांनाही खंत वाटत नव्हती. मराठ्यांकडून 
हिंदुस्थानचे राज्य घेणाऱ्या माऊंट स्टुअटं एल्फिन्स्टनच्या आणि त्याच्या गोतावळघाच्या 
मनोरंजना्थ १८२५ मध्येही नाचगाण्याचा कार्यक्रम ठरवून त्याला त्या कार्यक्रमाला 
बोलावण्यात वाळांजीपंत नातू कशी धन्यता मानत होता ते एल्फिन्स्टननेच सांगितले 
आहे. बाळाजीपंत १८५० मध्ये मूर्‍यू पावला. तरी त्यानंतरही त्याच्या मुलाने तो 
शिरस्ता पाळण्याचे सोडले नाही. मराठी वृत्तपत्नांनीही त्प! वृत्ताला ठळकपणे प्रसिद्धी 
दिली आणि म्हटले : “येथील एजंट साहेबांना श्रीमंत बाळाजीपत नातूंच्या 
विरंजीवांनी आणि श्रीमंत कुहंदवाडकरांनी मेजवान्या दिल्या.” 
आपली येथील राज्यव्यवस्था चालविण्यासाठी इंग्रजांना लिपिकांचा भरणा हवा 
होता. तेव्हा त्यासाठी उपयोगी पडेल, अशी इंग्रजी शिक्षणाची पद्धत या देशात त्यांनी 
सुख केली. असे शिक्षण देणार्‍या त्यांच्या शाळातून एक नवाच सुशिक्षत कामगःर वर्ग 
नर्माण होऊन त्यांच्या कार्यालयातील कनिष जागांवर काम करू लागला. वरिष्ठ 
जागांवर मात्र त्यांना फक्त काही वेळाच पदोन्नती मिळत असे. अश्या जागांवरचे हे 
सुशिक्षित लोक मग एखादा साक्षात्कार झात्याप्रमाणे म्टुणू लागळे, “ खरोखर 
आपल्या उद्ारासाठीच ही राज्यक्रांती घडून आली आहे! ” 
परतत्र महाराष्ट्राला आपल्या राज्याच्या या दिखाऊ तेजाने झुलविण्याचा 
इंग्रजांचा आटोकाट प्रयत्न एकीकडे चाळू असता, आपली नवो राजवट झुगारून 
देऊन स्वातत्र्याची लालसा निर्माण करणारी स्फूतिस्थाने असलेले स्वातत्र्याचे अवदेव 
भराभर उखडूत टाकून नप्द करण्याचा सपाराही इंग्रजानी चाछविला. १८४८ मध्ये 
छॉर्ड डलहौसी हिंदुस्थानचा मह्ाराज्यपाल (गव्हूनंर-जनरल) झाला आणि वरील 


अ२>-2>>>>>> 
६ “ज्ञानप्रवाश' : दि. ८मे १८५४ 


स्वतत्र महाराष्ट्राचा अस्त क 


धोरणानुसार त्याचा राक्षसी हात त्या गादीला अस्सल वारस नाही या कारणावरून 
प्रथम शिवछत्रपतीच्या परपरागत चालत आलेल्या सातार्‍याच्या गादीवर पडला ! 
ज्या सिंहासनाची महाराष्ट्राने भक्तिभावाने पूजा केली होतो, ते सिह्ासनच विदेशी 
छोकांच्या भाक्रमगाच्या जबडभात नप्ट झाले! त्यानंतर पुढील आठ वर्षात डलहोसी- 
च्या साम्राज्यपलोभी राजवटीत त्याच कारणास्तव अयोध्या, नागपूर आणि झाझी- 
सारखी अग्रगण्य संस्थाने इंग्रजी राज्यात समाविष्ट करण्यात आली. डलहोसीच्या या 
राक्षसी कृत्यांनी हिंदुस्थानातील राजपुरुप प्रक्षुब्ध झाले.एतददेशीय लोकांच्या चालीरीतीं- 
वरील आणि धामिक भावनांवरील इग्रज सरकारच्या अत्याचारी छृत्यांमुळे त्यांचा 
हा प्रक्षोभ अधिक तीब्न झाला आणि लढा दिल्यावाचून हिंदुस्थानाच्या आलेण्यावरून 
नामशेप व्हावयाचे नाही अश्या दृढ निशवयात त्याचे परिवर्तन झाले ! 


' दुसरा बाजोराव ब्रह्मावर्ते येथे १८५१ मध्ये मृत्यू पावला. त्याने वेशगावच्या 
भट घराण्यातील धोंडोपंत नानासाहेब या नावाचा एक पाणीदार मुलगा दत्तवः 
घेतला होता, बाजीरावानंतर त्याची वाषिक आठ लक्ष रुपयांची नैमणूम* भापणास 
मिळावी म्हणून नानांनी इंग्रज सरकारकडे मागणी केली. पण जेथे विस्तीणं राज्ये- 
सुद्धा दत्तक वारसाना नाकारली गेलो होती, तेथे अशी राजकीय नेमणूक अद्या वार- 
सांना इंग्रज सरकार चालू ठेवण्याची शक्‍्वताव नव्हती. इंग्रज सरकारने म्हणूनच 
नानांचो ही विनंती धुडकावून लावलो. परकोय सरकारने आपल्यावर केलेल्या या 

अन्यायामुळे त्या सरकारविरुद्ध लडाई करून स्वातंत्यासाठी खड्ग उासण्याचा नाना- 
साहेबाचा निश्‍चय अधिक ठाम झाला. 


नानासाहेबांच्या या निश्‍चयाच्याच वेळो अयोध्येचा नवाव, आणि बेगमा, 
झाशीची राणी लदमीवाई आणि इतर राजपुरू्प मांचाही तसाच निश्‍चय झाला आणि 
त्या सर्वांनी १८५७ च्या राष्ट्रव्यापी स्वातत्र्ययुद्धाचा आराखडा आखला. तो पर्ण- 
पणे प्रत्यक्षात येता, तर सवं हिंदुस्थान सहा महिन्यात स्वतंत्र होता! ि 

पण या राष्ट्रोय क्रातीची पहिली ठिणगी नियोजित दिवसांच्या कित्येक दिवस 
आधी पडली आणि १० मे १८५७ च्या संस्मरणीय दिवशी मीरत येथे सत्तावन- 
च्या स्वातंत्ययुद्धा | पेट घेतळा. त्याच्या ज्वालांत राजघानीमागून राजधानी पेटत 
ग्रेली. प्रांतामागून प्रांत स्वातंत्र्यासाठी 'वंड' करून उठले ! लक्षावधी हिंदुस्यान- 
बासियानी स्वातऱ्याप्रीत्यर्ये आपली सडगे कोठावाहेर काढली, बंदुका सरसावल्या 
आणि सहस्त्रावधी चीरपुरुपांनी आणि वीरागनांनी होतात्म्याचा आनंदाने स्वीकार 
केला ! इटालीमधील जवळजवळ समफालोन राज्यक्रांती सोडली, तर हिंदस्याना- 
तील १८५७ च्या क्ांतियुद्धात स्वराज्य आणि स्वघम यांच्यासाठी देझभक्तांनी 
केलेल्या त्यागाचा, सोसलेल्या हालअपेप्टाचा आणि दाखवलेल्या शौर्याचा जितका 
उत्तुंग कळस झाला, तितका दुसऱ्या कोणत्याही राज्यत्रातीमध्ये ज्ञाळेला इतिहासात 


६ यासुदेध वळवंत फडके 


आढळत नाही, च्रांतीचे जे चैतन्य आणि जी वित्तहारी दृर्ये फ्रेंच राज्यज्रांतीच्या वेळी 
पॅरिसमध्ये दिसली, तसले चंतन्य आणि तसलो दृ्ये ८५७ मध्ये हिवुत्थावातोल 

कित्येक राजधान्यात दिसून आलो ! 

या उत्यानाला कित्येक पक्षपाती वृतोच्या युरोधिअन इतिहासकारानी (वड' 

म्हणून संबोधण्यात धन्यता मानलेली आहे. विकत इतिहास लिहिणाऱ्यांमधील अव- 
वादभूत इतिहासकार सत्य तिद्ध करीत असेल, तर स्वतः युरोपिअनच असलेल्या जल्टिन 
मॅकार्थी यांच्या लेखणोतून उतरलेला पुढील उतारा तो उठावगी हे एक बंड होते, 

या भ्रमाचा बुडबुडा फोडून त्याचे सत्यत्वल्य उवड करतो. जत्टिन मॅकार्यी म्हणतात - 


त 1 घरच ॥०. छोणा8 112 500095 ४० 7105९ उ. 1९५०. 
त वड ए0६ ७ हया माहळाड च गार पयर्वतु तपा, र 
२९8७ 9 एणपाे ण पे8ी0ला 0 3७७७ ९०१10०९, ॥॥0०॥७] 1181100 
छाव. एलाष्राण्पड मद्याबी[लांडाय घ्या: ाांडा एट्ट्पूयशा5 ० 
गाता. 'शा ९ चृष्ण्णाथ च००्पा ताट छा€९85€९त टक्कापपते्ठञ ४४७ एप 
पा९ लाकाट९ 39900... णा, छट 18) 109 ठ्टाल्ति 1: 
इक्णा2 ०पश एण्पपवे हद्षश्‍ट कयाट पाट ए०५......... ४१॥८१1:६) 
शाटलाप; 500095) 'पा8व ठ्प्पाचे पा ला९ पाण्याशी, 3168१९0, च ीव्छु 
च्यात ६ एड, जयाते एट गापफ/ १९०३ वह्याजी७्ृणाटते 3२३0 
ा९एणप0पला वाफ शवा! सा (18) उ९वलासत. धट उपायच 
1111720711: ताट गोणपाट ष्टरा.........॥1९ उत्प छा. प्या. 
ल्माडणंठप्ा/ इलंटल्च खाट ० घाट छाट टपल्या गारपाशय5 र्ता 
पाडाला, भाचे ल्णाशलॉलत 8 णायधराठ पापा षा 8 आरध्रापिणा ची 


डू 
चत उशाठ्ाठपड बाहा!" 1 


(“त्यावेळी नुसते शिपाईच बंड करून उठले नव्हते. ते केवळ सनिकांचेच 
उत्यान होते असे मुळीच नाही, हिंदुस्थानांवरील ब्रिटिश सत्तेविरूद्ध एकत्रित झालेल्या 
सैन्यातील गार्‍हाण्यांचा, राष्ट्रीय द्वेषाचा, आणि धार्भिक ध्येयवेडेपणाचा तो परि- 
पाक होता. चरवी लावलेल्या काडतुसांविषयीचा तंटा ही एक योगायोगाची ठिणगी 
होती. जर त्या ठिणगीने ते पेटवळे नसते तर दुसर्‍या कोणत्या तरी ठिणगीने ते काभ 
केळे असते... (मीरत येथील सैनिकांना) एका क्षणात ञ[पला नेता, आपला ध्वज 
आणि आपले ध्येय सापडले आणि त्या सैनिक वंडाचे एका क्रातियुद्धात परिवर्तन झाले. 
प्रात.काळच्या प्रकाशात चमकणाऱ्या यमुनेच्या तीरावर ते जेव्हा «पोहोचले, तेव्हा 
त्यांच्यापैकी सर्वजणांनी नकळत इतिहासातील एक महत्त्वपुर्ण आणि आणिवाणीचा 
क्षण साघळा होता आगि त्या सैनिक बंडाचे एका राष्ट्रीय आणि घामिक युद्धात 
रूपांतर घडवून आणले होते ! ”) क 


---:->->->--- का 
४ जस्टिन मॅकॉर्यी -“ए ह्स्टिरी ऑफ आवर ओन टाइम्स,” खड ३ रा, पू. ४६, ४७, ५०, ५१ 


द चासुदेव बळवत फडके 


निरपवाद धिःकाराचे समयंन कोणाही समंजस मनुप्याठा फरता येणे कठीण आहे. 
राजकीय क्षेत्रात अशी निराशामय विचारप्रणाठी महाराष्ट्रात ज्या काळी 
दिसत होती, त्याच काळात धामिक आणि सामाजिक क्षेत्रात दोन उल्लेक्तीय 
महापुढ्ष जन्माला आले. त्यांची दृष्टी द्रष्टयाचो होती. त्यांच्यायओो विष्णुबुवा 
ग्रह्मचारी या प्रलयात धर्माभिमानी पुरुषाचा जन्म १८२५ मध्ये कुलावा जिल्हपा- 
तोल शिरवलो गावी झाला. त्यांचे मूळचे नाव गोवले. ते पाच वर्षाचे होते तेव्हाच . 
त्यांचे वडील मृत्यू पावले. गरिबीमुळे ब॒यम शेतकाम, नंतर एका दुकानात नोकरी 
आणि नंतर ठाणे जिल्ह्यात कस्टम्स' विभागात त्यांनी नोकरी केलो. त्या वाळात 
धर्मग्रंथांचे वरेच वाचन आणि मनन त्यांनी केले. वयाच्या विसाव्या वर्षी धर्मोप- 
देशाचा त्यांना साक्षात्कार झाला. इंग्रजांचे राज्य आल्यावर हिदू धर्मायर आणि 
हिंदूंच्या चालीरीतींवर -स्त्रिश्‍वेन मिशनरी लोकांनी हल्के चढविण्याचा घडाका 
लावला. तेव्हा त्यांच्याविरद्ध वौद्धिक आगि संघटनेच्या क्षेत्रात विष्णुबुवांनी जी 
झुंज घेतली तो केवळ अपूर्व होती. १८५६ मध्ये त्यांनी मुंबईला प्रस्थान ठोकले. पुढे 
पंधरा वर्षे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर मिशनरी लोकांशी प्रकट वादविवाद करून 
त्यांनी कित्येक सभा जिकल्या भागि अनाथ हिंदू मुलांची ख्रिश्चन धर्मात होणारी 
बाटवगूक थांबवून टाकली, ,महाराष्ट्रात मिशनर्‍यांना त्यानी याध्माणे नामोहरम 
केले त्यांनी आपल्या तत्त्वज्ञानाची कित्येक पुस्तके लिहिली. त्यातील पुरोगामी 
विचारसरणी पाहून मन थक्क होते. १८७१ मध्ये ते मुंबईलाच काळपुळीच्या विका- 
राने दिवंगत झाले. त्यांच्यासारखा विद्वान, विच्नारंत आणि छोककल्याणासाठी 
झटणारा पुरुष त्याआधी झाला नाहो. 
ज्योतिबा फुले या- दुसऱ्या महापुरुषाचे, मूळ घराणे माळी जातीचे आणि 
सातारा जिल्ह्यातील खातगूण या गावचे. त्याचे मूळचे आडनाव गोऱ्हे. पण इत- 
.रांच्या छळामुळे ते धराणे पुण्यास आल्यावर त्यांच्या घरचा फुलांचा पुडा पेशव्यां- 
कडे जाई, म्हणून त्याचे नाव फुळे पडळे. तेथेच १८२७ मध्ये ज्योतिवा जन्मले. 
त्यांना ठहानपणापासून शिक्षणाचा नाद होता आणि त्यामुळे ते इंग्रजी शाळेतही 
जाऊ लागले. या शाळेत त्यांच्याहून ' तीन 'वर्षांनी.मोठे असलेले सदाशिव वल्ठाळ 
शोवडे त्यांचे सवंगडी बनले अ(णि पुढे सहकारीही. त्यांचा लहानपणाचा पिंड देश- 
भक्ताचा होता. त्यामुळे धासुदेव वळवंत फडके यांचे गुरू लहुजीबुवा यांच्याकडेच 
ते गोळीबार, दांउपषट्टा इ” गोप्टीही शिकले. “या गोप्टी इंग्रज सरकारला पालथे 
घालण्याच्या उद्देशाने मी शिकळो.व या कामी मला सुधारल्या भट विद्वानांपासून 
स्फर्ती मिळाली होती,” असे त्यांनी 'गुळामगिरी' नामक आपल्या पुस्वकात लिहून 
ठेवले नाहे. १८४७ मध्ये आपले दिक्षण पुरे करून ज्योतिबा घाव वावरू लागले 
तेव्हाच त्यांना हिंदू समाजातील जन्मजात जातिभेदांचा अपमानास्पद प्रत्यय आला. 
घरिष्क वगातील ब्राह्मण यासंवंधात उच्च स्थान घेऊन दसले आहेत, ते खालच्या 


स्वतत्नत महाराष्ट्राचा अस्त्र ९ 


जातीतल्या लोकांच्या अज्ञानामुळे होय, अशी निर्चिती होऊन ज्योतिवांनी अस्पू- 
शाना आणि त्यांच्या स्त्रियांना सुशिक्षित करण्याचा निश्‍वय केला. आणि (८४८ 
मध्ये त्यांनी वुधवार पेठेत ब्राह्मण वस्तीत भिडयांच्या वाडयात त्यांच्या शिक्षगा- 
साठी मुलींचो शाळा काढली. त्या शाळेत शिकवण्याला स्प्रो शिनिका कोठून 
मिळणार? तेव्हा त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई यांनाच शिक्षित करून या शाळेत 
विद्यादानासाठी सहकारी करून घेतले. त्या कार्यात सावित्रीबाईंना 'सुशिक्षित' 
समाजाची हेटाळणी आणि छळही सोसावा लागला. पण तो त्यांनी सोसला. ज्योति- 
बांच्या या कृत्यामुळे प्रत्यक्ष त्यांच्या वडिलांनाही राग येऊन, त्यांनी त्याना घरातून 
घालवून दिले. तरीही ज्योतिबांनी पुढे अस्यृश्यांकरिता नानाच्या पेठेत दुसरी शाळा 
काढलो. त्या काळात हा ध्येयनिप्ठ आचार प्रशंतगीय नव्ह्ता भत्ते कोग म्हणेल? 
गिक्षणाच्या या प्रसाराप्रमाणे जातिमेंदावरही ज्योतिगानी मर्मी प्रहार केले. “मी 
कोणाच्याही घरी अन्नग्रहग करीन,” अशी प्रकट प्रतिज्ञा त्यांनी केलो. अज्ञानात 
वावरणाऱ्या समाजाला या मार्गाने वर आणावे म्हणून शेवटी २४ सप्टेंबर १८७३ 
ला त्यांनी 'सत्यशोधक समाजा'ची स्यापना केळो आणि त्याच्याद्वारा निघनावर्यंत 
आपले कार्य चालू ठेवळे. त्याची वरिष्ठ वर्गाविपयीचो काहोदो दवेपपुण वृत्ती 
सर्वसमत होण्यासारखी नसली, तरी मतनुप्मामनुप्यातील समानता प्रस्यामित वरण्या- 
साठी त्यानी केलेली आंदोलने ही सस्मरणीय होती. पण अश्या पुरुषालाही शेवटी 
विपक्नावस्थेत आपल्या जातिवांधवाकडूनही विशेप वास्तपुस्त न होताच २७ नोव्हेंबर 
१८९० ला देह ठेवावा लागला, 


धर्भकारण किंवा समाजकारण याच्यामध्ये हिंदी लोक अशा रोतीने चाच- 
पडत असता त्यांच्या राष्ट्राची अवस्था काय होती? ते अजून एकसंघ आणि एकात्म 
राष्ट्राचे घटक म्हणून एकजीव झाले नव्हते. काँग्रेसचाच जन्म मुळी १८८५ 
मध्ये झाला. तेव्हा भावी काळातील राष्ट्रीय भावना अजून तीव्र आणि ज्वलंत 
दनल्या नव्हत्या हे काप सांगावया पाहिजे ? 


सामाजिक परिस्थिती आणि समजुती हृदयविदारक होत्या. शिक्षणाचा प्रसार 
इतका अल्प होता की, हा एक दोन किवा तीन इग्रजी 'बुक' शिकला आहे अक्या 
शब्दात शिक्षण मोजले जात असे.इंग्रजी पाचवी इयत्ता उत्तीर्ण होताच मध्यमवर्गीयांचे 
शिक्षण बहुधा सपे ! 'स्कूळ फायनळ' नावाची परीक्षा देणे हे एक शिक्षणाचे 
पुढचे पाऊल समजले जाई आणि मेट्रिक्युलेशनची परीक्षा होणे हे विल्ेप प्रावीण्य 
समजण्यात येई- काही इयत्ताचे शिक्षण संपवून मध्यमवर्गाचे कोक अगदी भंतोयाने 
व्यवसाय म्हणून सरकारी नोकरीत शिरत ! 

साहित्य असे फार उपलब्ध नव्हतेच. साहित्यिकांची वरीच मोठी ज्ञेप म्ह्णजे 
इंग्रजी पुस्तकांचे भाषांतर करणें हीच असे. रापो व्हिक्टोरियाच्या स्तुतीपर लिहि- 


१० वासुदेव बळवंत फडके 


लेल्या कविता क्रमिक पुस्तकात न चुकता छापल्या जात. त्या मोठ्या आवडीने 
शाळांतून म्हटल्या जात आणि त्यांचा फोणाला विशेष रागही येत नसे! 
तथाकथित उच्चवर्णीप ब्राह्मणांना आपण शिवून किवा त्यांच्यावर आपली 
सावली पडू देऊन विटाळले तर ते पाप होय, असे तयाकसित अस्पृश्यांना आणि निम्न 
श्रेणीच्या मध्यमवर्गीयांना स्वत.छाच वाटे. मुसलमानांचा आणि ह्मिश्‍धनांचा स्पशं 
झालेले अन्त भक्षण करणारे लोक आपली जातच गमावून वसत. भाणि त्यांच्यावर 
सामाजिक बहिष्कार पडत असे. र ह 
आधुनिक विज्ञानाच्या चमत्कारांविययी तर स्तभित करणारे अज्ञान पसरलेले 
होते. क्ग्णाईतांचे चिताप्रस्त॑ नातेवाईक ती आपत्ती शरीरिक विकृती न मानता 
भुताखेतांची बाधा मानोत, क्ग्णाईतांना ओमधे द्यावयाचे सोडून भगतांकडे 
किवा भुते काढणार्‍या वुवांकडे किवा बायांकडे धाव घेत. त्यांच्या मंत्रांनी किवा 
उताऱ्यांच्या विधीनी ईइवराची कृपा संपादून किंवा अंगातील भुते हाकलून देऊन . 
चह्णाईतांना वरे करण्याचा प्रयत्न करोत ! याच भ्रामक समजुतीमुळे १८५३ मध्ये 
जेव्हा आगगाडी प्रथम सुरू झाली तेव्हा तो ओढणारे कोणतेच साधन दिसत नाही 
तर भूतपिश्ाच्चेच ती हाकलीत असावोत, अश्या खर्‍या संशयाने आगगाडीच्या 
भयावह आवाजाच्या वाप्पंत्रापुढे लोक त्या पिशाच्चाना प्रसन्न करण्यासाठी 
मुवतपणे नारळ फोडोत. 
कित्त्येक म्हाताऱ्या भोळ्या सात्विक बायका आगगाडी पा हिली म्हणजे तिला 
नमस्कार करीत. आगगाडीस देवगाडी मानून तिची पूजा करीते. भेटोस नारळ, 
सुपारी, पैसा घेऊन जात. आत बसण्याच्या वेळीही नवस करीत. 'आगगाडीने दर कोसास 
एक बळी घेतला, महाग्राई झाली' असेही काहीजण म्हणत. € 
अशा परिस्थितोत राजकीय आंदोलन हिंदुस्थानात आणि महाराष्ट्रात नव्हतेच, 
आणि स्वातंत्र्य हा शब्दसुद्धा सर्वाना वजं होता. त्यामुळे राष्ट्रीय भावनेच्या एखाद्या 
माणसाने दुसऱ्याला रस्त्यात हटकून विचारले को, “अरे, आपला देश इतर देश!- 
प्रमाणे स्वतंत्र अमू नये काय? स्तातत्र्य हा आपलाही हक्‍क नाही काय? मग ते 
परत मिळविण्यासाठी आपण का प्रयत्न वरू नये? ”तर त्याला उत्तर मिळे, “आपला 
देश स्वतंत्र करावयाचा? इंग्रज सरकार उलथून पाडावयाच? छे! भलतंच ? काय 
वेड लागलं आहे?” इगप्रजाचे राज्य हे अज्ञा रीतीने स्थिर होते असेच नाही, तर 
ते हादरवून सोडावे असेही त्यांच्या टाचेखाली भरडल्या जाणाऱ्यांना वाटत 
नव्ह्ते! 
अह्या अबस्येत एखादा स्वातंत्र्याकाक्षी पुरुप जे्हा मागे दृष्टी टाकीत अले तेव्हा 
नुकत्याच होऊन गेलेल्या एका क्रांतित्रयःलाच्य़ा अपयशाचा घो र परिणाम त्याला 


८ ना. वि. जोशी : “पुणे घह्राचे वर्णन,” पु. वर६ 


स्वतंत्र महाराष्ट्राचा अस्त ११ 


दिसे! पग त्या अवयशाच्याही पलोकडे महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचे जे मनोवेधक द्श्प 
चमकताना दिसे, त्याचे मात्र अशा पुण्याला तरीही आकर्षण वाटे! 

स्वतंत्र महाराष्ट्राच्या अशा स्वप्नात दंग असलेल्या पुरुषांत महाराप्ट्राचेच 
काय, पण हिंदुस्थानचे आद्य क्रातिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे नाव अग्रगण्ध 
आहे. त्यांच्या रोमांचकारी जीवनाचा वृतांत त्यामुळेच आपल्याला असामान्य गा. 
मनोहर वाटतो ! म्हणून तो इतक्या कालावधीनंतर जितफा दवय झाला तितव 1 


पुढे ग्रथित केला आहे. क 


भकरण ररे 
कुलवृत्त, जंन्म नि वालफण 


० 11 शाप ण0९?ए९1॥116855, 
०८ उ घटा गाघार९01055, 
उण एग ल०पवेड ०! हाण पै० १९ ९०प॥ाट, 
गण्या 00 एशा० 5 ०प ए0णा8! 
किबे ॥॥1111)8)॥(:1:17/7101/11) 
हिंदुस्थानातील इंग्रजी राज्यसत्तेच्य़ा देपन्नासवर्यांच्या काळात महाराष्ट्रातील 
ज्या घराण्यांची नावे त्पांतील कुडुंबीयांनी राष्ट्रीय स्वातंग्यथज्ञात केलेल्या सर्वेस्व- 
होमामुळे विशेपत्वाने प्रसिद्धी पावली, त्यात कुलाबा जिल्ह्यात्तील फडके हे घराणे 
ठळकपणे चमकते. फडके हे घराणे मूळचे रत्नागिरीजवळ सहासात मंलावर असलेल्या 
. कुरघे या गावचे. त्यामुळे आपल्या आडनावापुढे ते कुरधेकर असे वर्णनं जोडीत असत. 
गुहागर येथील वाडेइवर हा या फडक्यांचा कुलस्वामी होता. त्याचभमाणे वाडेश्‍वरी, 
जोगेश्वरी ही त्यांची कुलस्वामिनी होतो. सुखवर्तू राहणीस आवर्यक इतक्याच 
स्थावर मिळकतीवर काटकसरीने दिवस काढणारे असे हे घराणे प्रथम होते. परंतु 
दैन्यावस्थेकडे कुटुंबाची स्थिती झुकल्यावर कोकण प्रांत सोडून देशांतर करण्याचा 
प्रसंग या कुटुंबावर आला. आपले कुरथे गाव सोडून त्या कुटुवातील लोकांना दुसरी 
कडे जाणे भाग पडले. ती मंडळी तेव्हा शिरढोण या यावी राहावयस आली नि पुढे 
तेथेच स्थायिक झालो. 
झिरढोण या गावाचा पूर्यी ठाणे जिल्ह्यात अंतर्भाव होत असे. पनवेल सोड- 
ल्यावर पुण्याच्या रस्त्यावर पाच क्रोद्यार्घांवर हे गाव ठागते.त्याच्या उत्तरेला पनवे- 
रूची खाडी आहे. तो टाकल्यावर दोन्ही बाजूच्या डोगरापर्यंत पसरलेल्या शेतातून 
जाणार्‍या रस्त्यावर कुलाब्याच्या थंडयार डोगराळ प्रदेशातील वारे वाहत असतांना 
4 “स्मुर्ण विस्मृतिशीलतेमध्ये नव्हे किवा आत्यतिक नि.संगर रिथतीमध्ये मव्हे वर, वैभवाच्या 
मेघराथीचा परिवार मागे टाकीत भापल्या ईश्‍वररूपी घराहून आपण पेथे येतो 
र्‍वित्पम दडईतुवर्य 


कुल्वृत, जन्म नि बालपण १३ 


भर दुपारच्या प्रह्रीही प्रवासाचा त्रास विदेव तापदायक वाटत नाही. पाच क्रोशा- 
धावर शिरढोणची कौलारू धरे दिसू लागतात. नि तो रस्ता पुढे दोन क्रोशार्धांवर 
एका डोंगरातून वाट फोडीत पुण्याकडे जातो. या ठिकाणच्या खिडीला कल्हई खिंड 
म्हणतात. या सर्थ प्राताला पूर्वी कल्याण प्रांत म्हणत असत. आणि शिरढोणच्या 
फडके घराण्यातील काही पुरुषांनी शिरढोणजवळच असलेले एक राजकीय अधिकार- 
स्थान वरीच वर्पे भूपविळे होते, त्यावरून त्या प्रांताचे एक प्रमुख अधिकारकेंद्र 
शिरढोणजवळ वसत असावे असे दिसते. 
फडक्यांचा शिरढोण येथी जुना भव्य वाड! गावात शिरल्यावर साधारण 
मध्यावर धराच्या वर्तुळाकृती ओळीच्या व्यासावर बांधलेला दिसतो. आणि 
त्यांवरून भावातील त्याचे वैशिष्ठ्यपूर्ण स्थान चटकन ध्यानात येते. तो वाघल्यावर 
मग बाकीची त्याच्याभोवतीची घरे उठवली गेली असळी पाहिजेत, असा आपोआप 
तके संभवतो, त्याच्या बाधणीच्या वेळी वापरलेले लाकूड केवळ प्रयासलभ्य असे 
आहे आणि त्याचा सुवकपणा साझ़ धनीच कलून घेऊ शकेल असा आहे. या वाडया- 
तच वासुदेव बळवत फडके याचा जन्म ज्ञाला. ्िरढोणकर फडवय़ांच्या या पुरातन 
वाड्यापुढे उभे राहून त्याच्याकडे पाहात असताना महाराष्ट्राच्याच काय पण हिंदु- 
स्थानाच्या आद्य क्रांतिकारकाच्या जन्मत्थानाचे आपण दशन घेतआहोत या विचाराने 
राष्ट्रवादी भावनाप्रधान मनात एका वेगळय़ा प्रकारच्या भावनांची खळवळ उडून 
जाते! 
या वाड्यात पिढ्यान्‌ पिढभा वसत आलेले फडक्यांचे धराणे चित्पावन 
भ्राह्मण घराण्यात भोडते. ते अविगोत्रीय आहे या चित्यावनांच्या उत्पत्तीविषयी 
निरनिराळचा आश्पायिका आहेत. त्यातीळ एकाप्रमाणे परश्रामाने भापल्या बाणाने 
समुद्र मागे हाटवून हा प्रदेश निर्माण केला आणि त्या परशुरामाचे हे तोक वंशज 
होव, या कथेवर विश्‍वास ठेवला किंवा त्या देवकयेवा अर्थ तो प्रदेश परणुरामाने 
नव्याने वसवला असा लावला, तरी इतक्रे खरे की, या चित्पावनांनी हिंदुस्थानच्या 
इतिहासावर आपल्या कतृंत्वाचा ठाम ठसा उमटवून ठेवला आहे. जन्मजात मोठे- 
धणावर कोणताही वुद्धिवादी माणूस अध विश्‍वास ठेवत नाही. इतिहासात ठळक 
दिसून येणारी गोप्ट म्हणूनच केवळ या गोप्टीचा निर्देश केला आहे. 
इंग्रज राज्यकर्त्यांचा आणि इतिहासकारांच्या दृष्टीतून ही गरोप्ट निसट 
क्षकली नाही. आणि त्यांच्याविरुद्ध उठावणी करणार्‍या काही देशभकतांना वरील 
वर्गाचे म्हणून निराळे काढून त्यानी त्यांच्यावर आपल्या लिखाणात बरीच झोड 
उठवली आहे. वडखोर जमात म्हणून त्यांना वेगळे काढून सर व्हॅलेंटाईन चिरोल यानी 
त्यांच्यावर निकराचा हृत्ला चढविला, त्याचा हा नमुना पहा. महाराष्ट्रातीद 
आदोलनाचे “ सनातनी प्रतिक्रिया ” (0701०१० 8९8ली!तया) असे वर्णन करून 
ते म्हणतात-- ी 


शश भु भासुदेव वळवत फडके 


ष्णणाह झगा हयालेवे 0 जधाल्वेळ एर फड या 0२०09 
शाचा )स्टट्ा, शात 5 डॉल्प९5॥ ष्टरिणिहाड शला तोएवणा 
फपणणे धट 011080७ छावीणा याड एणा० पडचे ग९एश' ऱिष्डाश्शा 
पड नि आरवाणोगाष्टर ॥९ ८0 ७० ७० पणा स 195 [951 पयला 
पाळ झप पाह पशतीछालह र्ल ति फ0णा छाट एषा 
पाहले छावञ-" * 

(“सनातनी प्रतिक्रियेचा बालेकिल्ला हा मराठांच्या दल्वनप्रांतात होता आणि 
भोंगळ साम्राज्य आपल्या मुठीत आठेळे आहे असा त्यांना विश्‍वास वाटतो न 
वाटतो, तोच राजसत्तेचा त्याचा तो ठेवा आपण त्यांच्याजवळून हिसकावून घेतला, 
म्हणून आपली ज्यांनी कधीही गय केली नाही, अशा चित्पावन ब्राह्मणातूनच त्या 
प्रतिक्रिपेथे खंबीरातळे खंबीर अत्ते झुंजार योद्धे पुढे आले! ”) 

दुसऱ्या एका ठिकाणी “ब्राह्मणशाही आणि दर्खनमधील राजद्रोह” मा शौपंकाः 
साली हेच महाशय लिहितात- 

प्शाणा््र गावा णठालाड [टोफुवण्या छ्या) ९0199, 
1९९९१, 8015: (0९ टाच ॥1910१४, पाला 185 णातण्या(ल्ता 
फलश्या एर श'ए९त वि पा पएयावा टचे ए९काड, पट्या ताले पया ० 
पाट वेणणाीा] 0 1९2 स्थापण देण्याला (0 १९ या. १59, 
झा पणरजिलाला जिव्वोतिला र्जा पद्चविशते एण्णळाचेड छोयांजा उपार, 
ह्या. पात्र ७९ पाडा 1: ग 5०2 १०७ 0९ ४प०एशच चन 

फाश ०प, ट्याउच109 1९७01९0." ३ 

(“ दुसच्या करित्येकांमध्ये (चित्पावन ब्राह्मगांमध्ये) “कदाचित त्यांच्यातील 
बहुसंख्याक लोकांमध्ये, पेशव्यांचे 'राज्य नष्ट झाल्यापासून आजमितीपर्यंत गेली 
शंभर वर्षे, ब्रिटिश राज्यसत्तेविषयीच्या हेपाचो अखंड परंपरा टिकून राहिलेली 
आहे. ती सत्ता कधी काळी तरी नाश पावेल भाणि त्याचा स्वतःचा वरिष्ठपणा 
पनरपि प्रस्थापित होईल अशी दुर्दम्य आश्या टिकून राहिलेली आहे.”) 

र इंग्रजांविपपी या. लोकांनी बाळगलेल्या शत्रुत्वाविषयीचे या लिखाणांतील 
उदगार खरे असले, तरी ते शत्रुत्व आपल्या जमातीची सत्ता पुन्हा प्रस्थापित 
करण्याच्या आशेने मनात बाळगण्यात आले होते हा निष्कपं मात्र चूक आहे. येणाऱ्या 
स्वातंत्र्यात लोकशाही राज्यपद्धदीचा वरचष्मा राहील आणि त्यात आपल्या जमा- 
तीला एकतत्री सत्ता मिळगार नाही हे न कळण्याइतके हे लोक दूधखुळे नव्हते. ते 
लढले ते सर्व देशाच्या स्वातंञ्यासाठी लढले, एका जमातीच्या सत्तेसाठी नव्हे! चिरो- 
लनी इंग्रजांचा हा दृष्टिकोण विसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रकट केला. पण इंग्रजांच्या 
मनात चित्पावन ब्राह्मणांविपपी अगदी प्रथमपासूनच हा ग्रह रुजलेला होता. 
२ सर व्हॅलेटाईन चिरोल : “इंडिया ओल्ड अँन्ड न्यू”, पृ. ११२ 

३ सर व्हॅठेटाईन चिरोल : “इंडियन अनूरेम्ट'" पृ ३९ 


कुलवृत्त, जन्म नि बालपण १५ 


आपल्या हिंदुस्थानातील अस्तित्वाकडे हे लोक मनातून अश्याच तिरस्काराने पाहतात, 
हे त्यांचे मत पूर्वीपासूनच बनलेळे होते. सर रिचर्ड टेंपल यांनी हिंदुस्थानात बरीच 
वर्षे नागरसेवेत धाळविठी होतो आणि पुढे तर ते मुंबईचेच राज्यपाल झाले, 
१८७९ मध्येच तेही म्हणाले होते: 

प्पट एवातबशवाड णाच्ष्टाणा2 पाडा: इण्णार देवर, गाणा2 ठा 1९55 
९0९, 1९ छापा आवा] 02 "8902 (0 एटीएट, 17(0 113. चघ्चा॥:- 
त९७5 लाट पाट पिटा 0670च. 

१. पिह पोप, ह्या. लडशाशएवर्या, शज पावक १८ 
पपण्पट्ा ॥॥९ 5९९5 ७ ऐट्याचे ह्यात द्याय 12 50000 ण 
छपांला ड0 पाका ७श'$005 एस्हुकाचे ९ या ४९1. 

* मोगल ज्या विस्मृतीमध्ये गेले त्याच विस्मृतीमध्ये जाण्यास आपण ब्रिटिशांना 
फार पुढच्या भविष्यकाळात का होईना एक दिवस भाग पाडू असे या चित्पावनांना 
वाटते. 

* आजूबाजूला नीट लक्ष असणार्‍या प्रवाशाने केव्हाही सकाळी पुण्याच्या 
रस्त्याने फेरफटका करावा आणि या पाहुण्याकडे कितीतरी लोक ज्या तिरस्काराने 
पाहतात तो तिरस्कार लक्षपूर्वक पाहावा.” 

फडके घराण्यातील पूर्वज शिरढोण येथे निदिचत केव्हा आले ते सांगणे कठीण 
आहे, पण फडके यांची शिरढोण यथील प्रस्तुतची पिढी दहावी पिढी असावी अशी 
त्या पिढीच्या विद्यमान व्यक्तींची माहिती आहे. म्हणजे सरासरी त्तीनद्वे वर्षापुर्वी 
फडके घराणे शिरढोण येथे स्थायिक झाले असावे. 

या तर्काला पृष्टी देणारे दोन पुरावे आहेत. एक म्हणजे फडके यांच्याकडे 
स्वराज्यात वदापरंपरागत असलेले कर्नाळा नावाच्या ज्या किल्ल्यावरचे अधिकारपद 
होते, त्या शिरढोणजवळ असलेल्या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उदूमध्ये लिहिलेले 

जे लेख आहेत त्यांच्यावरून तो किल्ला मुसलमानी राजवटीतच किल्लेदार फडके 
याच्याकडे असावा हा तके संभवतो. दुसरा पुरावा स्वतः वासुदेव वळवंत फडके 
यांच्याच तोंडचा आहे. वासुदेव वळवंतांच्या सहकार्‍यांपैकी कित्येकांवर पुडे गटा- 
गटाने जे चार अभियोग झाले, त्यातील पळऱ्पे येथील लुटीत झालेल्या मनुप्यवधाच्या 
प्रकरणात फाशी गेलेल्या उम्या तुकाराम या अभियुक्‍्ताने न्यायाल्यांतील आपल्या 
निवेदनात सांगितळे-"'महाराजांना (वाघुदेव बळवतांना) आम्ही विचारलं-'आम्हाला 
इतक्या जणांना एकत्र आणून तुम्ही काय करायला सागणार आहात? 'तेव्हा महाराज 
म्हणाले- 'एके काळी आमच्याकडे होती,ती सर्द खेडी आम्हाला लुटायची आहेत. 
मी विचारले, 'तुमची खेडी याचा अर्थ काय ?' तेव्हा महाराज म्हणाठे 
“बादशहांच्या काळापासून ही खेडी आमच्याकडे इनाम म्हणून होती. * र 
४ दि बाँबे गॅझेट! दि. १९ जुलै १८७९ 


यासुदेव बळवंत फडके 


चर 
द 


यरील पुराव्यावरूनही शिरढोण येथे फडके घराणे कमीतकमी तीनशे, वर्पा- 
दूर्वीच स्थाधिफ झाले असले पाहिजे हे निऱचित होते. परंतु आज माहिती उपलब्ध 
आहे ती मात्र शिरढोणजवळील कर्नाळा किल्ल्याचे विरलेदारं असलेले किल्लेदार 
फडके म्हणून ओळपले जाणारे अनंतराव यांच्यापासूनच. होय ! 
कर्ताळघाची किल्लेदारी १८१८ मध्ये ततो इंग्रजांना खाली करून दिला जाई- 
पयंत अनंतरावांकडे होती. त्यामुळे त्यांना किल्लेदार म्हणत, हा किल्ठा गिरढोण- 
पासून दोन क्रोक्षार्धांवर होता. मागे उल्लेसलेल्या कल्हई खिडीतून जाताना सिंडी- 
च्या मध्यावर गर्द झाडीतून डाव्या बाजूला चढण्याला अवघड अशा डोंगराच्या 
रांगांपेफी एकीचा पायया अगदी रस्त्याला लागून येतो. एका चिघोळधा 
मोठया डोंगरावरचा हा किल्ला लांबून नुसते एखाद्या डोंगराचे शिखरच आहे 
असे घाटते. पूर्वी त्यावर जाष्याला रस्ता बांधलेला नव्हुता. रानमाळावरील अंगाला 
बिलगणाऱ्या रानवेलीच्या विस्तारातून दगडादगडावरून उडा मारीत आपण वर 
जाऊ लागलो की, डोंगराळ प्रदेशात आपण पूर्णपणे वेढले जातो. अशा परिसरामुळे भर 
दुपारीतुद्धा त्या वाटेवर गारवा भासतो. तुटलेले कडे आणि खोळ दऱ्या उजव्या 
हाताला टाकोत, टप्प्याटप्प्याने बर जात, डोंगर चढून झाला की, मा कर्नाळा 
किल्ल्याच्या काळय़ा तटाचे आपणास दर्शन घडते आणि दोन एक तासात आपण 
कर्नाळयाच्या प्रवेशदारासमोर पोचतो. 
समोर एक अतिसंय अरूंद नि चिचोळी अशी पडवया पायऱ्यांची वाट किल्ल्या- 
च्या प्रवेशद्वाराशी जाते. या प्रवेशद्वाराडा आता दारे नाहीत. त्याच्या दुबाजूस दोन 
बरून आहेत. त्या उघड्या तोंडातून आत शिरताच घतुप्कोणाकृती भितीनी दा£ 
होणारी पण छपरे नसलेली ओतताड दालने लागतात. त्यांतून कर्नाळा किल्ल्याची 
कार्यालये एका काळी थाटलेटी असत. ती टाकून पुढे गेले की, उंचच उंच स्तंभा. 
सारखा मोठ्या रुंदीचा निसर्गॅनिमित कठीण दगडाचा उपड्या प्रचंड षायलीसारखा 
दिसणारा, कर्नाळधाचा पर्वोच्च सुळका दिसतो. त्याला तिकडे बिड म्हणतात. त्याच्या 
वाजवे दोनच पावलांची वाट लागते. उजव्या बाजूला खोळ देरी आणि पलीकडे 
तश्षोच चिचोळी जागा सोडून त्या बाजूचीही दरी लागते. त्याच्यामागे मांगील दोन 
चरूज उभे आहेत. अशा'अवघड जागी हे किल्ले आणि तट जुन्या काळात पुर्वजांनी 
बांधले ते दीर्घ काळपर्यंत शत्रूला दाद न देता आत रहाता यावे म्हणूनच ! अशा वेळी 
पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून या किल्ल्यात चोदा होद वांधळेळे असुन त्यात नैततगिक 
पाण्याचे झरे आहेत. त्यांच्यापंकी एक “काळोल्या” होद म्हणून प्रसिद्ध आहे. सिंहु- 
गडाच्या साधारण निम्म्या उवीवर असगार्‍्या या डोंगरी किल्ल्यावरून एका वाजला : 
खोनोली-पुण्यापर्यंतच्या प्रदेशावर आणि दुसऱ्या बाजूला अलिवाग आणि सेतपर्यंत- 
च्या भदेशावर सत्तेचा आवाका ठेवता येत असे. या किल्त्याला असे ममंस्थानाचे महत्त्व 
होते की, १६६५ मध्ये शिवाजीला औरंगजेबाला याव्या लागणार्‍या काही थोडया 


फय पभ [रा घडशी 
२्ध्थ् 1७ [७१८०५ व 1918914) : याव्या यू स्घ्ध्£ 


र्‍या 


1; 


हड 52213 
> ७३ 


टे 


क ऐेडतीयिशकारावरोपयकेबाफी त 
; मिपार्यीवासपरममवतफभ्के - ी - वापुरेव वळवंनांचे लांच्या 
र करमरतीरर ० गोतीसोग साग्यण्णे, ह द वयाच्या ११ व्या वर्षांचे 
'-कुरसेकरंडातीपसोतीरर 


- कअ अति हस्ताक्षर :  व्ये्रवथरल्या 
_रनिशणतागि' 'लाविपेशजाजोमार्मंपयश क ताबोपाच्यायाना त्यानी लिहिन 
र ऱ्य व्या क की | १ दिलेला लेल 
त लेण | 
जागिपीतोलरलतीयाई आंगी माई $* क व. पि म कि १ 


[साडी डाव्या बाजूस] 
पांडुरंग बळवंत फडके 
उजव्या बाजूस ] 
मधुताई फडके 
शो. तीतबाई कवे] 


[अव्या बाजूस ] कारकोळपुर्‍्यातील * नरसोवाचे देऊळ,” त्याच्या 
आवारात वासुदेव वळवंतींचा शंत्रशिक्षणाचा वर्ग चाळे, [ उजब्या 
बाजूस वर] ख्या देवळातीळ समोर ्सिणाऱ्या जागी त्यांचे १९ 
बपे ब्रिर्‍हाड होते. 


छो. टिळक; तहूापणचे छायाचित्र, वासुदेव बळवंतांचे ते 
एके काढी शिष्य हाते, 


[खाढी] वासुदेव वळवंताचे पुण्यातील शेवटचे निवासस्थान: 
सचीवांच्या पिछाडीचा थट्रीवाल्यांचा (आता विऱ्र्‍्यांचा) वादा 


जुन्या तपकीर गढीतील किबे वादा 


छाया : वर्सत मोरे 


महर्षि अण्णासहिव पटवर्धन 


वेडात यांचा हात होता. 


न्या. महादेव ग्ाविद रानडे 
चंडात हात असल्याचा 
सरकारचां यांच्यावर सराय 
होता. 


रि 


भ्षाराध्य देवत 


1] 


श्री द्त्त 
सावेजनिक काफा 


ज़ 


वासुदेव ब्रळवंना 
व 


जि 


प्यप्प्य्यमगाण्रच्य 
व्य तर 


प्य्यसनय्य 
र्शी त 


डु 
वि 
रि 
रि 
शीं 
क्ट 


॥ स्वाक्षरी 
2701 


मोडी 


नांची मो 
&>< 
वासुदेव बळवंतांचे वेडीटपत्र 
राहिले, 


धारुदेव कळव 
वादे 
हृ पैयाने उभे 


न 
५६ ५६५५-३७ 


रि क कड कनक ह 
ऱ् 
अ 
“के 
रि 
र) 


सुगमावरचा पूळ 


सा क 


र 


छे 


संगमावरचे पुण्याचे 
लया. वेळचे सत्र 
व त्यायाल्य 


छाया : वसंत मोरे 


येरवड्याच्या तुरुंगातील जन्मठेपी्या बंद्यांच्या कोठड्या, 
जन्मठेपीची शिश्षा ठोठावल्यानंतर वासुदेव वळवंताना 
येथेच ठेवण्यात आलि हेते. (वर डाव्या बाजूस) नानाभार्ई 
हरिदास : न्यायाज्यांन यानी सरकारची बाजू मांडली, 
(मध्ये डाव्या बाजूस) महादेव चिमणाजी आपटे: सत्त 
त्यायाज्यात यांनीच वासुदेव वळंतांचा वेडरपणे 
धचाव फेल. (साळी डाव्या वाजू) चितामण पांडुरंग 
लाटे: सहाय्यक वकीळ म्हणून यानी न्यायोलयात 
निर्भयपणे त्यांच्या वचावाचे काम केले, 
[खाडी] येरवडा कारागाराचे प्रेवेशद्वार 


- ककल) 
शीव 
सणा कणा 


उ योत. 


वा 
3200100707) 


र ह पण्य. किन 
क यय क्र 


००५ ९... भरा 


आगनावेने एडनला जाताना दिसणारा एटनचा विद्या 
छाय़ा : कणीद्र जागी 


एटनचा तुरंग: या ठिकाणीच जन्मठेप काळ्या पाण्यावर वासुदेव चरवंनांनी 
अनन्वित हालअपेश भोगल्या आणि त्यांचे बलिदान झले. 


तुरुंगवास आणि 


२५२७. : 124 "> धुव ॥८४यद्ला 


"> ८७००० 2 १३. 


१ कनजी््च् 


क ची 1 


बण 


लापपणण चाक न 


प टका 
क 


४०४ 1. 
स क की याक ककत ला 


१८ >2 


की 
शू 
र्क 


कुलवृत्त, जन्म नि बालपण १७ 


किल्ल्यांपैकी आणि आम्याहून सुटका होऊन महाराष्ट्रात परत आल्यावर १६७० 
मध्ये त्याने परत घेतलेल्या काही थोड्या किल्ल्यांपैकी हा एक कित्ता होता." पुढे ' 
दुसर्‍या बाजीरावाच्या सासऱ्याला याच किल्ल्याची मामलत मिळाली होती. 


- कर्नाळा दिल्ल्यावरील सर्वोच्चपद अनंतराव फडके यांच्याकडेच होते. अनंत- 
जाव हे वासुदेव वळवंतांचे आजोबा होतं. त्यांचा जन्म १७६२ मधला. ते दशग्रंथी 
ब्राह्मण होते आणि उत्तम वृद्धिवळपटू म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. ते आजा- 
नुवाहू होते. अनंतरावांच्या आधी फडके कुटुंबाची शेतीवाडी इनाम गावे सोडली 
तर फारशी नव्ह्ती. पण अनंतरावांनी ती साठ खंडी उत्पन्नाची होईल इतकी वाढ- 
,विली. त्यांच्या वेळेस दुभती जतावरेच दोनशेपर्यंत फडके यांच्या दारी होती. ते 
स्वतः कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. पण आपल्या स्वतःची कामे नोकरचाकरांनी 
करावी हे त्यांच्या उद्योगी स्वभावाला मानवत नसे. ते ती स्वतःच करीत. त्यांच्या 
कष्टाळू स्वभावामुळे त्यांना वृक्षारोपणाची फार होस होती. आणि नवी नवी कलमे 
.लावण्याची आवड होती. त्यांनी त्यामुळे लवकरच अशा नव्याने लावलेत्या द्रोन 
तीन सहस्त्र झाडांची एक फळवागच निर्माण केली. त्या झाडात भांब्याची, चिचेची 
आणि काजूची शेकडो झाडे होती. आणि हेतुतः दुसऱ्यांच्या बागेतून आणलेली इतर 
झाडे होती. अशा झाडांच्या काही वागा फडक्याकडे अजूनही आहेत. कुडाव्याची 
वाग, चिकणी वाग, तळचावरची वाग अज्ञा नावांनी त्या ओोळतल्या जातात. 


अनंतरावांचा स्वभाव करारी होता. ते शूर आणि धाडसी होते. वरीच वर्षे 
* कर्नाळघाची किल्लेदारी ग्राजविल्यावर १८१८ मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अस्त 
झाला तेव्हा इंग्रजांनी वर्नाळा किल्ला खाली करण्यास त्यांना सागितले. ती आज्ञा 
हाती पडताच अनंतरावाचा सताप आणि दुःख दोन्ही अनावर झालो. स्वातंत्र्यात 
वाढलेल्या त्यांच्यासारख्या अधिकारी पुरुषाप्त परकीयांनी आपत्याला अशी भाज्ञा 
सोडावी आणि आपण ती निमूटपणे पाळावी हे करे सहन होगार? त्यांनी ती 
आज्ञा पाहिली आणि त्यांच्या तोडून उद्‌गार गहेर पडठे, “किल्डा खाली करा? 
कोणाचा किल्ला जाणि कोण तो खाली करावयास सांगणार?” भाणि त्यांनी ती 
आज्ञा धडकावन किल्ला लढविण्याचा आदेस गडावरील आपल्या लोकाना दिला. 
परंतु जेथे सवध हिंदुस्थानच पराभूत होण्यास आता फारसा अवधी नव्हता, तेथे 
अनंतरावामारसा स्वाभिमानी परंतु असहाय्य किल्लेदार एवुलंता एक कर्ताळा 
किती दिवस लढवणार ? त्यानी तीन दिवन तो किल्का झडवला आणि चवथ्या 
दिवेशी इप्रजांच्या बलवत्तर सत्तेपुढे हार साऊन त्याना तो इग्रजांना साठी करून 
देणे भाग पडले. * इग्जांनी कर्नाळा जिकून घेतला त्या काळाचा इतिहासातील 
क 


१८ यासुदेव वळवंत फडके 


उल्लेख या वृत्तांताशी जुळणारा आहे. ? 
अमनंतरावांचे जेप्ठ चिरंजीव वळवंतराव फडके हे १८२१ मध्ये जन्मले. 
त्यांच्या वडिलांच्या किल्लेदारीच्या अधिकारपदाचे वैभव ध्यानात असणाऱ्या भोव- 
तालच्या लोकांमध्ये त्यांचे कोतुक होत असे. आणि आता कोणताही तसा अधिकार 
फडके यांच्याकडे नसताही त्यांना लोक कौतुकाने 'सुभेदार' फडके म्हणत असत. 
"त्यांना आम्ही दादा म्हणत असू,” असे सांगून गो. कृ. फडफे म्हणाले, “त्यांच्यावेळेस 
आमच्याकडे एक मोठा धोडा होता. तो शुभदायी म्हणून सर्वाचा तो आवडता असे. 
दादा तर त्या घोड्यावर बसण्यात पटाईत होते. वासुदेव बळवंतानाही धोड्यावर 
बसण्याची कला लहामपणापासून अवगत झाली, तोही या धरच्याच घोडय़ामुळे.”€ 
बळबंतरावांचा विवाह कल्याण येथील विवनाथपंत बोरगावकर यांची कन्या 
भिकुताई हिच्याशी झाला, हे बोरगावकर घराणेही अतिशय थ्रीमंत होते. त्यांची 
दुसरी नावे जोशी क्रिवा वाडेंगावकर अशी होती." विश्वनाथपंत हे अप्पा 
बोरगावकर म्हणूनच प्रसिद्ध होते. बोरगावकरांना मोर्अण्गा आणि नारायणराव 
असे दोत मुलगे होते. भिकुताईचा वळवंतरावांशी विवाह झाला, तेव्हा त्याचे 
सासरचे नाव 'सरस्वतो' असे ठेवण्यात आले. सरस्वतीबाई या स्वर्पवान आणि 
स्वभावाने करारी वाई होत्या. 
याच दांपत्याच्या पोटी शिरढोण येथे कातिक शु॥ ५ शके १७६७ या तिथीस 
म्हणजेच ४ नोव्हेंबर १८४५ ला सायंकाळी पाचच्या संधीला महाराष्ट्राचे वित्यात 
'आद क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांचा जन्म झाला. १ * अनतराव आता च्यांशी 
ग्ग्ट तपण्डा/ 1818 टगगाली एगाला ७ ७10106 ०380 ७०5९०15, 800 
१०१५५० एव वतस एजाला0 यांप 1००5 पिडा गि: ० वया 818, 
उरवपवर्छा ५0० ३०.” _ (“जानेवारी १८१८ मध्ये ३८० युरोपियन, ८०० एतद्देशोय 
१ अ पायदळ आणि तोफखान्याचे ग्राड घेऊन कर्नल प्रोयरने कर्नाळा, राजमाचो आणि काओरी हे 
महत्त्वाचे किल्ले जिकून घेतले ”) *ग्रॅसेटर भ्ॉफ दि बाँबे प्रेसिडेन्मी, खड द वा, भाग रे, 
पृ परर 
८ गो. कृ. फडके वहोल यांचो माहिती. र 
९ यासुदेव बळवताचे पहिले चरिव्रकार रा. ग. बोरवणकर यानी हो माहिती प्रसिद्ध केलोच आहे. 
पण एक जुने पत्न प्रस्तुत सेखयाच्या हाती आलेले आहे. त्यात बोरगाय$रानो स्वाक्षरीच 
विश्‍वनाथ जोथी अशी केलेलो आहे 0९ खक 
व वासुदेव बळवंताना पकडण्याचे सर्वे प्रयत्न फसल्यांवर त्याना पकडून देणाऱ्यास किल्वा ते करणे 
* शकय होईल अशो माहितो देणाऱ्यास पारितोग्रिक उद्‌घोपिणार्‍्या मुवई सरवारच्या राज 
घोषणेच्या आघारे. वासुदेव बळवताच्या जन्मतिथोविषयो कोणत्याही साधनाच्या अभायी निर्शिचत- 
पणे काही सागणे प्रथम अवघड झाले होते. स्याच्या पुनण्यानी प्रसिद्ध केलेल्या त्याच्या छाया- 
चित्राखाली त्याचे जन्मवर्ष १८४६ असे दिले होते पण स्वत, वासुदेव बळवतांनी आत्मचरिवात 
* मी मोरजे शिरढोण तालुका पनवेल, जिल्हा ठाणे, इलाखा मुबई येथे शके १७६७ साठी फ्डके 
बुळात जन्मलो,” असे लिहून ठेवले आहे. त्यामुळे त्याचे जन्मत १८४५ हेठर लागून गोळ निर्माण 
झाला घण योगायोगाने वर इल्लेख केऊछेडी राजघोषया माझ्या पाहूण्याच आलो आणि त्या 


कुलवृत्त, जन्म नि वालपण १९ 


वर्षांचे वृद्ध गृहस्थ झाले होते. मोठमोठी स्थित्यंतरे आणि उत्कर्षाचे नि दुःखाचे 
दिवस पाहिलेल्या या वृद्ध पुरुषास आपल्या नातवाच्या जन्माचे वृत्त कळताच केवढा 
आनंद झाला! शिरढोणकर फडक्यांच्या वैभवसंपन्न आणि इतिहासप्रत्तिद्ध कुळात 
जन्मास आल्यामुळे वासुदेव बळवंत हे जन्मवेळी काहीच वैशिष्ठ्य सांगता येऊ 
नये भसे किवा आगापिच्छा नसलेल्या कुळात जन्मलेल्या मुलाप्रमाणे जन्म घेत 
नव्हते. वैभवाच्या मेघराझीचा पसारा मागे टाकीतच आपण आपल्या ईशवरल्पी 
घराहून जन्म घेण्यासाठी येथे येतो, ही कब्युक्ती सार्थ करीत कोतींचे वंशलोण 
असलेल्या कुळात ते जग्म पावले होते. 
त्या दिवशी नातवाच्या जन्मानिमित्त शिरढोण येथील फडक्यांच्या भव्य 
वाड्यात अनतरावांनी आभंदोत्सव साजरा केला. आजूबाजूच्या पंचक्रोशीतही 
त्या जन्मोत्सवामुळे आनद पसरला. फडके घराण्यातील आजोबांप्रमाणे वासुदेव 
बळवंताच्या आईच्या घराण्यातील त्यांच्या दुसऱया आजोवांनाही तसाच अवणंनीय 
आनंद झाला. शिरढोण येथील आनंदोत्सवात आपल्या कुटुबियांसह त्यांनीही भाग 
घेतला. 
लहानपणी अडीच वर्षांचा होईतो वासुदेव शिरढोण येथे होता. नंतर मात्र 
कल्याण येथे आजोळी तो राहू लागला. अप्पा! बोरगावकर आणि अनतराव फडके 
या दोघा आजोबाना आपल्या नातवाचे अतिशय प्रेम होते. त्याचा गोरापान वर्ण, 
बाळसेदार शरीर, सरळ नाक आणि निळसर पाणीदार डोळे पाहून दोघांनाही 
प्रेमाचे भरते येई. कल्याण येये राहावयास आल्यापासून आजोवांप्रमाणे आजीचाही 
(आईच्या आईचाही) वासुदेवाळा फार लळा लागला. या त्याच्या आजीचे नाव 
आनंदीबाई असे होते. त्या वेळी त्याने मारलेल्या 'आई' या हाकेनं त्या धरात मोठी 
फसगत होई. कारण, वासुदेवाचे दोन मामा आणि त्यांची आई ही सर्व आपल्या 
आईलाही “आई' म्हणूनच हाक मारीत असत, त्यामुळे आपली आई आणि 
आजी यांचा पृथक्‌ निर्देश दर्शविण्यासाठी ' माझी आई” आणि 'मामाची जाई 
अशी दोन निराळी सबोधने वासुदेवाने लवकरच शोधून काढली आणि लहान म्‌ 
कित्येकदा ज्या संबोधनाचा आईला हाक मारताना वापर करतात, तो करून पुढे 
पुढे तर वासुदेव लहरोत आला म्हणजे आईला इतरांभ्रमाणे सरळ सरळ “ भिकुताई ' 
किवा 'सरस्वती' अशा नावानेच हाक मारी.'११ कित्येक धरात अनुभवास येणारा हा 
प्रकार पाहून वासुदेवाच्या बालपणाच्या या मोठेपणाच्या अधिकारामुळे त्याच्या 
घोपणेत वाशुदेव वळवताचे जन्मवर्षच काय, पश जन्मदिनाझ्हे दिलेला आढळला. तो अर्थातच 
वासुदेव वळवताचा खरा जन्मदिनाक होय त्याचप्रमाणे त्याच्या एका चरिवात त्याचा जन्म 
वल्याण येथे झाला असे म्हटके आहि तेही वासुदेव वळवताच्या आत्मचरित्रातील वरोळ विधाना- 
वतन खोटे ठरते. 
११ वासुदेव बळवताचे “आत्मचरिव' 


२० 1 वासूदेव वळंवंत फडके 


आशोवांची कोतुकाने हसता हसता पुरेवाट होई! कल्याण येथे आजोळी बाजोवां- 
प्रमाणेंच आजीचे आणि इतरांचेही वासुदेवावर फार प्रम होते. 


पण मधून मधून अनंतराव त्याच्यासाठी बोरगावकरांकडे अगत्याने वोलावणे 
पाठवोत, तेव्हा भात्र त्यावेळेपुरती धासुदेवास गिरढोणची वारी घडे. अशा धावत्या 
भेटीत तो घरी आला म्हणजे त्याच्या सुदृढ शरीराकडे आणि तेजस्वी रुपाकडे पाहून 
त्याच्या दुसऱ्या आजोबांनाही मोठा आनंद होई. कौतुकाने त्याला ते ' छकड्या ' 
या आवडत्या टोपण नावाने हाक मारीत. वासुदेवाच्या अगी टहानपणी हृडपणा 
पुप्कळ होता. तो पाहून त्याच्या वडिलांना याचे पुढे कसे होईल अशो निता अनेकदा 
वाटल्यावाचून रहात नसे. त्याने फार द्वाडपणा केला तर ते त्याला रागेही भरत. 
आणि त्याच्याकडून प्राथमिक मुळाक्षरे इ. वळवून घेण्याचाही प्रयत्न करीत. त्यामुळे 
वासुदेवाला धाक भसा हा वडिलांचाच काय तो होता. मुळाक्षरे तर त्यावेळेला 
मुलांना शिकवावी लागत ती दगडी पाटीवर नव्हे, मग आताप्रमाणे वहोवर 
* शिसपेन्सिलीने कुठची? त्यावेळी असत त्या धूळपाटया. पाटीवर पसरलेल्या विट- 
कराच्या मऊ धुळीच्या धूळपाटीवर तांब्याच्या काडीने त्याला ती गिरवावी लागत. 
* पण त्याचा वचपा, अशा मुलांविपयो माताना मदाच वाटते, तसे त्याच्या आईचे निर- 
तिझ्य प्रेम भरून काढीत असे. वासुदेव बळवत म्हणूनच म्हणतात, “ लहानपगा- 
पासून माझेवर वापाची प्रीती कमीच असे. आईची मात्र प्रोती सव भावडापेक्षा 
फार असे. १२ वासुदेवाचे वालपण अश्या कालक्रमात जात होते 


वासुदेव बांलपणाचे दिवस नशा प्रकारे घालवोत असता त्याच्या वयाच्या 
*. सहाव्या वर्षी अनंतरावानी त्याची थाटाने मुज केळी. पण सवीन बटूचे त्या 

बुंधनातील कुतूहल तो दाखवू लागला, तोच पुंडे तोनच वर्षानी अर्नंतरावाना एक 
अपघात झाला. ते आता व्याण्णव वर्पाचे झाळे होते. पण आपल्या उद्योगप्रिय 
स्वभावामुळे आपला व्याप ते कमी करोत ना! अशाच धांदलोत एक दिवस पडून 
त्यांचा पाय मोडला. या शारोरिक आपत्तीमुळे त्याची कप्टप्रियता मात्र मुळीच 
कमी झाली नाही. अपल्या नववृक्षारोपणाच्या उद्योगात त्याही कधीच खंड पडू 
दिला नाही. ते पुढे डोलीतून आपल्या उद्यानात फिरू लागळे. आणि झाडाची नवीन 
नवीन रोपे लावण्याचा आपला उद्योग त्यांनो तसाच चाठू ठेवला. त्यांच्या या फेर- 
कटक्याच्या वेळी वासुदेव कधी आसपास असला आणि “ अण्णा हो झाड कशाला 
आणखी लावता? ” असे त्याने विचारे तर त्यानी उत्तर द्यावे, “ माझ्यामागे 
माझ्या मुलांनी अक्षय श्रीमंतीत रहावं, माझ्या व्जांना सुख ाभाव आणि त्यांचा 
उत्कर्ष व्हावा म्हणून भावी पिढ्यांसाठी भी ही सोय करीत आहे. ” 

मुंज झाल्यावरही वानुदेवाचा ह॒डपणा थांबला नाही. त्याचे अभ्यासाकडे 
६२ वासुदेव वखवतांचे 'आत्मचरिव 


कुलवृत्त, जन्म नि वाठपण २१ 


दिज्षेप लक्ष नसे. वडील माणसाच्या प्रेमामुळे आणि वोरगावकरांसारख्या श्रीमंत 
कुटुंबात मिळणाऱ्या प्ुष्टिदायझ आहारामुळे त्याचे गरीर मात्र अधिकच सुदृढ 
बनत गेळे. थार वर्षाचा असताना पाऊण वेर दुध तो लीळेने पचवत असे. ते त्याचे 
मूळचे प्रकृतिमान वाढत्या वयात अधिक दणकट वनत गेले. पण' सातव्या वर्षापर्यंत 
त्याने धुळाक्षरे किंवा वाराखडयाही पुऱ्या देल्या नाहीत. कोणी अभ्यासाचे नाव 
काट्ताच ढांब कोठेतरी पळ काढावा अशी त्यांची रीतच ठरळेली असे. वाहेर वैलां- 
च्या गाड्या मनसोक्त उउवाव्या; काही वेळा सकाळी जे घराबाहेर पडावे ते 
'मध्यान्हापर्यंत धरी परतही येऊ तये, बाहेर केळेल्या तोडकरपणापायी सवंगड्यांच्या 
कागाळया कित्येकदा आाईपर्यंत जाण्याद्तऊी दांठयाई करावी आणि पग गिक्षा 
चुकविण्यासाठी ओसाड पडडेल्या घरातून किवा अडगळीच्या ठिकाणी लपुन बसावे 
असा त्याचा नित्यक्रम होता बैलगारी उडविण्याची त्याला भतिग्रय होस असे. 
त्याच्या हूडपणामुळे वळअतरावांना जी चिता लागळी असेल ती असो ! पण बोरगाव- 
कराकडे माम त्याच्या दांउगाईचे त्याच्या रागात ववचितच पर्यवसान होई! आपल्या 
या उपद्व्यापी नातवाचे हड पुरविण्यासाठी त्यांनी त्याला एक छोटी वोकडाची 
नवी ग्राडी आणूत दिली. त्या गाडीतून मग मोठ्या डोलाने वासुदेव प्रह्र न्‌ प्रहर 
हिंडे ! 
वासुदेबाचे हे बंडखोर वालूपण आणि हा हृडपणा त्याच्या भावी बंडखोर 
आयुष्याकडे पाहूता अगदी साहजिक ठरतात. पुढील आयुप्यात असामान्य पराक्रम 
गाजवून गैठेल्या पुरुषाचे बाढपण अशा दांडगाईच्या कृत्यानी भरलेले पुष्कळदा आढ- 
ळते. फ़रॉन्सिस द्रेकची रवर क्रिटिते (एवा जॉर्ज वॉशिग्टनची कुऱ्हाड ही या नियमाची 
उदाहरणे होत. वासुदेवाचा हा हृडयणा त्याच्या घरच्या वडील माणसांची काही 
वाही वेळा फारच धादल उडवी. त्याच्या चितेमुळे सरस्वतीबाई कित्येकदा चिताग्रस्त 
मृद्रेने सध्याकाळपर्थंत तो धरी सुसख्प परत येण्याची वाट पाहत वसत. अश्याच 
एका वेळेस पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या, कल्याण येथील उल्हास 
नदीला पूर आला होता. बोरगावकरांच्या वाड्याच्या अंगणातही पार्णी चढळे होते. 
दुपारच्या प्रहरी वासुदेवाने एकदम जी कोठे दडी मारली त्याचा पत्ता लागेना. 
पुष्कळ शोध केल्यावर तो नदीवर पोहूण्यास म्हणून तर ग्रेला नाही ना, पा वितेने 
सर्वजण व्याकूळ झाले. “ पोरास कुणी पुरात लोटून तर दिले नाही ना?” या शंकेने 
सरस्वतीबाई शोकाकुळु झाल्या. बासुदेवावर यांचे निरतिशय प्रेम होते. त्पामुळे' 
स्त्रीसहज मायेने त्या शेवटी रडू लागल्या. ही सर्व गंमत जवळच्याच एका हडप्या- 
च्या मागे दडून बसून वासुदेव बराच वेळ पाहात होता. आईला रडताना 
पाहिल्यावर मात्र त्याच्याने तेथे राहवेना ! तो धाईघाईने वाहेर आठा आणि 
सरस्वतीबाईजवळ धावत गेला. त्यासरशी मळभाने काळवंडलेत्या दिशा सूर्यप्रका- 
शाने एकदम उजळाव्या त्याप्रमाणे त्यांच्या मुद्रेवर रडता रडता आनंद चमकला, 


२२ वासुदेव वळधंत फडके 


त्यांनी अश्रू आवरून वासुदेवाळा पोटाशी घट्ट घरले ! त्या त्याठा रागावल्या नाहीत. 
तर प्रेमभराने मुके घेण्यात त्याच्यावर रागावण्याचे त्यांना सुचळेच नाही ! 


वासुदेव दहा वर्षांचा झाला तेव्हा त्योची अभ्यासाची चुकवाचुकव थांववि- 
ण्यात आलो. त्या वर्षी वडील मंडळींनी त्याला शाळेत घालण्याचा चंगच बांधला. 
मुंबई विदवविद्यालयाची स्थापताच १८५७ मध्ये झाली. तेन्हा १८५५ मध्ये शिक्षण 
प्रसाराच्या अमावी शिरढोण येथे शिक्षणाची सोय कशो असणार ? म्हणूनच वासु- 
देवाच्या शिक्षणाची व्यवस्था कल्याण येथे झाली. आणि तेथे सरकारी शाळेत त्याचे 
नाव घालण्यात आले. या शाळेत वासुदेवाने पुढे चार वर्षे शिक्षण घेतले. त्या काळात 
'त्याने व्यवहारी अपूर्णांकांपर्यंतचे गणित पुरे केळे आणि सिद्धांताचे (भूमितीचे) 
पहिले पुस्तकही त्याने पुर्ण केले. या अवधीत वासुदेवाने इंग्रजी भाषेचाही अभ्यास 
करण्याचे ठरविले. पण तो त्याला गुप्तपणे करावा लागला. कारण बळवंतरावांच्या 
मनात त्याने इग्रजी शिकावे असे नव्हते. त्यामुळे ही गुप्तता राखणे त्याला भाग 
वडळे. त्याच्या मराठी शाळेची वेळ साडेदहा ते दीड वाजेपर्यंत होती. पण डॉ. 
'दिल्सत मा युरोपियन प्रचारकाने (मिद्वानरीने) चालवलेल्या इंग्रजी शाळांपैकी एक 
हाळा कल्याण येथे होती. ती सकाळी महा ते दह्या आणि दुपारी दोन ते सहा वाजे- 
पर्यंत भरत असे. तेव्हा मराठी शाळेची आपली वेळ सोडूत भरणाऱ्या या शाळेत 
गुप्तपणे जाऊन इंग्रजी णिकणे वासुदेवाळा त्यामुळेच शक्‍य झाळे. त्या भाळेव इग्रजीची 
दोन पुस्तके त्याने पुणं केलो. पुडे वासुदेव बळवंताचे इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व अस. 
ल्याचे दिमून आणे. त्याचा प्रारभ हा असा होता ! मराठी शाळेत त्याला सखाराम 
ज्षिवराम केळकर या नावाचे शिक्षक होते. त्यांना तात्या पतोजी असेही म्हणत. 
डॉ. बिल्सन यांच्या शाळेत वासुदेवाचे शिक्षक श्रीधरशास्त्री जांभेकर हे होते. हे 
दोन्हीही शिक्षक स्वभावाने फार चांगले होते. परंतु तात्या पंतोजी एखादे वेळेस तरी 
छात्रगणावर छडीचा प्रयोग करीत. त्यामुळे वासुदेवास त्यांचे थोडेतरी भय वाटे. 
चण जांभेकरांनी जवळ जवळ कधीच कोणाला मारले नाही. त्यामुळे वासुदेवास 
"त्यांचे कधीचे भय वाटले नाही. या दोन्ही शिक्षकांच्या आठवणी वासुदेव वळवतांना 
'भञावी आयुष्यात उल्हसित करीत | र 
7 बासुदेव कल्याणला मा शाळेत असताना शके १७७८ च्या फात्गुनात म्हणजें 
*मञार्च १८५७ मध्ये शिमग्यानंतर वोरगावकराकडील गणपतराव बोरगावकर माच्या 
मळाचा 'ब्रतबध क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन करण्याचे ठरून त्यासाठी ती मंडळी 
नाशिकंजवळच्या ' त्र्पंकेश्‍वरला गेली. त्यांच्यासमवेत आईसह वासुदेवही गेला. 
या वेळेला त्याची कल्याणची आजी, माई, हो आणि फडक्‍्याकडचे अनंतराव आणि 
त्याचे वंध्रू सदाशिवराव आणि वाबुदेवरावाचे धाकटे बंधू कृष्णाजी अशी मडळीही 
त्मा कार्याला गेळी होती. अशावेळी क्षेत्राच्या ठिकाणचे उपाध्ये आपापल्या मजमानांना 


कुलवृत, जन्म ति वाळिपण ररे 


त्यांच्यापैकी कोणाचे कोण पूर्वज त्या क्षेत्रात कधी आळे होते, ते त्यावेळी त्यांच्या- 
कडून लिहून घेतलेल्या लेखावरून अचूक सांगतात. इतकेच नव्हे तर पुढील पिढ्यांना 
तसा पुरावा दाखविण्यास उपयोगी पडावा म्हणून येणाऱ्या यजमानांच्या पिढीकडूनही 
तसा देख लिहून घेतात. त्याप्रम्लणे त्यंवर्केरवर येथील फडकयांचे तीर्थोपाध्ये वेदमूर्ती 
रावजी फडके यांना या वेळी फडवयांकडून ठेख लिहून मिळाला. तो वासुदेवानेच 
िहून दिळा. यावरून इतवया लहान वयात वासुदेव घरच्या व्यवहारात महत्त्वाचा 
भाग कसा पेत होता तेही दिसते. नाहीतर समवेतच्या कोणी वडीलघधाऱ्यांनी तो लेख 
उपाध्येबुवांना लिहून दिला असता. या लेलात वासुदेवाने आपल्या वाळ बोध लिपीतील 
हस्ताक्षरात म्हटले होते :- 
वेदमूर्ती राजश्री रावजी फडके यांसी 
विद्यार्थी वासुदेव वळवंत फडके कुरघेकर, हाळी वस्ती सोरढोण, साप्टाग 
नमस्कार विज्ञापना विद्वेष, आजे आनंदराव रामचद्र, चुलते सदासीवपंत, बंधु 
कृष्णा, मातोश्री सौ. सरस्वतीवाई, आजी माई, नाम्ही श्रीक्षेत्री गणपतराव तात्या 
जोसी कल्याणकर याच्या मुलान्या व्रतवंधाकरिता येऊन ग्ंगास्नात व देवदर्शन करून 
वडलांचे हेस पाहून तुम्हाला उपाध्येपण दिले आहे. आम्ही व भामचे वतीने येतील 
ते तुमची पूजा करतील, मिती फाल्गुन वा! ८ सोमवार दशके १७७८ वलूवाम संवत्सरे 
दस्तुरखुदू. 
मा तिथीला येणारा दिनाक त्या वर्षीच्या पंचागात मी शोधला. तेव्हा 
मला आढळले की, त्या दिवशी १९ मार्च १८५७ ह्य दिनांक येतो. वासुदेवाच्या 
हातातील या लेखाचे छायाचित्र दुसरीकडे दिले आहे, त्यावरून त्यांनी भापणास 
कुरघेकर म्हटलें आहे हे दिसेलच. बाराव्या वर्षी आपल्या मताने लेख लिहिताना 
बासुदेवाने त्यात साष्टांग, विश्वेप, श्रीक्षेत्री, देवदर्शन, उपाध्येपण, येतील, ब्रतवंध हे. 
शब्द कसे अशुद्ध लिहिलें आहेत ते पहाणे मजेशीर ठरेल. त्य़ा काळी लेखनात कित्मे- 
कदा 'दा' च्या ठिकाणी 'स' लिहीत असत हे थिरडोणच्या जागी सौरढोण, सदाशिव- 
पृंतच्या ठिकाणी सदासीवपंत, जोशी च्या स्थळी जोसी ही त्याने लिहिलेली अक्षरे 
पाहता दिसून येते. परंतु हा लेख विद्यार्थी वासुदेवाने लिहून दिल्या म्हणून वासुदेव 
बळवंतांच्या बालपणीचे हस्ताक्षर आपल्याला पाहावयाला तरी मिळाले. या लेसात 
त्यांचे व आजोबा इत्यादीची नावे मात्र अचूक दिली आहेत. त्यावरून हे पत्र वासु- 
देव बळवतःच्या हातचे आहे याविपयी शंका राहात नावही. पुढे एके ठिकाणी त्यांच्या 
हस्तलिखित पोथीचा उल्लेख केलेला आहे. आणि त्या पोथीतील त्यांच्या हस्ताक्षरा- 
चाही ठसा मुद्रित केलेला आहे. त्या पोथीतील हस्ताक्षराशी वरील लेखातील हस्ता- 
क्षर तज्ञानी ताडून पाहावे. रज शि 
धा काळातही सृष्टीत वासुदेव शिरढोण येथे जाई. १० भे १८५७ ला सत्ता- 
व्रवचे स्वातष्ययुद्ध सुरू घाले, ते अठराशे तत्तावनचे बंड म्हणून महाराष्ट्रात उल्ठे- 


र्ड वासुदेव बळवंत फडके 


सले जात असे. उत्तर हिंदुम्यानातील या बंडाच्या तित्य नव्या नव्या चार्ता दक्षिणेत 
येत माणि कित्येक दिवस त्यांची चर्चा हा येथील प्रौढांच्या तोडात एकच विषय 
झाला होता. भशावेळी वळवंतरावांनी 'बंडा'च्या वातम्या उत्साहाने सांगाऱ्या आणि 
घारा वर्धाच्या बाघुदेवाते त्याची दृप्टी कल्पनांनी, भारावलेली आहे आणि कान 
दादांच्या रसाळ वृत्तकथनासाठी टवकारलेले आहेत अशा स्थितीत त्यांच्या तोंडाकडे 
पाहत बसल्या बसल्या गुडघ्याभोवती हात फेकून बसत त्या तासन तास ऐक्राव्या असे 
पप्कळदा घडे. देश स्वतंत्र करण्यासाठी चाललेली ही लढाई आहे या कल्पनेने नाना- 
साहेब आणि तात्या टोपे प्रभृतीचे पराक्कम आणि त्यांच्या युद्धकथा ऐकताना वासु- 
देवाला अननुभूत भानंद होई. आणि इंग्रज सरकारविरुद्ध श्री लढाई आपणही कर 
शकू का? अश्या वालमनाळा सहज सुचणाऱ्या विवचनेने तो अस्वस्थ होई! 


वासुदेव बारा वर्षाचा झाला, तेव्हा फडक्याच्या कुटुबांत एक शोकअनव मृत्यू 
घडला. भेनंतरावांचे वय आता पंच्याण्णव वर्षाचे जाके होते. एक पाय गेल्याने ते 
आधीच असहाय्य झाले होते. पुढे तीन यर्पांत वृद्धपण त्यांना अधिकच असमर्थ 
करून गेले. शेवटी त्यांना ऐहिक जीवनाची विरवती आली. संन्यारा घेऊव इहलोक 
सोडण्याचे त्यांनी ठरविले. त्यांच्या इच्छेप्रमाणे तो त्यांनी घेतला आणि थोड्याव 
दिवसात मार्गसीपं शुद्ध ७ एके १७७९ या तिथीला पंच्याण्णव वर्पेपर्यंत उलाढाली- 
च्या काळात जगाची स्थित्यतरे पाहिलेला हा पुर्य इहकोक सोडुन गेला. त्यांनी संन्यास 
घेतला असल्यामुळे र्‍्यांच्या पाधिव देहात समाधिस्थ करावे लागले. त्याच्या समा- 
घीचो ही जागा भिरढोणला फडवयांच्य़ा वाड्याजवळ थोड्या थंतरायर तळ्याच्या 
क्राठी होती. पुडे बर्‍याच वर्षानी बळवंतरावांनी तेथे काळया कुळकुळीत दगढाची 
उत्तम समाधीही बांधली. ती अजून तेये दिसते. अनतरावांच्या मृत्यूने वासुदेवाला 
सर्वात अधिक वाईट वाटले. प्रेमाने आपला नेहमी कैवार घेणारे आपळे आजोबा 
आता नाहीसे झाले या विचाराने त्याने फार शोक केला! त्या वर्षीच्या पंचांगावरून 
मो यरील तिथीचा दिनांक फाठला. तो २३ गोव्हेंबर १८५७ हा होग, - 

कल्याण येथील प्राथमिक शिशण संपवून १८५९ मध्ये आपल्याला इंग्रजी शिक्षण 
देण्यासाठी वासुदेवाने वडिलांचे मन यळविजे आणि त्यासाठी मुंबईला प्रयाण केळे. 
मुंबईचे सुप्रसिद्ध दानशूर नागरिक नाना शंफरजेट यांच्या परिश्रमाने चाललेल्या शाळे- 
मध्ये त्याचे नाच घालण्यात आले. मुंबईला तो कूठे रहात असे हा मत्र प्रभ्न पडला 
होता. पण नतर त्याचे निवासस्थान वळले. त्याचे जवळचे नातेवाईक तेथे कोणी 
नव्हते, पण फरगसवाडीत जगप्नाथाच्या ज्या अतिशय जुन्या चाळी आहेत त्यांतील 
एका चाळोत गोविद गोपाळ करमरकर नावाचे फडके कुटुंबाचे भरणानुबंधी राहात. 
त्याच्याकडे वासुदेव बळवंत राहू लागले. १२ या गोष्टीला तत्कालीन घ्नांच्या 


१३ गो, ह, पडके यऊील पांची माहिषी . 


कुलवृत्त, जन्म नि बालपण २५ 


न्यायालयीन कामाच्या प्रतिवृत्तांतात भक्‍यम पुरावा मिळाला. तो पुढे एके ठिकाणी 
दिला आहे. जगज्ञाथाच्या वाळीत जाऊन ही विविक्षित जागा कोठे होती त्याचा मी 
पत्ता लावला.तेव्हा ती १२६ सी जगन्नाथाच्या चाळीत तिसर्‍या माळयावर,टोकाच्या 
खोलीत होती असे मा आढळले. वरील शाळेत वासुदेवाने इंग्रजीचा पुढीऴ भम्यास 
चाठू केळा.परंतुतो फार काळ त्या गाळेत राहिला नाही. चारच महिन्यात त्या 
शाळेला त्याने रामराम ठोकळ. आणि शिक्षणासाठी पुण्याला जाण्याचे ठरविले. 
त्या शाळेच्या मुख्याध्यापकाचे स्थानावर त्यावेळी गोविद विष्णू भिडे या नावाचे शिक्षक 
होते. “ हे पंतोजी नेहमी हसतमुस असत. ते स्वभावाने शांत असुन शिकवण्याचे काम 
त्यांस माहीत होते,” अशा शब्दात त्यांच्या शात स्वभावाची, हसतमुस वृत्तीची आणि 
शिकविण्याच्या हातोटीची वासुदेव बळवंतांनी 'आत्मचरित्रा'त स्तुती केली आहे. 


पुण्याला गेल्यावर वासुदेवाने पूना हायस्कूळमध्ये पुढी भिक्षणासाठी नाव 
घातठे. ही पुण्यातीलच काय, पण हिंदुत्यानातीलठी जुन्यातल्या जुन्या घाळेतील एक 
शाळा होती. तिची स्थापना १८४२ मध्ये झाली. “वुना टरेविग कॉलेज' ही तिचीच 
संलग्त सस्था होती. ती विथामबाग वाड्यात भरे. प्रथम ती शास्त्री पंडितांच्या 
हाती होती. १८५८ मध्ये प्रथमतःव ती 'डिरेक्टर ऑफ पब्लिक इन्त्टूवशन' पांच्या- 
कडे दिली ग्रेढी आणि १८५८ मध्ये एर्डावन अर्नोल्ड नावाचे पहिले युरोपियन 
प्रावार्य त्या संस्थाचे मुस्य झाले. या शाळेत वासुदेय पावणेदोन बपे होता. 
त्या शाळेत त्या वेळेस अतिद्य प्रमाण गंथ समजली जा गारी हॉवडं मालिकेतील पोन 
पुस्तके त्याने पूण केली आणि तिसऱ्याची शभर पाने पूर्णे केली. परंतु गा काळात 
अभ्यासक्रमातील पुस्तके सोडून इतरही वरीच पुस्तके आपल्या स्वत.च्याच मनाने 
त्याने वाचून काढली. आणि या मार्गाने विशेषतः इग्रजी भाषेचा त्याने बराच अभ्यास 
करून त्या भावेत उत्तम प्रावीण्य मिळवले. खरे पाहता, उत्तम इग्रजी भापा लिहि- 
ण्याची नबशिक्षितांना त्या वाळी मोठी होस असे. त्यांचे इग्रजीत प्रावोण्यही तसेच 
असे. त्यामुळेच एडविन अर्नोल्ड यांनी त्या शाळेच्या पुस्तकात मत व्यवत केले होते: 
पणुळ र्जा 32 डपित्ाड चाट जलील ञ्यायाबा5 जा जाडा पाका 


पा 8०1.” (“बरेचसे विद्यार्थी मराठोपेक्षा इंग्रजीतच अधिक चांगळे निष्णात 

आहेत.”) इतके शिक्षण पूर्ग केल्यावर वासुदेव स्कूल फायनकू परीक्षेला वतला असता 
तर तोत तो सहज उत्तीणं झाठा असता. परंतु ती परीक्षा देऊन तिच्या बळावर त्या 
काळी सहज मिळणारी मोठ्या वेतनाची नोकरी मिळविणे आणि आपले वैयक्तिक 
जीवन संपन्न करणे ही त्याची आकांक्षा नव्हती. त्यामुळे त्या परीक्षेला न बसताच 
वासुदेवाने शाळा सोडली. 


शिक्षणाचा सर्वसाधारण प्रत्तार त्यावेळो फार ज्ञाला नव्हता. मॅट्रिकची 
परीक्षाच मुळी १८५९ मध्ये सुहू झाली. १८६२ मध्ये सबंध मुंबई विश्वविद्याठमात 


र " "वासुदेव बळवंत पडवे 


फक्त चार जणवी. ए. ची परीक्षी उत्तीणं झाळे होते. १८७७ पर्यंत म्हणजे १८७९ 
मध्ये वासुदेव बळवंतांनी वंडाची उठावणी केळी, त्याच्या पूर्वी फकत दोन वर्षे त्यांची 
संस्या १७९ इतकीच होती. तेव्हा वासुदेय बळवंतानी जे शिक्षण घेतले ते त्या 
दिवसात सवसाधारण हिंदी सुशिक्षित मतुप्य घेई तेवढे होते. आणि त्या काळच्या 
पातळीप्रमाणे पहाता ते आपल्या काळाच्या! सुशिक्षित पिढीपैकीच एक होते. 

स्वत.चे भावी जीवन संपन्न करूनच थांबण्याची स्वप्ने पहात बहुसंस्यांक 
विद्यार्धी ती शाळा सोडीत. परंतु त्याहूनही श्रेष्ठतर अश्ली मातृभूमीच्या स्वातत्र्याची 
संपदा मिळावी म्हणून अश्या वैयविक सपदेकडे पाठ फिरविण्यांस सिद्ध होण्याचा 
निवय करीत बाहेर पडणारा वासुदेव फडके हा पहिलाच विद्यार्थी त्या शालागृहाने 
पाहिला! 


प्रकरण ३ र 


प्रथम विवाह आणि मुंबईतील वास्तव्य 


उर्शण'2 गांगा 1९ 5९65 ४९ पापणी 

१. विटंत. द्यात एण (00०5 ७॥101९-- 

गुणा एला] [४९ एणयला 6085 प. ९९95९ 

एार2€ 5९07९ 15 101 10%, एप. 0९90९, 
-नोर्थव९ए0 81106 


पुणे येथील शिक्षणक्रम सपवून वासुदेवराव १८६० च्या संधीस पुन्हा मुंबई 
येथे गेले. तेथे ते आपल्या पुढच्या आयुष्याचा विचार करू लागले, तेव्हा त्यांच्या 
धरात तीन मोठी कार्ये होऊन गेलेली होती. वासुदेवरावांहून सहा वर्षानी लहान 
असणारा त्याचा भाऊ कृप्णा याचा व्रतबंध त्या वर्षी झाला. आणि त्यांच्या एका 
धाकट्या बहिणीचा विवाहही बळ वंतराव दादानी लवकरच उरकून घेतला. दादांची 
मोठी मुलगी कल्याणास अभ्यकर यांच्याकडे दिली होती आणि ही दुसरी येसूबाई 
अनगाव येथे लेले यांच्याकडे. हे लेळे इनामदार होते आणि म्हणून मोठे श्रीमंत 
होते. त्यांच्याकडेच मोठेपणी बऱ्याचदा वासुदेव बळवंतांचे धाकटे वेधू कृष्णाजी वळ- 
वत येत आणि लेल्यांकडच्या मुलांचे ते मामा म्हणून क्रृप्णामामा म्हणून त्यांना 
लेल्यांकडची मंडळी आणि इतर गावकरीही म्हणत. त्यांच्या पाठोवर वासु. 
देवरावांना दोत भाऊ झाले. त्यांची नावे पांडुरंग बळवंत आणि गंगाधर बळवंत 
अशी होती. ते आता सात आणि चार वर्षांचे होते. वरील लग्ने आणि मुंज ही 
कार्येबळवंतरावांना आपल्या 'शिरढोणकर फडके” या ख्यात नामाच्या कीर्तीला साजेद्या 
रीतीने करावी लागली आणि त्या कामी भआापल्या कुटुंबाच्या आधिक स्थितीवर मोठे 
भरोझे पडल्यासारखे त्यांना वाटू लागले. संयुक्‍त कुटुंबातील अशी हो शेवटचीच कार्ये 

"आपल्यापुढे अवड आणि शात असे गतिमान आयुष्य पसरलेले त्याला दिपत आहे. तया भाप- 

ष्याचे रहस्य त्वास्थ्म आहे, आनंद नव्हे! ” 


प्यू भरलोरिड 


२८ 1 वायुदेव वळवंत फडके 


होती. कारण ही फार्ये झाल्यावर वळवंतराव भाणि वामुदेवरावांचे काका सदाशिव- 
राव हे दोघे विभवत झाळे आणि फरके कुटुंबाची एकात्मता भंग पावली. 
पुणे सोडून मुंबईला आल्यावर वागुदेवरावांप्रमाणे त्याचे वडीलही त्याच्या 
भाबी आयुप्याविषयी विचार वरू छागळे. पण त्यांचे विचार जगरहाटीचे संसारी 
स्वरुपाचे होते. 'वासुदेव' कल्याण येथे होता, तेव्हापासूनच त्याने पुढे इग्रजी शिकत 
बसू नये, तर जिक्षणत्रम सपतून स्वतः काही मिळवण्याच्या मार्गाळा लागावे, असे 
त्यांना वाटू लागले होते. त्याच दिशेने त्याचे आता प्रयत्नही सुरू झाले. “वासुदेवा'ने 
नोकरी करावी; पण ती करतानाही त्याने आपल्यापासून लांब जावे हा विचार त्यांना 
मानवण्यासारसा नव्हता. तेव्हा त्याने नोकरी,तर करावी परंतु ती शवय तर शिर- 
ढोणपासून जवळच्या एखाद्या ठिकाणी करावी असे त्यांना वाटत असे. ती त्याची 
इच्छा पुरी व्हावी अश्नी परिस्थितीही सुदैवाने त्यावेळी जवळ पनवेऴ येथेच होती. 
तेथीक प्रसिद्ध णापारी आणि श्रीमंत गृहस्थ विठाप्पा खंडाप्पा गुळवे हे बळवंतरावांचे 
निकटचे स्नेही होते. वासुदेवराव शिरढोण येथे यानंतर आर्त की,येता जाताना गुळवे 
यांच्याकडेही जात असत. भापल्या घनिप्ट संवंधाचा लाभ घेऊन यिठाप्पा संडाप्पा 
याच्याच पेढीवर *वासुदेवा'ठा चिकटवून द्यावे असे ठरवून वळवतरावांनी त्यालाही तो 
विचार बोळून दासविला,पण त्यांचा तो विचार ऐकताच बासुदेवराव आश्‍चर्यचकित 
झाले. शिक्षण संपताच इतर चार तरुणाप्रमाणे नोफरी एके नोकरी करण्याचा मार्ग 
चोखाळण्याचा त्यांचा कधीच विचार नव्हता. फार तर नोकरी करावयाची तर ती 
काही काळ आणि तीही मुंबईसारख्या मोठ्या नगरात करावी, असा त्यांचा विचार 
ठरला होता. त्यामुळे जापण नुसती नोकरी करावी, इतकेच नव्हे तर त्यासाठी 
विठाप्पा खंडाप्पा याच्याकडे पुढील व्यवस्था करून टाकण्याच्या विघारात दादा 
आहेत हे कळताच वासुदेवराव अस्वस्थ झाले आणि त्यांच्यासारख्या आत्मविश्‍वास 
असणाऱ्या तरुणांच्या अंगात जो स्पप्टवक्तेपणा काही वेळा प्रकट होतो, त्याच 
स्पप्ट्वक्‍तेपणाने त्यांनी आपणास ती योजना मान्य नसल्याचेही दादांना सांगून 
टाकले. 
वासुदेवासाठी आपण ठरविलेला विचार अज्ञा प्रकारे उघळला जाईल, अशी 
बळवंतरावांना कल्पना नव्हती. त्यामुळे वासुदेवाने त्या व्यवत्थेला अमान्यता दर्शवि- 
ताच त्यांचीही मोठी निराश झाली. वासुदेवाच्या अंगचा बाळ्पणाचा हूडपणा त्याच्या 
या हेकेसोरपणामुळे त्याला पुन्हा दुसर्‍या कोठे नेणार तर नाही ना? या विचाराने 
त्याना भौतीही वाटली. ज्याच्या तरुणपणच्या सरळ मार्गाविपयी वडीळ माणसांना 
असे भयं वाटते, अशा तरुण मुलाच्या संबंघात अशी वडील माणसे जी उपायपोजना 
करतात, तीच उपायथोजना बळवतरावांनी या ठिकाणी करण्याचे ठरविठे. आणि 
इथे नोकरी करायची नसेल तर नको करू, पण माझ्या या दुसर्‍या इच्छेप्रमाणे वागण्याचे 
माठ तू अमात्य करू नयेस, अश्या उपदेशाने मांनी त्याला आपला दुसरा मनोदय 


प्रथम विवाह आणि मुंबईतीळ वास्तव्य "१९ 


छळवला. त्यात वासुदेवाच्या स्वैर वृत्तीला आळा वसावा आणि पहिल्या सुनेचे भाग- 
मनही भापल्या घरात लागलीच व्हावे, असा त्यांचा दुहेरी हेतू होता. वासुदेवरावांनी 
दादांच्या या इच्छेलाही घाईतच ती पुरणे व्हावी असा रुकार दिला नाही. पण ते 
विवाहबद्ध होण्यातच या गोष्टीची परिणती झाल्यामुळे वासुदेवाने या विषयात तरी 
आपले ऐकले याचा बळवंतरावांना भानंद होणे साहजिक होते. 


वासुदेवराबांजवळ वळवंतरावानी विवाहाचा विषय आज काढला होता, त्री 
'त्यांचे त्या विषयीचे प्रयत्नं मात्र त्याच्या आधी तीन वर्ष चालले होते. त्या काळात 
त्यांनी काही मुलोही पाहूच ठेवल्या होत्या. ते त्यांचे प्रयत्न ब!सुदेवरावांच्या पाठीमागे 
चालंठे होते असे म्हटले तरी चालेल. त्याचा आता गौप्यस्फोट झाल्यामुळे आता 
'अधिक ताणण्यात अर्थ नाहो, असे मानून त्या गोप्टीत वासुदेवरावांनी दादांच्या 
इच्छेला माम दिला. 


शिरटोणकर फडवयांच्या प्रसिद्ध घराण्याशी संबंध जोडण्यास पुष्मळ घराणी 
उत्सुक असणारच. उपवर द्धूच्या पित्यांच्या त्यासाठी शिरढोण पेये होणार्‍या पेऱ्या 
१८५९च्या हंगामात इतक्या वाढल्या की, वासुदेवरावांनाही त्याचा कटाळा आला. 
त्या काळच्या रीतीप्रमाणे मुलीच्या वडिलांना वासुदेवरावांना मांडी घाडून पुस्ती काडून 
दाखवावी लागे, आणि या! हंगामात हे प्रात्यक्षिक वधूपित्यापुढे पुन्हा पुन्हा करताना 
ते वैतागून गेळे. आणि ते आपल्या आलेला हा कटाळा सागून वैतागाने उद्गारले 
"जो येतो तो सासरा! "* त्यांना सांगून आढेल्या अश्या मुलीची संख्या तोमशैवर 
भरेलो. या इतवया मुली येण्याचे कारण सांगताना वाघुदेय वळयत 'आत्मचरित्रा'त 
म्हणतात, “इतकया मुली आल्या पाचे कारण, (आमच्या कुळांत) कुळाला कलंक 
लावणारा कुणी (झाला) नाही. (माऱ्या) थाग्याचा लौकिक फारच मोठा होता, 
फडके शिरढोणकर म्हणजे सवंत्रास ठाऊक. आमच्या आज्यानी लाखो रुपये धर्म केला 
[होता.त्यामुळे त्याचा छौकिक मोठा (होता )" वासुदेवराव स्वतः मिळवते अपल्या 
मुळेही त्याच्या स्थळास आणखी एक वंशिष्ठ्य प्राप्त झाले होते. पण इतक्या मुली 
सागून आल्या तरी त्यातील एकही मुलगी वासुदेवगवाच्या पसतीस उतरली नाही, 
मुलाने मुलगी नापसत करावी असा काळ अगदी चाळीस पन्नास वर्पापूर्वोपर्यंत नव्हता. 
मंग त्या आधी सत्तर वये त्यानो अशी पसतो नापसंती दाखवण्याचा हक्‍क 
वजावावा हे जरा विशेष वाटते. कदाचित असामान्य व्यक्तिमत्वाच्या पुरुषाच्या 
* व्यक्तिमत्वाचा हा प्रभाव असेल. पण ही योप्ट त्यांनी केळी असा त्यांच्या हातचाच 
पुरावा आहे एक एक मुलगी वऊवतरावांनी त्यांना दाखवावी आणि त्यांनी तिका 
नकार द्यावा आणि तो मिळताच वळयतरावांनी तो मुलीच्या वडिलांना कळवावा अस्ते 
चालठे होते. या प्रकाराने वळबंतराव चितेत पडले. हे असे होण्याचे कारण, वासदेव- 
रु 


क जिल मोकल 
१ दामुदेण वळवताचे 'भात्मवरिठ, 


३७ *_ ब्रातुदेव बळवंत फडके 


'रावांसारख्या महत्त्वाकांक्षी तरुणात आपलो सहचरी निवडताना जो दृष्टी असते तीच ' 
वासुदेवरावांची होतो आणि त्यांना हवे असगारे गुण त्या मुलीमध्ये त्यांना आढळले 
नाहीत की तिला ते नकार देत होते. त्यांनीच ही दृष्टी आत्मचरित्रात दिली आहे. 
ते म्हणतात, “वरील पाहिंठेल्या मुलीत काही माझ्या प्तंत पडणार्‍या नव्हत्या, 
काहींची जात फुळी वाईट होती, काहीची गणमंत्री जमत नव्हती. आणि काहीमध्ये 
माझ्या जीवन सहचारिणीना त्या पात्र ठराव्या असे (उच्च कुळातले) रवत नव्हते.” 


वर्‍याच मुलीना नकार मिळाला की, मुली सांगून येत नाहीशा होतात असे 
घडते. ते वासुदेवरावांच्या संवधांत न घडण्याचे कारण त्यांनीच वर दिले आहे. पण 
तरीही अशा वराचे लग्न त्वरेने जमले नाही तर त्या स्थळाविषयीच लोकांमध्ये 
टीका होते असा अनुभव आहे. फडक्यांच्या मोठ्या मुलांचे लग्न लवकर जमले नाही 
तेव्हाही तशी चर्चा लोकांमध्ये होऊ लागली. त्यामुळे आणि आलेल्या इतक्या मुली- 
तून एकही मुलगी आपल्या पसंतीस पडू नये आणि त्या संबंधात इतका घोळ पडावा 
याचे स्वतः वासुदेवरावांनाही वैषम्य वाटले आणि त्यांच्या भनात विचार आला, 
«आपल्या आजोबांचा लौकिक मोठा. तोच बुडविण्यास आपण पुतळे जन्मलो काय? 
त्या आपल्या घराण्याला काळीमा फासण्यास आपण जन्मलो काय? ” 
परंतु वासुदेवरावांनाही त्रासदायक वाटणारी ही परिस्थिती पालटण्याचा संभव 
रूवकरच दिसू लागला. इतक्या मुलीना नकार मिळाल्यानंतर त्याना एक मुलगी 
अश्ी सांगून आलो को, फडके घराण्यातील सर्वांना ती पसत पडलो. शिरढोणजवळ- 
च्या पालेगावचे त्र्यंवक गणेश किंवा दाजीबा सोमण र याची ही मुलगी होय. हे 
' सोमण हे मूळचे मुखूडचे राहाणारे, पण पुढे.ते पाले येथे स्थायिक झाले. दाजीबा 
* सोमण पाले येथेच भिक्षुकीचा धदा करीत असत.३ 
फडके यांचे घराणे चांगले श्रीमंत होते. त्या मानाने हे सोमण घराणे समान 
योग्यतेचे नव्हते. असे असूनही सोमणांची ही मुलगी वासुदेवराबांनी पसत केली, 
याचे कारण पैसा ही त्याच्या दृष्टीने निर्णायक गोष्ट नंव्हती. व्यक्तिमत्व आणि गुण 
यांच्या दृष्टीने ही मुलगी त्यांनी सुयोग्य वाटताच त्यांनी तिची शेवटी निवड केली. 
या मुलीचे विवाहापूर्वीचे नाव सई होते. 
बासदेवरागंच्या या विवाहासाठी शिरढोण येथे दादांनी आपल्या प्रतिष्ठेला 
साजेसा थाट ठेविला होता. पंचक्रोशीतील झाडून सारे कणानुवंधी तर त्यानी या समा- 
रभासाठी बोलाविले होतेच. पण पुण्यामुंबईच्या स्नेह्यानांही त्यानी या कार्यासाठी 
श्िरढोणास जमविले होते. मग आप्तांपैकी सर्वांनाच आठवून आठवून त्यानी त्या 


, कार्याचे आमत्रण दिले होते हे सागावयासच नको. या विवाहासाठी आणलेल्या 


कक हडळ, न 
२ वासुदेव वळवताच्या विवाहाचो ऐक उपलब्ध निमत्रण पत्रिका 
३ “सोमण कुलदृत्तात”, प्र रै रे, पू. १९४१ 


प्रपम विवाह मणि मुंबईतीठ वास्तव्य 34 
सामानाच्या आणि दिलेल्या निमत्रंथाच्या दोत टिपण्या अजून उपलब्ध आहेत. त्या 
कार्यासाठी किती जाजमे, ठोड, बैठकी, भांडी यांची जमवाजमव शिरदोणास झाठी 
छोती ते त्यांच्यापैकी एका टिपणीवरुन दिमून येते. था विवाहाच्या भामंत्रणाच्या 
नावाच्या टिपणीत आपटे, कराडे, तुराडे, अलिबाग, गुळमुंदे, कल्याण, ठाणे, मुंबई 
दव्यांदी ठिकाणच्या तिमश्रितांची नावे आढळतात. कल्याण या मथळ्याखाली वास- 
द्रेवरायांचे याळेतीठ शिक्षक तात्या पंतोजी यंचिद्श नाव आढळते. त 


वायुदेवरावांचा हा विवाह त्यांच्या वयाच्या पंघराव्या वर्षी झाला. त्यांच्या 
मा विवाहाची एक कुंकूम पत्रिका सुदैवाने माझ्या हाती लागली, ती मोडीत हि 
छेली. असून वळयंतराय फडके यांनी कोगा * श्रीमंत रावजी गणेश मायदेव! गवा 
घाडी आहे. ही पत्रिका पाहाता हा विवाहू शुक्रवारी माध वव ४ या तिथीप्त 
दाफे १७८१ मध्ये झाला, हे तिश्‍चित होते. स्या तिथीस १० फेबुवारी १८६० ह 
दिताक होता, असे त्या वर्षाच्या पंचागावरून पाहाता दिपतते.४ 


शिरकोणचे हे कार्य साजरे करून फडकयांचे कणाूवंधी छोड 


द शी आणि नाते- 
वाईक आपापल्या घरी परते आणि वासुदेवरावही पुणे सोडयाच्या मोप 


टं पेठे. तेथे पुढे शिवष्याधेसो त्या निश्‍चर्या- 
श्रमाणे आता मुंबईस राहण्यास गेले. तेथ पुढे शिकण्याचे देह भोमरी च ि क 
स्थांनी ठरवले,'ग्रेट इंडियन पेनिम्शुला रेल्वे'च्या म्हणजे भाताच्या र्या 


लयावैकी लेखापरिष्षाक विभागाने (ऑडिट ऑफिसने) त्यांचे त्य यावा. 
आयिदन कशन प्रतिमांसी वीस रुपये वेतनावर ठेसनिकाची गोस्ये न्याया ततथे 
सुरुवातीचे बेतन म्हणूनही हे वेतन त्या काळी चांगलेच सपे गह र. . 
छेपनिकांचे प्रारंभीचे सर्वसाधारण येतनच त्यावेळी माततिक क्स, कारण | 
छेखलिकाच्या नोकरीचा हा व्यवसाय वासुदेवरावांनी पत्करजा बरा, मल सये असे. 
ह्याच्यासारण्या नोकराच्या मत.स्वास्य्याछा आवश्यक ह्मगाते बानोकरीत 
बिनग्रता त्याच्यासारड्या तारुण्याच्या घुदीत अतणार्‍्या झुला रेकोटोचो 
अगो फोठून असणार? त्यामुळे तशा परिस्यिठीत दळ बण शी ह्याच्या 
आणि स्याच्या वरिष्ठात तेथे लवकरच उडू लागले! २ दटके लांच्यात 
सडंपाशांच्या या जगात ज्वानी आपले स्वाभिमान गयज रं 

लवेज्ज सुखाने जगता येते. किवा दुसरे जे कोणत्याही मयार र हित, त्याता 
ण्यात तिद्ध असतात त्याना खऱ्या सुसाने त्यात द््प्यवि सऱ्या क लाय मार. 
लहान माश्यास गिळतो हे सत्य मनूठे कोणत्या चम्हाराम झे मोडा मासा 
ते अहो! पण लेखतिकांच्या मा विश्वात मात्र ते अगदी य पागे असेल 
शेप्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या सहाम्यक अधिकाऱ्यांना ताशा, स भाझा येत. स. 
हेषनिकांवर आग पाखडावी, आणि मुख्य ठेलनिश्ांनी मग. शक ी खगयीच रय 


वदसतसा "या. खनिका- 
४ पपित इध्याडी वादे पंचाय, शके ९०८१ 'पादेखनिकां- 


३२ “ 7 ' वासुदेव बळवंत फडके 


ना धारेवर धरावे, हा भशा जगात नित्याचा नेम असतो. या शेवटच्या वर्यात बहुधा 
उसळत्या खताच्या तरुणांचा भरणा असल्यामुळे शेवटच्या दोन वर्गात सटके उठ- 
विणाऱ्या झटापटीस पुष्कळदा जो रंग चढतो तो काही बहारदार असतो. 


बासुदेवरावांनी ठेखनिकाचा पेशा पत्करळा होता. पण तो पत्करल्यामुळे 
इतरांप्रमाणे त्यांनो आपले सारे स्वाभिमान गुंडाळून ठेवले नव्हते. खर्डेचाझीत 
सर्वस्व मानणार्‍या तरुणांपैकी ते नव्हते. लेखनिकांच्या व्यवसायात तात्पुरता प्रवेश 
करूनही ज्यांनी उच्च आकांक्षा हृदयात वाळगलेल्या असतात, अश्ा तशुणांपैकी ते 
एक होते. त्यामुळे त्यांची करारी वृत्ती त्या ठिकाणीही गाजू लागली. | 


आणि होता होता तेथे असा प्रसंग लवकरच आला. त्यांच्या कार्यालयातील 
मुर्य लेखनिक (हेड क्लाक) इतर ठिकाणच्या मुरय लेखनिकाप्रभाणेच अधिकारी 
वृत्तीचे होते. पण त्यात बळवंतराव नावाच्या मुल्य छेखनिकांनी त्या क्षेत्रात विदीष 
नाव कमाविले होते. हे गृहस्य भडारी जातीचे होते. त्या काळात त्यानी मृख्य ठेख- 
निकाचे पद गाठे यावल्नत्यांची कर्तबगारीच दिसून येते. पण आपल्या हातासाठ- 
च्या लोकांना संभाळून घेऊन भोडीगुलाबीने काम कहून घेणे हे त्याच्या स्वभावात 
नव्हते. हाताखालच्या लोकांना त्यांचे मूल्य खरे किती कमी आहे या विषयावर 
वारंवार स्वतःची भाष्ये ऐकविण्यात वळवतरावाचा फार वर कमांक लागत असे. 
वासुदेवरावांसारखे काही छेखनिक तेथे स्थिर करण्यात आले तेही त्यांना आवउळे 
नाहो. “येथल्या कारकुनाची खरी किंमत महिना पाच रुपये सुद्धा नाही. त्यास कोणी 
बाहेर पाच रुपयेसुद्धा देणार नाही, येथेच म्हणून हे लोक टिकले आहेत. येथील कार- 
.कुनापैकी कोणीही कायम होण्याच्या छायकीचा नाही, ” अशी मुक्‍तापळे त्यांच्या 
तोंडून नेहमी वाहेर पडत असत. त्यांची ही मुक्ताफळे त्यांचे काही कनिष्ठ सहूकारो 
'अगतिकत्वाने ऐकत. दुसरे काही खालच्या आवाजात प्रतिटोले हाणीत, छो हसत. 
वासुदेवराव हे त्या कार्यालयात जरी ठाम झाले होते आणि त्यामुळे त्याच्यावर अशा 
बोलण्याचा वगहीच प्रत्यक्ष परिणाम होण्यासारखा नव्हता तरीही वळवतरावाची ही 
मक्‍ताफळे त्यांच्या स्वाभिमानी वृत्तीमुळे त्यांना सहन करविली नाहीत. तडका- 
कडकी प्रत्युत्तरे देणारा हा केखनिवः आपल्या या वेळच्या वोलण्यावरही श्ांत कसा 
रहात आहे, याचे बळवतरावाना अश्या एका प्रसंगी आश्चर्य वाटळे जाणि आपले 
म्हणणे फडकेसुद्धा इतरांप्रमाणच आता ऐकून घेतो अशी त्यांची निन्चिती होऊ 
" लागलो. पण त्यांची अद्ची निम्चिती होते न होते तोच एक दिवस वासुदेवरावाती 
त्यांना आश्‍चर्याचा चागलाच धक्‍का दिला. ती नोकरी सोडून दुसरीकडे जाण्याची 
त्यांची आधी काही दिवस खटपट चाढलो होती आणि दुसर्‍या ठिकाणचे नोकरीचे 
एक निमंत्रणपत्र त्याच्या लवफःरच हातीही पडले. ते खिज्ञात टाऊून ते वळवतराया- 
पुढे जाऊन उभे राहिले- त्याचा तो आवेश पाहून नित्याभमाणे पुन्हा स्वारीच्या 


प्रथम वियाहू भाणि मुंबईतील वास्तव्य ३३ 


सापटपणांला आज बळ चढठे आहे, भरो बळवंतरावांना वाटले. त्यांनी बोलण्याच्या 
भरात भागल्या हातासालील लेणनिकांच्या योग्यतेविपयी काही उद्‌गार काढताच 
वासुदेवराव त्यांना म्हणाठे, “ तुमच्या मताप्रमाणे माझी महिना पाच रुपये किमत 
नाही, अरा जरी तुम्हाला वाटत भसठं, तरी वाहेर माझी दरमहा तीस रुपये विगत 
झाली आहे. सर्वेचे जण सारख्याच योग्यतेचे असतात, असं समजत जाऊ नका, मला 
तुमच्या सटिफिकेटाची जरुरी नाही मणि माझ्या पगाराविषयी आणि अत्त्याविषमी 
म्हणाल तर तो आधीच वृडाला आहे. बर आहे! आता तुम्हाला आमचा रागराम! 
भसे म्हणून यासुदेवराव आपल्या पहिल्या नोकरीच्या त्या कार्यालयातून बाहेर 
पडले, 


रेल्वेशपनीमधील ही नोकरी थासुदेवरावांनी घारच महिने केठी, ती नोकरी 
सोडण्याच्या आधी वासुदेवरावांनी वाही काळ तेथे अधिक काम (भोव्ह्रटा्ईम यक) 
केळे होते, त्याचे आणि त्यांच्या वेतनाचे वाही मिळून साठ रुपये रेल्वे कंपनीकडून 
त्यांना येणे होते. त्यांच्यावर नव्मा नोकरीच्या पायी त्याना पाणी सोडावे लागले, 

दुसर्‍या दिवशी रेल्वे कपनीच्या बोरोबंदरच्या कार्यालयाकडील रस्ता सोडून 
ठावुरदार येथून त्यांनी विरुद्ध दिदला तोड वळविले. मुंबईतील सर्वात जुन्या आणि 
सुभ्तग्ज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालप्राकडे म्हणून त्यांनी ग्रॅट मेटिकल 
वालिजच्या कार्यालयाकडे मोर्चा वळविला. त्या कार्यालयात त्याना प्रतिमास तीस रुपये 
वेतनावर घेण्यात आले होते. ते तेथे यापुढे लेखनिक म्हणूनच कामाला होते. ग्रेंट 
मेडिकल कॉलेज हे विद्यार्थ्यांना रोगविद्या आणि शल्यचिरित्या गिरवणारे महा- 
विद्याछय होते. त्यापुळे वामुद्वेवराव त्या महाविद्यालयात होते अने माहीत होताच, 
त्यानी तेथे काही काळ रोग विद्येचाच अम्यास केढा अशी काहीची समजूत झालेली 
आहे. पण तो परी नव्हे. (८६१मध्य ते मेये नोकरीला लागले ते पुडे दोन वर्षे तेथे 
होते. (८६२च्या शेवटी माध त्याना या कार्यालयात वरेच दिवम कामावर जाता 
आले नाही. 


1४ वासुदेव चळवंत फडके 


आपलो प्रती सुधारण्यासाठी ते मुंबईबाहेर जाऊन राहिले. यावेळी त्यानी वाई, 
सातारा इत्यादी ठिकाणी पुप्कळ दिवस काढले आणि पंढरपूरसारस्या क्षेत्राच्या 
गावीही जाऊन ते काही दिवस राहिले आणि मग ते नोकरीवर पुन्हा जाण्यासाठी 
मुंबईला परतले. ्ी 
ग्रॅंट मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी करीत असताना वासुदेवराव मागे उल्लेविले- 
ल्या गोंविदराव गोपाळ करमरकरांकडे फणसवाडोत जगन्नाथाच्या चाळीत राहात. 
हे करमरकर अवत नीळकंठ अर्थात दाजिबा पिंटकर यांचे मावस भाऊ होत, अनंत 
टकर म्हणजे 'अनंत' या नावाने टिळकांच्या वेळी 'केसरी' मध्ये मुंबईहून वातमी- 
वत्रे लिहिणारे पिटकर होत. ही पत्रे तेव्हा फार खळवळजनक समजली जात. पिटकर. 
होते शासकीय नोकर. पण हेत्याचे पत्रलेखन अशा गुप्तपणे होत असे की, शग्सकीय 
सेवा त्यांनी त्याच्या आड येऊ दिली भाहो. सरकार त्याचे काही एक वाकडे करू 
दाकले नाही.'पिटकराच्याच खोल्यात करमरकरांचे वास्तव्य असे. फरमरकरांच्या 
बरिऱ्हाडात आणखीही वाही तरुणांची येजा चाळू असे. करमरकरांच्या विऱ्हाडात 
पहिल्या खोलीत एक कोनांडा होता. त्यात मुंबईत कोठेतरी राहून दिवस काढणाऱ्या 
तरुणाची आलेली पत्रे ठेवलेलो असत. कारण त्यांनी पत्रव्यवह्यरासाठी म्हणून 
इतराना आपला पत्ता करमरकर याच्या बिऱ्हाडाचा दिलेला असे. प्रत्यही जो तो 
आपले टपाल तेथून घेऊन जाई. या ठिकाणच्या गाठोभेटोमुळे करमरॅकराकडे 
राहणाऱ्या आणि वरील इतर तरुणांचा संलग्न गट निर्माण झाला होता. वासुदेव 
रावांचे धाकटे बधू कृष्णराव मुंबईत आले तर करगरकराकडेच उतरत. वासुदेव- 
रावांनी अज्ञातवासात असतानाही जी पत्ने वधूना धाडली तो. या करमरकरांच्याच 
पत्त्यावर होत.* 
करमरकरांप्रमाणेच दुसरेही एक गृहस्थ मुंबई येथे वासुदेवरावाना निकटवर्ती 
वडिलघारे म्हणून जाले- त्यांचे नाव विनायकराव पराडकर असे होते वासदेवराय 
ग्रॅंड मेडिकठ कॉलेजमध्ये होते, त्यावेळी पराडकर मुंबईत एका यरोपियन कपनीत 
मोठ्या अधिकारावर होते. त्यांच्या कपनीचा मुख्य जॉन्स्टन म्हणून एक युरोपियन 
होता. पराडकराचे एक स्नेही जगन्नाथ विसाजी पेंढरकर हे त्या वेळो कॉमिसारियट 
एक्झ्ामिनरच्या कार्यालयात नोकरीला होते. त्या कार्यालयाचा मुख्य सहाय्यक 
(हेड असिस्टंट) मॅलिन्स नावाचा युरोपियन होता. जॉन्स्टन आणि मॅलित्त याचा 
निकटचा स्नेह होता आणि त्ते एका बग्ल्यात राहत होते. पेढरकराच्या मनात 
आपल्या भावाला आपल्या कार्यालयात नोकरीला लावावयाचे होते. त्यामुळे जॉन्स्टन 
यांनी. मॅलिन्सकडे या प्रकरणात तसा शब्द टाकला तर आपल्या भावाला तेथे नोकरी 
४४00011. त्य चा 
५ 'राणीचा साक्षीदार रगो मोरेश्वर महाजन यांचो देडाधिकारो केसर थाच्यापूढील साक्ष 1 
दि. २३ ऑक्टोबर १८०९ वि 


प्रथम विधाहू आणि मुंबर्ईतील वास्तव्य ३५ 


मिळेल अशी असे पेंढरकराना वाटले आणि त्यामुळे त्यानी पराडकराना जॉन्स्टन 
याजकडून मॅलिन्स यास देण्यासाठी म्हणून तसे अनुरीधपत्न मिळवण्याची विनंती 
केलो 
पण त्यांची ही विनती ऐकताच पराडकराच्या मनात आले की, आपण दुसऱ्या, 
च्या नातळगाला त्या ठिकाणी चांगली नोकरी मिळवून देत नाहोत तर मग वासुदेवा- 
साठीच ती का मिळवू नये? आणि मग त्यानी वासुदेवरावानाच बोलावून विचारले, 
“तू कॉमिसा रियट खात्यात नोकरी करण्यास तयार आहेस काय? अंपझील तर सांग 
म्हणजे मी जॉन्स्टनसाहेबांच्या मार्फत मॅलिन्ससाहेबाला सांगतो आणि ती जागा तुला 
मिळेल. 
या सूचनेला वासुदेवरावांनी रागती दिली. त्यांचा होकार मिळताच पराड- 
करानी जॉन्स्टनसाहेग्राला तसे सांगितळे आणि ते काम नीट जुळून आले. वामुदेव- 
रावांनी भग ग्रॅट मेडिकल कॉलेजमधील आपली नोकरी सोडली आणि “ कॉमिसा- 
यट एकसामिनर"च्या (सेनासामुग्री निरीक्षकाच्या) कार्यालयात दुसरी नोकरी धरली. 
या ठिकाणी त्याना प्रारमवेतन प्रतिमास तीस रुपये मिळाले. तेथ दोनच महिन्यात 
त्यांनी आपल्या कामाने वरिष्ठांवर चांगलीच छाप पाडली. त्यांने संतुष्ट होऊन 
मॅलिन्सने त्माची पुण्याला पाठवणी करण्याचे ठरवले आणि १८६५ च्या संधीला 
पुण्पाहा सैनिकी लेखानियंद्क (कट्रोलर ऑफ मिलिटरो अकाऊटस) यांच्या हाता. 
साली असलेल्या सैनिकी अर्थ (मिलिटरी फायनान्स) विभागात नवीन जागेवर 
जाण्यासाठी वासुदेवरावानी मुंबई सोडली. यानतर चिरंतन वास्तव्यासाठी ते मुंबईस 
पुन्हा कधीच आले नाहीत. कारण, पुण्यास गेल्यावर त्याचे भावी जीवन क्रातिकारक 
उलाढाठीनी व्याप्त झाले भाणि त्या क्रांतिकारक प्रयत्नांच्या दाहक ज्वालेमध्येच 
अंती त्यानी आपल्या स्वत्वाची आहुति दिली. 


प्रकरण ४ थे 


मातृवियोगाचे असह्य दुःख! 


प्रेमस्वरूप आई । वात्सल्यसिधु आई 
बोलाव तूज आता मो कोणत्या उपायी? 
सारे मिळे परंतु आई पुन्हा न भेटे, 
तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे ! 
-माधव ज्यूलियन 


- 

१८६५ मध्ये वासुदेव, बळवंत ज्या पुण्यात गेल, त्या पुण्याची आजच्या 
पुणेकरांना सहूज कल्पना येणार नाही. पुण्याच्या पश्‍चिम भागात आज जो श्रीमंत 
लोबांच्या प्रासादांची वसाहत झाली आहे, ती त्या वेळी अस्तित्वात नव्हती, नर- 
सिहाच्य़ा देवळाच्या भागाला त्यावेळी कारकोळपुरा म्हणत. त्या देवळापौसून फर्ग्युसन 
टेकडीपर्यंतचा पँ्चिमेकडील सर्व भाग गर्द रानाने भरठेला होता. इतका की, 
सायंकाळनंतर त्या वाजूला कोणी फिरकू नये. त्या बाजूला झालेला राजमागंही तेव्हा 
नव्हता. गुप्त कट करणाऱ्यांना आणि एकातात बोलणी करणाऱ्या गुप्त मंडळाच्या 
सदस्यांना त्या भागात हवे तसे वातावरण त्यामुळे मिळत असे. 

गावातील घरे आता दिसतात तशो अद्यावत पद्धतीची फार प्रमाणात दिसत 
नसत. जुन्या वाडयांनीच पुण्याचा सवे भाग भरून गेलेला होता. त्या वाड्याची 
भक्‍कम दारे हीसुद्धा अलोकडील काळातील आहेत. बहुधा वाड्यांच्या बाहेरच्या 
- वाजला गाईंचे आणि दुमत्या गुरांचे गोठे असत. ही गुरे आता कोठेच दिसत नाहीत. 
विजेचा झंगझमभाट घरातून दिमावयाचा नाही. त्याच्या जागी अधुक प्रकाश फेकणाऱ्या 
तेलाच्या दिव्याच्या हड्या आणि झुंबरे आणि जुन्या तर्‍हेचे इतर दिवे असत. ओटी- 
वर्‌ स्वच्छ पांढर्‍या चादरी आर्णि अभ्रे घातंठेल्या गाद्यातककय़ाची बैठक असे. टेवल 
चर्च्या फारच थोड्या घरात विशेप लोकांसाठी असत. वाड्यातच किवा बाहेर 
लागून विहिरी असत. त्याचे पाणो पिण्यास आणि इतर व्यवहारांसाठी वापरत 
असत. नळ फार निवडक श्रीमंत घरांतून असत. अगणात त्या वाजूची फुलझाडे आणि 
फळझाडे किवा औषधी वनस्पती लावलेल्या मसत आणि अंगणात स्वच्छ सारवलेली 
भूई मोठी सुंदर दिसे. थ्रीमंत घरातून फरसवंद जमीन दिसे. 

पुण्यातील रस्ते तर अगदी अलोकडे अलीकडे नवोन वाघणीचे झाले आहेत. 


भातृवियोगाचे असह्य दुःख ! ३७ 


त्यावेळी गावात संलग्न राजमार्ग असा एखादाच होता. आता जसे भापण कोणत्याही 
रस्त्यातून निधालो को, अश्यळा न ओलांडायला लागता, गल्ल्या ओलांडीत वाटेल 
त्या रस्त्यावर पुण्यात जाऊ शकतो, तशी स्थिती त्यावेळी पुण्यात नव्हती, कारण 
गावात रूंद रस्ते फार नव्हते. आणि असद रस्ते आणि गल्ल्या याही दुवाजूस उघड्या 
नव्हत्या. गल्ल्याची तोडे वेशीनी बद केलेळी असत. प्रत्येक गल्लीच्या दोन्ही तोंडाशी 
एक लहान दार असे. त्याला फटका म्हणत. या वेशी नि फटके छाकडाने बनविलेले 
असत. त्यावेळी पोलीस चौक्‍याही मोक्याच्या जागा साधून बसवलेल्या असत. त्यांना 
झेट किवा मुख्य ठाण्यास वावडी म्हणत. उदाह्रणार्थ अप्पा वळचंत्ताचे गेट, दुघवार 
गेट, मुरलीधराचे गेट, कोतवाळ चावडी. या ठाप्यावरच रास्त्रसज्ज शिपार्ह असत. 
आताप्रमाणे फक्त मुख्य पोलीस केंद्रावरच ते नसत. पुण्यातून हिंडताना हे अडथळे 
बाजूला सारून हिंडावे लागे. पुण्यात येताना ज्या चार मुख्य वाटा होत्या त्यांच्या 
तोडाशीही ही ठाणी होती. त्या वेळचा लकडी पूल, (आताचा संभाजी पूठ) वंड 
गाईडंनचा (रस्ता, स्वार गेट आणि साचापीर रस्त्याचे नाके या त्या चार वाटा होत. 

एवढा बदोबस्त होता तरी गावात चोर्‍या करणारे भामटे असतच. ते बहुधा गावा- 
बाहेरच रहात. पण दिवस उजाडल्यावर गावात येत. रात्री सहसा तें गावात रहात 
नसत. गाव लहान, तेव्हा त्याचे अस्तित्व कळणे सोपे असावे. पण ते आपल्या कळेत 
पारंगत अभत. त्याकाळी असलेल्या जरीच्या पांगोट्याचा अस्सल जर, मनगटी किवा 

कडी, विदल्या, हसळधा, साखळ्या असले दागिने ते हातोहात लांववत. या त्यांच्या 

कोशल्याची अप्रत्यक्ष प्रशंसा म्हणूनच पुणेरी भामटा हे शब्द अट्टल भुरटा चोर अद्य 

अर्थाने दुसर्‍या महायुद्धापरयंत सवंत्र वापरले जात ! 


अश्या रस्त्यावरून पुण्याचे सर्वसाधारण वाहन म्हणून प्रसिद्धी पावलेढी दुचाकी 
चालणे शक्‍य नव्हते आणि तो तेन्हा अस्तित्वातही नव्हती. दुचाकया पूण्याच्या रस्त्या- 
वर यावयाला बरीच वर्षे जावयाची होती. मग त्यांच्य़ाहूनही अधिक आधुनिक स्वर्य- 
वाहिका (मोटारी) तेथे घावू लागलेल्या नव्हत्या हे सागये नकोच. गावात सर्वोत्तम 
घाहून म्हणजे बैलाचे छकडे आणि त्याहून अधिक श्रीपती चाहन म्हणजे घोड्याचे 
टांगे किंवा शिगप्नामी होत. श्रीमंतांनी चार चाको एका घोड्याची उंची ग्राडी ठेवावी 
किबा अधिक वैभवसंपन्न लोकांनी दोन घोड्याची चार चाकी ठेवावी. तिला 
धमणी किया फैटणही म्हणत. यापेक्षा अधिक वैभवातील लोक मेण्यातून किवा 
पालस्यातून मिरवत असत. नुकत्याच सुरू झालेल्या रेल्वेच्या पुणे स्थानका वाहेर 
बैलांच्या पाचपंद्नास छकड्यांचा ताडा गावात भाडे करण्यासाठी उभा असे आणि 
त्यानीच गावात वा स्थानकावर सवसाधारण लोक ये जा करीत. 

पुण्याचे नागरिकही त्या काळातील प्रबलित पोयाख करीत. सरदाराचे फेटे 
क्रिवा पगडा सोडल्या तर शिरोभूपणे म्हणून पागोटी किवा डोक्याला बांधण्याचे 


$्ट *_ वामुदैव बळवंत फडके 
रुमाल प्रतिष्ठित समजण्यात येत. तारुण्याच्या भरातील एवावदार तरुग लोक फेटेही 
डोवयाला बांधत. त्या वयापर्यंत काश्मिरी टोप्या चौफेर वापरात होत्या, वोडक्याने 
हिडणे म्हणजे काही अशुभ घटना घडली तरच होत भसे. मुलांच्या अंगात सदरे 
आणि आलतुड कोट नि मोठ्या माणसाच्या अंगात अंगरखे किवा बंदाच्या वारावंद्या 
असत. सर्ब प्रौढ लोक धोतर नेसत. पाटलोण, शर्ट आणि जाकीट हा अगदी हातावर 
मोजण्पाइतमया प्रौढ सुधारकांचा वेप असे, पण तेही त्यावर टोपी किवा पगडी घाठीत॑ 
किवा रुमाल वांधत. ते वूट मोजे घापरीत. पंग इतर प्रति्डित छोकांच्या पायात 
लाळ भडक पुणेरी जोडा अजून बराच फाळ मिरवणार होता. तशणापैकी काही 
वहाणा वापरीत. थायझानी घराबाहेर पडून फिरणेच फारसे दिप्तत भसे. भग त्यांनी 
पायात चपला घाळून फिरण्याचा प्रश्‍नच नव्हता. भ 
मनगटी घड्याळे कुडेच दिसत नसत. होती ती खिशात ठेवण्याची रा मोठ्या 
आकाराची साखळीची घड्याळे. ती निवडक प्रतिष्ठितांच्या खिशात असत. वूट, 
पाटलोणवाळे लोक तयांचा छडा हबाबदारपणे छातीवर वागवीत, ती तिबिशात ठेवीत 
आणि ऐटीने बाहेर काढून त्मात वेळ पाहत. बाकी वेळ समजण्यासाठी प्रत्येक पोलिस 
ठाष्यावर दोन कप्ये असलेली वाळूची घड्याळे असत. अर्धा तास झाला की ती 
उलटी करून ठेवण्यात येत. मारण वरच्या वष्प्यातीक्र वाळू साळच्या कप्प्यात 
घसरत घप्तरत्त पूर्णपणे पडावयाला अर्धा तास लागे. मग ती पुन्हा उलटी करून 
ठेवण्यात येत. अशा प्रत्येक तासाला ठाण्यावरचा शिपाई एका तासावर टोले देऊन 
कितो वाजले ते नागरिक्तांता घोषित करी. दुपारी १२ वाजता आणि रात्री ९॥ 
वाजता मोटी तोफ उडे. त्यामुळे सगळया गावाला ती वेळ मात्र कळत असे. दुसर्‍या 
महायुद्धापूर्वी विजेचे दिवे बारीक होऊन नऊवाजले हे पुणेकर समजत असत आणि 
आपापली घडधाळे नीट लावत असते.पण ते काम रात्री ९॥ ची तोफच त्या काळात 
करी. ही तोफ पहिल्या महायुद्धानंतर बंद झालो. काही घरांत, ओटोवर, दोले देणारे 
प्रत्यही किंवा आढ दिवसानी किल्ली देण्याचे घड्याळ असे. त्याचा जवळजवळ त्या 
टापतील सर्व लोक वेळ पहाण्यासाठी उपयोग करीत. जीवन घाईचे नव्हते, संथ 
होते. त्यामुळे बहुधा उन्हाच्या चढउताराबर्नच लोक अदमासाते वेळ ओळखीत. 
सकाळीं उठताच चहासाठी कपवऱ्याची खणखण फारच थोड्या घरात होई. 
मग दुपारी कुठे ऐकू येणार? झाळेत जाणाऱ्या मुलाना किंवा कामावर जावयाचे 
असेल त्याना तसे पेय न घेताच बाहेर पडावे लागे. कारण मुठांना आणि इतरांना 
पहाटे उठूतच सर्व दिनक्रम सुरू करावा लागे. क्ग्याइत लोक सोडले तर पहाटेनंतर 
अथल्णात जोळत पडणारे लोक दिसणे कठोणच होते. मुलांच्या थाळा सवाळी आणि 
दुपारी भरत, अकरा ते पाच नव्हे. अभ्यासाची पोऊंपट्टी आणि पाठातरे पहाटे उठून 
त्यांना करावी लागत. त्यात ईशस्तुतीपर पदांपासून तो कविता आणि पुढे रूपावली, 
समासचक्र, भमरकोश, रघुवंश, वाडत्या वयाप्रमाणे पाठ करावी लागत. स्नानाठा 


मातृवियौगांचे असह्य दुःख ! ९ 


ऊन पाण्याची सुखसोय पाहिली जात नसे. गल्लोगल्ली त्यावेळी होद असत. त्यातील 
सदाशिव पेठेच्या होदासारखे अजूत काही प्रत्यक्षात आहेत. त्या होदावर वारा महिनें 
गार पाण्याने स्तान करून स्वत ची धोतरे पंचे आणि इतर कपडे स्वतः धुण्याची 
शिस्त बहुतेकांना असे. घोब्याकडे देऊन भट्टोचे कपडे वापरणारा अपवादात्मक 
श्रीमंत किंवा उच्चपदस्थच असे. शाळेत जाताना मुले वाळवाटी खाऊन जात. दुपारी 
घरी आल्यावर जेवण वरून पुन्हा थाळेत जावे लागे. मौजीवधन झाठेल्याना स्नाना< 
नंतर संध्या पूजा करायी लागे. जेवणाचे वेळी वैश्वदेव होई. या लोकांच्या मुलांना 
रुद्र, सौर, पवमान शिकवीत. त्याच्या अंगावर कपडे अतले तर सदरा, टोपी आणि 
लंगोटी नि पुढे पंचा असे. प्राथमिक थाळा बहुधा तात्या पंतोजी च्या असत. दसरा 
किवा पाडया था मुहूर्तावर लहःन मुलाना ह्ाळेत घालत. घूळपाटीवर भिक्षण मुरू होई. 
पुढे खर्ड्यावर अक्षर गिखखळे जाई संम्कृतच्याही पाठयाळा असत. श्ग्रजी शिक्षणाने 
मुळे बिघडतात अशीच वहुतेकांची समजूत असे. त्यामुळे इंग्रजी शिक्षणाचा प्रसार 
बेताबाताचाच होता. खालच्या इृयत्तात गाळेत परवचा म्हणून पाढे ठेक्यात म्हणण्यात 
किंबा सुस्वर स्वरावर कविता म्हणण्यात एकादा तास जाई! ख्डर्यावर अक्षर गिर- 
वण्यास पुस्तीची मांडी घाळून मुलाना वसावे लागणे. म्हणजे डाव्या पायावर उजव्या 
पापाचा गुडघा मुडपून उजवा पाय वाळवून मागे नेऊन त्याच गुडघ्यावर पुप्टीपत्ना- 
वर कागद ठेवून लिहिण्याचा परिपाठ असे. मोडी लिपी ही शिकावीच लागे. त्या 
लिपीत सुंदर अक्षरात मराठी ञरक्षर लिहिता येत असे. त्यामुळे कार्याळ्यातुन आणि 
न्यायालयातून तिचा बराच वापर असे. पुस्तीमुळे मुलाची अक्षरे वळणदार होत. 
अकखया एकोत्र्यापर्यंत पाढे पाठ असल्यामुळे मुळे तोडी हिशेब अचूक करण्यात पटाईत 
असत. नाठाळ, मठ्ठ किंवा अभ्यास चुकवणार्‍या विद्यार्थ्याना गुर्जीचा कडक मार 
बसे. तोही पचवणारे निगरगट्ट विद्यार्थी असत. पण त्याविष्द्ध पालकांवःडे गाऱ्हाणे 
नेण्याची मुलांची छाती नसे. वारण, पालकच मुळी ' छडी लागे छम्‌छम्‌ विद्या येई 
घमधम्‌ ' ही तत्काऊीन म्हण म्हणून दाखवणारे असत. आणि गुरुजींना मानही 
तसाच असल्यामुळे ते वाही अयोग्य करतील अशी कुणाचीही भावना नसे. 
पुण्यात त्या काळी इंग्रजी शाळा अशी एक बावा ग्रोसल्यांची आणि १८४८ 
पासून पुढे महात्मा ज्योतिवा फुल्यांनी काढलेली मुलीची आणि अत्पृद्य मुळांची 
शाळा होती. तंतर भग 'पूना हागस्कूल' ही रारकारी थाळा सुरू झाली. त्या नाळेत 
क्रमिक पुस्तके कित्येक वर्षे वदलत नसत. त्या पुस्तकात राजनिप्ठेचे धडे असत. 
मिशनर्‍याच्या शाळेत तर क्षिवाजीविरुद्ध तो लुटारू होता किवा गायीला आत्मा 
नेसत्रो अशी शिकवण उघड उघड उघंड दिली जात असे.. 
सायंकाळी शाळा तुटल्यावर मुळे पळायला जात किवा तालमीत जात. षेळात 
क्रिकेटसारखा विदेशी किवा महागडा खेळ त्यावेळी सर्रात्त झाळेछा नव्हता. आट्या- 
पाट्या, हुतुतू, लोलो, चेंडूफळी, बदावदी, लगोरी, सूरपारंब्या हे पसा न लागणारे 


् न वासुदैव वळवंत फडक 


पण भरपूर व्यायाम देणारे सेळ मुठे खेळत. आसाड्यांत जोरवैठका, जोडी, मल्लखांव 
हे च्यामाम आणि लाठीकाठी, बोथाटी, फरीगदगा (तलवार, बीटा त्याचेच प्रकार 
होते.) यांचे हात तरुण कोक करीत. पण यात फार प्रावीण्य दाखविणे वंडसोरपणाचे 
समजले जाई. तलवारीचे हात किवा निज्ञाण मारणे हे सरकारच्या डोळयावर येई. 
फार काय, अतिदय सुदृढ असणे आणि धोतराचा काचा मारून फिरणे हे पोलिसांना 
आक्षीपाहूं वाटे. हे सेळ आणि व्यायाम आटोतून मुलांना दिवे छागणीच्या आत 
घरी परतावे लागे. 
करमणुकीच्या साधनात चित्रपट बोलपट हे कल्पनेतही नव्हते. नाटकाची 
चलती अजून व्हाययाची होती. देवळांत सायंकाळी प्रवचने आगि रात्रीची कीर्तने 
यांत लोकांना प्रवोधनही होई आणि त्यांचा त्यांच्यामुळे करमणुकीतही वेळ जाई. 
देवादिकांचे उत्सव वेळोवेळी होत. त्यांचा आनंद सर्वांना फार वाटे. पुण्यात देवळांना 
तोटा नसे. त्यामुळे हे उत्सव फार गाजत, तरीपण लोक काही विचित्र करमणुकीचा 
आमंद उपभोगत असतच. उदाहरणाथ, एके शनिवारी रामेद्वराच्य़ा देवळापासून 
*ज्ञानप्रकाश'च्या कार्यालयापर्यंत भरवत्तीत बोकडांच्या जोडयांच्या टकरा लावण्यात 
आल्या. लोकांचा मोठा जमाव त्या पहाण्यास जमला. नि रस्त्यावरील वहातुकीस 
अडथळा झाला. शेवटी मारामारीही झाली. तेव्हा हा वृत्तांत प्रसिद्ध करून त्यावेळी 
पोलीस मात्र कुठेंच दिसले नाहीत, असे गार्‍हाणे “ज्ञानप्रकाश'ने केले. र 


आताप्रमाणे पुण्यात ठिकठिकाणी टपालपेटया नव्हत्या. पत्ने टाकण्यासाठी 
एकच टपालपेटी होतो. प्रथम तेही एकाच ठिकाणी ग्रारपिरावर घेण्यात येत असे, 
लोकांना पिरावर जाण्याचा त्रास नको म्हणून ते आता वुधवार गेटावर घेण्यात 
घेईल अणि त्यासाठी एक लेखनिक ठेवला आहे असे १८५४ मध्ये घोषित करण्यात 
आले. कार्डाला टपाल तिकीट आता दहा पैश्याचे लागते. त्यावेळी काड पैशात जाई. 
पुण्यात एकच प्रमुख एतद्वेशीय वर्तमानपद् होते-'ज्ञानप्रकाश. त्याचे कार्यालय 
शकवार पेठेत बारामतीकरांच्या वाडयात असे. रस्त्यावर दिवे असे असत की, ते 
पहावयालाच दिवा घ्यावा लागावा. संभावित ठोक आपके मद्यालजी घेऊनही 


रात्री बाहेर पडत, 

गावाला जावयाचे तर आताप्रमाणे राज्यपरिवहनाच्या स्वयंवा हिका नव्हत्या. 
बैलगाडयातुन प्रत्यही सात आठ मैल प्रवास करीत, चोरदरोडेखोरांचे भय बाळगीत 
लोक प्रवास करीत. नाही म्हणायला टपालाचे टांगे पुण्याहून जवळच्या गावी 
माणसांना नेत. पुणे ते महाबळेश्वरला शुक्रवार पेठेतील एका टांग्याचे भाडे त्या 
वेळचे रु. १६ असे. त्या वेळचे १६ रुपये म्हणजे आताचे रु. १६० तरी होतोल, हे 
टागे टप्प्याटप्प्यावर घोडी वदलीत जात. 

१८६५मध्ये यासुदेय बळवतांनी अश्या पुण्यात पदार्पण केले. पुण्यातील त्यांच्या 


भातृवियीगाचे असह्य दुःस! . टॅ 


निवासस्थानाविषयी निरनिराळया वाड्यांची नावे प्रचलित चादेत. तो सव साघार 
आणि विश्‍वसनीय आहेत. पुण्यात आल्य!वर त्यांचे बिऱ्हाड प्रथम भट गुलूंच्या 
वाड्यात होते. ' भिकारदास माझ्वी रस्त्यावरचा सध्याचा ६६२अभ आणि ६६२ ब 
जुना किंवा १३७२ नवा या क्रमांकाचा सदागिव पेठेतील सध्याचा वाडा तोच हा 
वाडा होय. हे भट गु€ देवीभयत होते. त्यामुळेव अघ्यात्मनिप्ठ वासुदेव वळवंतांची 
पुण्यात आल्यावर निवासस्थानासाठी त्या वाडयावःडे दृप्टी वळली असणे दक्य आहे. 
या वाडात वासुदेव बळवंतांचे बिऱ्हाड काही दिवसच होते. भट गुरू युवा असतील, 
पण राजकीय विचारात क्रांतिकारक म्हणून प्रस्यात नव्हते. आणखी म्हणजे त्यांच्या- 
विषयी दुसरे वरेच मजेचे वृत्तांत लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत. त्या वृत्तांतात 
वासुदेव बळबंतांना काही रस नव्हता. इतकेच नव्हे तर पक्की अरुचि होती. त्यामुळे 
असेल, किवा आपल्या गूढ क्रांतिकारव' कृत्यांसाठी तशीच सोयीस्कर जागा त्यांना 
हवी असेल म्हणूनही, पण त्यानी नंतर आपले विऱ्हाड कारकोळपुर्‍यातीक नरसो- 
वाच्या देवळात हालविले. या देवळाचा बहुतेक थाट त्या काळात होता तसाच 
अजून आहे. पण त्याच्या आवारात मात्र भाता वरेच तवे बांधकाम झाळेठे माहे 
आणि मोकळी जागा फारशी दिसत नाही. आपण या देवालयाच्या प्रवेश दारापाशी 
उभे राहिठो की, देवाळ्याच्या मटपाच्या उजव्या वाजूला दिसणार्‍या विऱ्हाडांच्या 
जागेवर त्या वेळी असणाऱ्या दोन खोल्यात वासुदेव वळवतांचे वास्तव्य दोते. १९४५ 
मध्ये मी या जागेला भेट दिठी तेव्हा तेथे त्या खोल्यांची जुनी एकच भित-उभी 
होती. पण मठा अगत्याने तेथे नेऊन देवाल्याचे त्या वेळचे एक वृद्ध घनी विश्वनाथ 
सदाशिव विवा तात्या जोशी यानी ती जागा मला दासविली. आणि ते म्हणाले, 
'इयेच ते (वासुदेव घळवत) बरीच वर्षे राहात असत.” त्यांनी वासुदेव वळवंतांना 
आणि त्यांच्या दुसऱ्या पललीला त्या विऱ्हाडात राहाताना पाहिठेळे होते. वासुदेव 
घळवंतांच्या पत्नी बाई फडके तर त्यांना जवळच्या वाटत.' त्याकाळी शेजाऱ्याशेजा- 
ऱ्यात किवा धती विऱ्हाडकरूमध्ये अथी जवळीक असे. था निवासस्यानाचा 
वासुदेव बळवंतानी स्वत.च उल्डेस करून ठेवटेला भाहे. ' त्या सोल्यात त्यांचे 
बिऱ्हाड होते आणि देवळात शिरताच उजव्या हाताला जी काहीशी काळोखी खोली 
दिसते त्या खीठीत त्यांच्या सवंगड्याझी किवा भेटीला येणाऱ्याझी गप्पा गोष्टी 
किवा गुप्त सल्वते करण्याची बैठक असे. आताच्या क्रांतीवीर वासुदेव फडके 
रस्त्यावर पुणे विद्यार्थी गृहाच्या समोर ४०९/४ सदाशिव पेठ येथी नृसिहमंदिर 
बृ बाईसाहेब फडके याच्या त्याच्या स्तृपा उम्नाबाई फडके यांनी सागितळेल्या बाट वणो.. 
२ विश्‍वनाव सदाशिव दिवा तात्या जोशी यांची आठवण. 
३. वासुदेव वळवताचे 'आत्मचरित्र', वाई फडके याचो आठवप; दुधयारवाड आणि विश्रांमवांग 
वाडा यांच्या जठिताच्या अमियोगातील आरोपी केशव रानडे याची पहिद्या वर्गे 


द'डाप्रिकाया- 
पुढोळ त्वोकारोक्ती; दि. ८ जून १८३९. ग 


श्र * > बासुदेव वळवंत फडके 


हेच ते तरमोबाचे देऊळ होय. या विर्‍्हाडात वासुदेव बळवत बरीच वर्पे राहात 
होते. यांचे कारण तो भाग त्यावेळी 'गावाच्या एका टोकाला आणि त्याला ठाश्मय 
निजेन भाग सुरू होत असल्यामुळे त्यांच्या क्रांतिकारक हाळचालीना ते निवासस्थान 
सोयीचे होते. वासुदेव वळवंतांचे पुण्यास तेरा चवदा वर्पे वास्तव्य होते. त्यापैकी 
बारा वर्पांवरचा काळ त्यानी या निवासस्थानात काढला. 
पुण्याच्या सैनिको लेखानियंमक. (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊट्स्‌) 
यांच्या कार्यालयाला मिलिटरी फायनान्म ऑफिस किवा फायनान्स ऑफिप म्हणत. 
तेथे आल्यावर लवकरच वासुदेव वळवंतानी आपले नोकरीतीळ आसन चांगलेच. 
स्थिर केळे. इंग्रजीवर त्यांचे चांगळे प्रभुत्व होते. त्यांची इंग्रजी आणि मराठी दोन्ही 
हस्ताक्षरे वळणदार होती आणि मराठीत बाळबोध आणि मोडी ल्िपीतही ते सुंदर 
हस्ताक्षरात लिहीत. त्यांनी आपल्या कामाने वरिष्ठ युरोपियन अधिकाऱ्यांवर 
चांगली छाप पाडली. त्यांना ते विश्वासू लेखनिक वाटत आणि त्यामुळे त्यांचे वरिप 
त्यांना फार चाहत अंसत. * प््त्या 
"वासुदेव बळवंतांना या काळात काहीतरी मानसिक अस्वास्थ्य त्रस्त करीत होते, 
ते नाहीसे व्हावे म्हणून ते निवृत्तिमार्गाकडे वळले. घ्यानधारणेत ते मग्न होत. अध्या- 
त्मिक विचारात गुंग होत. ज्ञात अणि अज्ञेयाविपयी विचार करीत. आपल्याला सिद्धी 
मिळावी म्हणून त्यांचा ओढ लागली. क्रातिकारक हे भावनाप्रधान मनाचे असतात. 
अशा प्रवृत्तीमुळे ते अध्यात्मिकतेकडे वळतात. वावा सावरकरांचा हू्वंवयात त्या 
मार्गाकडे ओढा होता" मानवेद्रनाथ रॉय यांचीही त्या मार्गाकडे वृत्ति वळलेली होती, 
सुभापचंद्र बोस यांना त्याच विवाराने हिमालयात पळून जाण्याची लहर आली होती. 
या क्रांतिकारकांचेच बासुदेव वळवंत राजकीय पूर्वज होते. त्याचीही गत तशोच झाली. 
नरसिहाच्या देवळात विनायकभट वज्षे नावाचे विद्वान रहात असत, त्यांच्यानवळ 
वासदेव वळवतांनी आपली संध्या आणि पुरुपसूक्त सुधारली. सोर, रुद्र आणि 
ववमान इ. ब्रह्मकर्माचे मत्र त्ते शिकले, संस्कृतचा त्यांनी अभ्यास केला. आणि वेद- 
पठण केले. त्यांचे आराध्य दँवत श्री दत्त होते. त्याची तर त्यांनी सूप उपासना प्राप्त 
करून घेतली. दत्ताच्या नामाचा रोज पाच सहस्त्र जप ते करीत. स्नानसध्या झात्या- 
वर गरचरित्राचा एक तरी अध्याय वाचल्यावाचूम ते अन्नग्रहण करीत नसत. " 
या काळात त्याचे मन पवित्र आणि धामिक विचारानी भरून गेठेळे असे. आणि 
डणपाड प्रा, १४७ 88 08२१1ा९व, ४९०1७०1 81खाव (॥89[॥॥5(९0तयातत 
एभ]0७0९१ टॉशाद ग प8०ती०७० ७ एशि॥(8/तात8ा1०908९0810181(” 
(“हा मतुप्य बराच काळपर्यंत सैनिकी वित्त विभागाच्या कार्यालयात (वरिष्ठांचा) विश्वाभू 
आणि (त्यानी) लाडावून डेवलेला असा लेखनिक होता असे नाग्हाला सागण्यात आले आहे”) 
'सेक्‍कन हेरल्ड,' दि. ५ मे १८७९ 
५ ह, ता. जोशो यांची भाढ्वण, धर 


मातृवियोगाचे असह्य दुःख! श्र 


परमेश्वराच्या प्रार्थनेत ते मग्त असत. ते नियमाने ध्यान लावून वसत. त्यावेळी 
त्यांना स्वतःचेही भान रहात नसे. त्यांच्या या ध्याचमग्न वृत्तीमुळे आजूबाजूचे तोक 
चकित होऊन जात आणि ते भ्रमिष्ट तर नाहीत ना असे म्हणत, 
दत्ताच्या या उपासनेमुळे वामुदेव वळवतांना दत्ताचा साक्षात्कार झाला होता 
असे समजते. या साक्षात्कारामुळेच त्याती आपल्या कार्यात य्न येईल का हे समजून 
घेण्याची उत्कंठा आपल्या आराध्य दैवताकडे व्यवत केली असली पाहिजे. पण त्यात 
त्यांना उत्साहवधंक उत्तर मिळाले नाही. त्यांच्या सघटनेंतील एक सदस्य गणपुले यांनी 
यासंबंधी 'अनामिक' यांना सांगितळे की, वासुदेव वळूवंतांनी आपणास सांगितठे होते 
की, “मला स्वप्नात दत्ताचा दृष्टांत झाला. पण दत्तगुरुनी मला सांगितले की, या 
कार्यात तुला यन यावयाचे नाही. ही वेळ अतुफूल नाही.” अशा भविष्यानेही वासुदेव 
वळबतानी संकल्पित योजना सोडल्या नाहीत. त्याची वंडाची उर्मी एवढी दुर्दम्य होती.' 
एखाद्या उपासकाला असा साक्षात्कार होणे ही अनवय गोप्ट नाही, अरविद 
घोपांचे अध्यात्मिक गुरू विष्णु भास्कर लेले महाराज यानी हासाक्षातार व्हावा 
हा आपणास छंद असल्यामुळे गिरनारला जाऊन पडेल ते मूल्य मोजून ते फळ आपल्या 
कसे हाती आले ते सेवानद बाळूकाका कातिटकरांना सांगितलेच आहे. लेले यांना 
साक्षात्कार झाला होता काय ? असा प्रश्न एकाने प्रत्यक्ष अरविदांना विचारला 
तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “निश्चित झाला होता.” * 
दत्त हेच त्याचे एकमेव देवत होते असे मात्र नव्हे. इतर देवांचोही ते भक्‍ती 
करीत. आणि त्याच्या दशनाला जात. पुणे येथे विठ्ठळवाडी रस्त्यावर विठ्ठलवाडी- 
च्या अगदी जवळ असलेले गणपतीचे मदिर हे त्याचे तसेच आवडते स्थान होते. 
आणि ते त्या मदिरांतील गणपतीच्या द्गनाल नेहमी जात.ते देऊळ दगडी बांधणीचे 
अमून तै त्यावेळी भवश्म आणि मजवूत होते. या गणपतीला जाण्याचे दुसरे कारण 
अमेही अमेळ की, ते त्या काळी अगदी निर्जन भागात होते आणि सहकाऱ्याच्या किवा 
रामोझ्याच्या साकेतिक भेटीसाठी आणि जवळच जाऊन क्रांतिकृत्याना उपयोगी 
पडणारे खेळ त्यांना शिकविण्यासाठी त्याचा परिसर त्याना अतुकूळू भासे. हे मंदिर 
आता जी णं झाळे आहे. हा गणपती वासुदेव बळवंत फडके स्मृती गणे म्ह्णून 
प्रसिद्ध आहे.” 
मुंबईला असताना किंवा पुण्याला आल्यावरही वासुदेव वळवंत वेळोवेळी 
शिरढोणला जात. अद्या वेळो वासुदेव वळवत शिरढोणला कधी आठे तर “ वाकवी 
पाहा भूमी हा चाळताना ” अश्याच थाटात वागत. ते वाटेने निघाले की इतरांनी 
वाटल्यास बाजूने जावे. पण त्याना हरकण्याची कोणाची प्राज्ञा नसे. ते आपल्या 


६ 'अनामिक' याच्या जाठवणी 
७ बा. म. दीक्षित “श्रो. लेले महाराज : जीवन दर्शन,” पू. द, १८ 
८ 'श्री गणेश कोश,” (सपा, अभरेद्र गाडगीळ) खड ३, पू. ४८ 


डड चामूदैव बळवंत फडके 


वाटेने तसेच सरळ जाणार हे ठरलेले होते. कोणी प्रतिवाद केलाच तर परिणास 
वाईट होतो हे इतरांना माहीत. होते. वरण पट्टा तर नेहमी त्यांच्याजवळ असे, 
हे प्रसिद्धच होते. पण त्यांच्या हाताची एक थप्पडही ती खाणार्‍्याळा पाणी मागण्यास 
लावी." 
पुण्यात आल्यावर दोन वर्षानी वासुदेव वळवताच्या संसाराला एक गोड फळ 
आले. आपल्या प्रयम पःनीपासून त्त्यांना एक मुळ्या झाला. पण पुत्रजन्माचा त्यांचा 
आनंद मात्र अल्पकाळच टिकला. कारण, तो भुलगा दोन महिन्याचा होताच 
ब्राळपणीच मृत्यू पावा, वासुदेव वळवंतांना यानंतर पुत्रसंतान झाले नाही. पण 
त्यानंतर दोन वर्षांनी १८६८ मध्ये एक कन्यारत्न मात्र झाले. त्या मुलीचे नाव 
मथुताई ! वासुदेव वळवंतांची वंद्ववेल अशी तीच होय. तो मात्र आपल्या वडि- 
लांच्या प*चात बरीच वर्पे विद्यमान होती. 
मुंबईला वासुदेव बळवंतांनी विर्‍हाड केळे नव्हते. पुण्यास आल्यावर मात्र 
भथम पत्तीसह त्यांनी बिऱ्हाड केले. आपल्या प्रथम पत्नीचा सहवास त्यांना प्रिय 
होता. आपल्या आवडीनिवडी पुऱ्या करून घेण्यास तिलाही तो काळ अनुकूल होता. 
तिच्या जिवंतपणी वासुदेव वळवंते क्रातिकारकाच्या प्रत्यक्ष जौवनात पडले नव्हते. 
त्यामळे आपल्या संसाराची ही वर्पे त्या दोघांनी भानंदात घालविली. त्यांच्या या 
सुस्यितीचा लाभ घेऊन दागदागिन्यांची आपली होसही त्याच्या प्रथम पत्नीने पुरी 
करून घेतली. 
मानसिक स्वास्थ्यासाठी मंत्रतंत्राच्या आणि उपासनाच्या चाजूला वळूनच वासु- 
द्वेव बळवंत थांबले नाहीत. त्यांनी त्या उद्दिष्टाने सत्पुरुषांच्या गाठीभेटीही त्या काळात 
घेतल्या. अक्कलकोट स्वागी महाराज हे सत आणि सहस्त्रावधी भक्‍तांचे आदरणीय 
गुरू होते, त्यांच्या चरित्रकारांनी वासुदेव बळवंतांच्या असाच एका भेटीची नोंद 
करून ठेवली आहे. ते म्हणतात, '" प्रसिद्ध बंडखोर वासुदेव बळवंत फडके पुण्यास 
नोकर असंत्रा, 'रजा धेऊन दोन तीन वेळ महाराजांचे येथे आले होते. आपले हेत 
शब्दांनी न कळविता मनोमय महाराजांची विनंती त्यांनी केली, सर्वसाक्षी समर्थांनी 


त्यांचे हेतू जाणठे. ” ४ 

अध्यात्मिकतेच्या आसक्तीमुळे वासुदेव बळवतानी बरीच व्रते धरली आणि 
तते ती धाभिक निष्ठेने पाळीत असत. श्री दत्त हे वासुदेव बळवतांचे आराध्य दैवत 
होते. त्याच्या श्रीपाद वल्लभ नामक घ्यानाचे चित्र कसर इत्यादीमुळे बाईट होऊ 
भये म्हणून तुरटीच्या पाण्यात वाळवून सिद्ध केळेल्या कागदावर त्यानी एका चित्- 
काराकडून काढून घेतले. त्यात थ्री दत्ताच्या नेहमी दिसणार्‍या शांत घ्यानाच्या 


९. यातुदेव बळवंतावे जामात रामभाऊ कर्वे यादी सागितडेली आठवण, 
१० ग, व. मुळेकर “थ्रो, नरकठकोट निवासी स्वामी महाशन यांचे वरित ,” पू. ७४.७५ 


भातृविपोगाचे असह्य दुःख ! ४५ 


स्थळी एकमुखी आणि रौद्र ध्यानाची त्यांनी निवड केली होती. था चित्राची चोकट 
उठावणीप्ताठी वाहेर पडेपर्यंत त्यांच्या विऱ्हाडात प्रमुखपणे दिसत असे. स्नातानंतर 
त्याची पुजा केल्यावाचून आणि गुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचल्यावाचून 
ते अन्नम्रहूण करीत नसत. त्यानी त्याच दत्तभक्तीमुळे हाताच्या तळव्याच्या आकारा. 
इतकेच मोठे असे चांदीचे संपुप्ट वनवून घेतले. त्याला घट्ट बसणारे कळसाच्या 
आकाराचे टोक असलेले झाकण होते. त्यात रहातील अद्या चांदीच्या पादुकाही त्यांनी 
विकत घेतल्या. वरील प्रकारचे झाकण का? तर ते काढून घेऊन उपडे करून त्यात 
उदक सोडून त्यातुन पादुकांवर भभिपेक करता यावा म्हणून संपुप्ट या पादुकांसह 
घोतराच्या कणवठीलाही खोचून ठेवून जवळ बाळगता येत असे आणि त्यामुळे 
प्रवासातही एखाददोन मिनिटात त्यांना त्या पादुकांची पूजा करता येत असे. त्या वस्तू 
पुढे बाई फडक्यांच्या हाती गेल्या आणि फडक्यांच्या घराण्यात त्या राहिल्या. 

वासुदेव वेळवंतांच्या जीवनामध्ये अशी आंदोलने चालली असता पाच वर्षे 
आयुष्याला निराळी कलाटणी मिळालो. त्या प्रसंगामुळे आपला स्वाभिमान दुखावला 
गेला आहे असेच त्यांना नुसते वाटे नाही, तर त्याच्या स्मृतीने त्याना सतत मरण- 
प्राय दुःख वाटत राहिले. त्याचा मानविदू चाळवला गेला. असे मान(बंदू चाळवले 
गेल्यावरच राष्ट्राच्या किवा निश्चयी पुरुषाच्या आयुप्यात क्राती घडून येत 
असते, 

१८७० मध्ये त्यांना श्िरढोणहून एक वृत्त समजले. ते ऐकताच ते अस्वस्थ 
झाले. त्यांची आई सरस्वतीबाई या शिरढोण येथे र्ग्णाईत झाल्या होत्या. असेल 
साधे दुखणे, होईल वरे चारसहा दिवसात, अशा आशेने वासुदेव बळवंत दिवत 
मोजत होते. पण सरस्वतोवाईच्या दुखण्यास उतार पडण्याचे काही चिन्ह दिसेना, 
वासुदेव बळवतांचे आपल्या आजोवावरील प्रेमाप्रमाणेच किवहुना त्यांच्यावरील 

* प्रेमापेक्षाही अधिक प्रेम आपल्या आईवर होते. त्यामुळे तिच्या दुखण्याने ते चिता- 
ग्रस्त झाले. शेवटी, “सरस्वती अत्यवस्थ आहे जाणि आपण रवकर इकडे निघून 
यावे," असा तिरोप त्यांना आला. त्यामुळे त्यांच्या मनात 'मावनाचा कल्लोळ 
उडाळा. आपल्या जाईची रुग्णशय्येवरील अनुकपनीय भवस्था लक्षात घेऊन तिला 
भेटण्यासाठी शिरढोणळा जाण्यासाठी आपल्याला सुटी मिळावी असे निकडीचे 
आविदन त्यांनी कार्यालयात केले. 

झटकन्‌ सुटी संमत होऊन आईला भेटण्यासाठी आपण शिरढोणला धावत 
जाऊ अशा विचारात ते गक होते. सुटी न मिळाल्यामुळे मानसिक व्यया अन- 
भवित वसण्याचा त्यांना अनुभव नव्हता. पण त्यांच्या कार्याल्यातील तांवड्या 
फितोने प्रथम त्यांच्या आवेदनाच्या निर्णयाला विलंब लावला. त्यांनी स्द्रावतार्‌ 


४ ' /. वासुदेव बळवंत फडके 


धारण केला तेव्हा तो निर्णेय नंतर केला. पण तो असा होता की, तुमची सुटी 
नाकारण्यात आठी आहे. 


ते ऐकताच त्यांचा संत्राप अनावर झाला. हें घडेपयंत भाणखी दोनचार 
दिवस गेले. रुग्णाईत आईला भेटण्याला जाता येत नसेल, तर या नोकरीचे आप- 
ल्याला मल्य काय? त्यानी नोफरी पत्करलो होती तरी ते नुसते सडेघाझ झालेलें 
नव्हते. आपली उच्च जीवितध्येये त्यांनी सोडली नव्हती. त्यामुळे काय होईल ते 
होवो, पण आईच्या भेटीसाठी लागलीच शिरढोणला जावयाचेच, असा निश्‍चय 
कडून आपल्या विभागवरिप्ठांच्या अरेरावीला आव्हान देण्याचे ठरवून त्यांनी आपण 
रग्णाईत आईला भेटण्यासाठी दिरढोणला निघून जात आहोत, अशी नुसती चिठी 
कोर्यालयात धाडली आणि मिळाली त्या पहिल्या गाडीने कर्जतला जाण्यासाठी 
त्यांनी पुणे सोडले डी 

त्यानी गाडीत पाऊल टाकले आणि आई आपल्याला भेटेल ना? का तिचे 
शेवटचे दर्शनही आपल्याला होणार नाही, अज्ञा शकांकुशंकानी त्यांच्या मनात 
थैमान मांडले. धावत्या गाडीत भोवतालच्या प्रदेशाकडे पाहत ते या विचारांच्या 
कल्लोळात गरडून गेल. 

कर्जतला उतरून डोंगरदर्‍्या पार करीत नद्या शेते पायाखाळी घालीत दरत- 
गतीने, उत्कंठेने, वियण्णतेने ते शिरढोणला पोचले. धुळीने भरलेल्या गावच्या 
मस्य रस्त्यावरून जवळ जवळ धावतच ते आपल्या वाड्याच्या पुढे असलेल्या मांड- 
वात पोचले. त्यांनी ओटीवर प!ऊळछ टाकले असेल नसेल, तोच त्याना धक्का देणारे 
जे वत्त समजले त्यामुळे त्याच्या हृदयाच्या ठिकऱ्या' ठिकर्‍या उडाल्या! 


त्यांचो ज्ञेवटची भेट न होताच त्याची आई हे जग सोडून गेली होती! ते 
ऐकताच ते स्तभित मनाने ओटीवरच मटकन साली वसले. 'सरस्वती गेली' या 
कल्पनेने दुःख अनावर होऊन तिच्या नावाने त्यानो हंवरडा फोडला आणि ते ओक्सा-. 
योवशी रडू लागले! वराच वेळ दुःखाचे कढ वाहेर पडून गेल्यावर त्याचे मन हलके 
झाले आणि विषण्ण मनाने ते तसेच काही वेळ बसून राहिले. नापल्याका शिरढो- 
णला येण्याला त्वरेने सुटी न देऊन विलंव करणार्‍या युरोपियन इंग्रज अधिकार्‍या- 
विषयीचा * पराकाष्छेचा संताप त्यांच्या मनात उसळला आणि त्यांच्यावर निक- 
राचा प्रतिशोध घेण्याचा त्याना निश्‍चय केला. त्या रात्रभर आईच्या प्रेमळ स्मती- 
मळे त्याना जवळजवळ झोपही आलो नाही, शेवटो थकून जाऊन अधू ढाळतच त्याचा 
शोडा वेळ डोळा लागला. त 
श्रिरडोणचे पुढील विधी सपल्यावर त्याच दु.खित मनाने ते पुण्यास परतले. त्या 
-प्रकारास उत्तरदायी असलेल्या वरिष्ठ अधिकार्‍याची त्यांनी लागलीच खूप सरड्पट्टी 


मातृवियोगाचे असह्य दुःत ! ड्ढ 


काढली." त्यांच] स्दावतार पाहून एवढ्यावरच हे प्रकरण संपठे म्हणजे मिळवली, 
'अनसा ब्रिचार त्यांच्या वरिष्ठांनी केला. पण मातृवियोगाच्या शल्याची टोचणी वासुदेव 
बळवंतांना इतको असह्य होत राहिली की, त्यांनी ते सर्व प्रकरण संगतवार लिहून 
काढून वरिप्ठांविरद्धचे आपले गाऱ्हाणे थेट मुंबई सरकारपर्यंत नेऊन भिडविळे भाणि 
आपल्यावरील अन्यायाची चौकशी होऊन दोपी वरिष्ठांना गिक्षा झाली पाहिजे 
असा आग्रह धरला. चोकशीअती मुंवई सरकारला वासुदेव चळवंतांचे गाऱ्हाणे 
न्याय्य आहे असे आढळून आले, त्यानी आपल्या वरिपष्ठाची अशी खरडपट्टी काढली 
तरो त्यांच्या वरिष्ठांना सरकारने एका शब्दानेही उघडपणे काही विचारले नाही. 
त्यांनी त्या विभागाच्या मुख्या ठा गुप्तपणे दोष दिला. पण अधिकार्‍यांचा बोज 
नावाची जी भावना अशा कार्यालयातून असते, तिच्यामुळे त्यांच्या वरिप्ठाना आतून 
जरी त्या प्रकरणात बर्‍याच कानपिचक्या सरकारने दिल्या तरी त्यांची उंधडवघड 
खरडपट्टी काढली नाही. कारण न्याय जर लेखनिकासारखषा केला, तर इतर लेख- 
निकही सरकारकडे तशीच आवेदने घाटण्यास पुढे येततीऊ, असे सरकारला वाटले. १ 
परंतु वासुदेव बळवंतांच्या या लढ्याची अपेक्षित प्रतिक्रिया मात्र घडून आली. त्यांचा 
मुख्य सहाय्यक (हेड ऑसिस्टट) त्यांच्याशी पुढे सहा महिने नीट वोढत नस. आणि 
त्याचो ही वंडखोर कृतो इतर भित्र्या लेखनिकांनाही आवडली नाही. ठेखनिकांच्या 
जगात हा नेहमीचाच अनुभव आहे. 


या घटनांनी वासुदेव बळवंतांची मनःस्थिती प्रशुव्ध असताच ते त्याच वर्षो 
विपमज्वराने पुन्हा तीन महिने रुग्णाईत होते. '* 

पुढील वर्षी १८७१ मध्ये आईच्या वपंश्राद्वाच्या वेळीही त्यांना विधी कर- 
ष्यासाठी सुटी मिळालो नाहीच. त्या घटनेने त्याचा प्रक्षोभ अधिकच वाढला, आपल्या 
प्रेमळ मातेच्या स्ती त्याच्या मनःदचक्षूपूढे उभ्पा राहात आणि एकदा गेलेली आई 
आपल्याला पुन्हा कधीच भेटणार नाहो या विचाराने ते देहभान विसरत. त्यांच्या 
हृदयात त्वेपाची अवड चिता पेटत राहिली. तिचे शेवटचे दान ज्या युरोपियन 
अधिकाऱ्यांमुळे शकय झाले त्यांच्याविषयी त्यांचा सताप तसाच धुमसत राहिळा. 
भुळामगिरीच्या नोकरीच्या रुपेरी वेड्याचा नाद त्यांना दुःस्सह वाटू लागला. कार्या- 
लयातल निर्जीव बांत्रिके काम आणि भावनाहीन शिस्त यांचा ग्रीट येऊन त्या 


११ “या रागाने आमच्या मुत्य कामणाराची च त्यावे वरिष्ठाची (मो) खूप धुळ काढली," वामुदेव 
वळवताचे 'आत्मचरित'- प 

१२ कित्ता. 

१३ बासुदेव वळवताच्या सेवा पुस्तकात (सव्हिस दुकाव) १८७० मध्ये प्रश्‍तीच्या वारणावरून 


स्वानी घेतलेल्या ९४ दिवसाच्या सुटीची नोद होतो न्याय विभाग च. ४ -ार्यनदर--<२); 


भुवई मरडारचे कागदपत. 


शट वासुदेव बळवंत फडके 


पद्धतीठा कारणीभूत असणार्‍या इंग्रज सरकाराविरुद्धच प्रतिशोध उगविण्याचे विचार 
ते बोळू लागले. ते ऐकून त्यांच्या काही मित्रांनी, “वासुदेव, तू हे करू नको हो! ” 
म्हणून त्याना चेतावणी दिली की, ते त्याना म्हणत, “हे करू नको? तुम्हाला माझ्या 
दुःखाची काय कल्पना येणार? मी सूड घेणारच” 


> वंजतिर कार्यकर्ते 
६४ पुण्यातील तत्कालीन प्रर्पात सावेजनिद कार्यकर्ते गणपतराव घोटवडेकर यांचो त्याच्या पुतण्याने 
घाडलेली भाढवण गणपतराव घोटवडेकर वासुदेव बळवताचे राहूशारी होते. य 


प्रकरण ५ वे 


नवे वारे-नवे विचार 


सामान्य माणसाचा कठीण निश्चय दिवसगतीते काही वेळा निवळून जातो, 

पण सामान्य माणसांपेक्षा जे निराळे असतात त्यांचा असा निश्‍चय दिवसानुदिवस 
अधिक अपरिवतंनीय होतो आणि परिस्थितीची दाहूकता किवा मित्रपरिवाराकडून 
त्याच्याविरद्ध होणारा साळमूद उपदेश यांच्यामुळे तो उलट अधिक पक्का होतो, 

__ वासुदेव वळवंताचा इंग्रज लोकाविरुद्ध प्रतिशोध घेण्याचा निश्‍चय या 
दुसऱ्या असामान्य लोकांच्या निश्चयाप्रमाणेच दृढतर होत गेला. याला कारण 
त्यांचा निग्रही स्वभाव तर होताच. पण दुमरे म्हणजे १८७० पासून पुण्यातील 
बदलत्या राजकीय परिस्थितीचे प्रोत्साहुक वातावरण हेही त्यांचे कारण होते. 

।_ कारण, १८७०मध्ये महाराष्ट्राच्याच नव्हे तर हिंदुस्थानाच्याही आधुनिक 
राजकारणाची पहिलो भाधाडी पुण्यामध्ये उघडली गेलो. कारण, याच वर्षी पुण्याला 
लकडी पुलाजवळ पतांच्य़ा गोटात 'सावंजनिक सभभे'ची स्थापना झालो. या संस्थेचे 
महत्त्व टिळकांच्या आयुष्याची पहिली काही वपें हो सभा हस्तगत करण्यात गेली 
हे लक्षात घेतळे म्हणजे स्पप्ट होईल. "पदती. सस्थाना'च्या कारधारातील गोधळ दूर 
करण्यासारख्या 'महान' ध्येयाने जरी ही सभा स्थापत झाली होती तरी लवकरच 
लोकमत प्रकट करणारी प्रवळ सस्था म्हणून तिची रयाती झाली. इतऊेच नव्हे, तर 
इतर प्रातातोऴ लोकानाही सावेंजनिक कार्याच्या पद्धतीचा तिने नवा आदर्श दाखवून 
दिला. प्रारभो त्या सस्येचे काये सदाशिवराव गोवडे प्रभृतीनी चालविले होते, तरी 
तिच्या कार्यात सिहाचा वाटा गणेश वासुदेव जोशी थांचा होता. “सार्वजनिक सर्भे- 
च्या आणि इतर जनहिताच्या कार्याशी ते इतके एकरूप झाले कौ, लोक त्यांनाच 
“सार्वजनिक कांका' म्हणून म्हणू लागले. आणि 'सावंजनिक काऊा' म्हणूनच त्ते 
प्रतिद्ध झाले. त्याच्या जीवनाचा वृत्तात मनोवेधक आहे. 

काकांचा जन्म पूणे येथेच १८२८मध्ये झाला. त्याचे वडील अव्व इंग्रजीत 

सदर अमीन होते. काकाना दोन मोऊे भाऊ होते. पण काका दोन वर्षाचे असवानाच 


पठ वासुदेव बळवंत फडके 


मृत्यू पावले, त्यामुळे दोनतीन इयत्तांपयंत्त शिक्षण होताच काकांना शाळा सोडावी 
छागली. आपल्याला इंग्रजी शिकता आले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले.पण 
निर्वाहाकरता वयाच्या १४ व्या वर्षींच ते गणपतराव शिरस्तेदार यांच्या समवेत 
न्यायालयात उमेदवार म्हणून नोकरी करू लागले. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी त्या- 
वेळची मुलकीची परीक्षा दिली. पुढे चार यर्पानी १८४८मध्ये ते नाझर कचेरोत 
कारकुनी करू लागलें. आणि पुढे मुन्सफ आणि असिस्टंट जज्ज यांचे शिरस्तेदार झाले. 
यावेळी त्यांच्यावर काही फारणावरून कुभांड येऊन खातेवार चोकशी होईतो त्यांना 
नोकरीवरून विलंबित करण्यात आले. परंतु चौकशीमध्ये ते निर्दोष ठरून त्या 
दिव्यातून बाहेर आले. पुढे मात्र पुन्हा नोकरीतच न राहता त्यांनी वकिलीची परीक्षा 
दिली आणि सोलापुरला वकिली सुरू केलो. तोत त्यानी अभाप पैसा आणि कोर्ती 
मिळविली. नंतर ते पुण्याला आले. आणि वकिली करू लागले. शाळेत इंग्रजी 
शिक्षण न मिळाल्याचे शल्य त्यांना सलत राहिले. त्यामुळे आपल्या स्वत.च्या अभ्यासाने 
या काळात त्यांनी इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळविले पुण्याला फसवणुकीचा 
एक महत्त्वाचा पहिलाच दावा विरोधाला न जुमानता चालवून त्यानी जिंकला 
आणि विरोधी पक्षकारांना न्यायालयास शिक्षा ठोठावण्यास लावले इतकेच नव्हे 
तर त्या कामी लाच खाण्याचा आरोप असणाऱ्या इंग्रज न्यायाधोशानाही नोकरी- 
तून कमी करावयास लावले, निस्पृह, बाणेदार आणि निर्भय वकील म्हणून त्याचे 
त्यामुळे नाव गाजू लागले. डु 
, _ यॅकिलीच्या धंद्यात त्यांनी खूप पैसा मिळवला. परंतु त्यातील बराच जन- 
हितासाठी अगदी सढळ हाताने दिला. १८६८ मध्ये निराधार लोकांना आश्रय 
मिळावा म्हणून त्यांनी श्री विष्णूचे मंदिर बांधले. आणि लोकाच्या सोयीसाठी 
पाण्याचा सावेजनिक होद बांधला, हे मदिर नव्या विष्णूचे मंदिर म्हणून प्रसिद्ध 
झाले. 
धंद्यात त्यांनी पैसा खूप मिळवला आणि नाव कमावले. त्या प्रतिष्ठेला 
साजेसाच असा छानछोकीचा त्यांचा प्रथम पोपाख असे. संनाचा पाढरा शुभ्र आणि 
इस्त्री केलेला कडकडीत अंगरखा, उंचो शुभ्र धोतर आणि अंगावर रेशोमकाठी 
श्रीमंती उपरणे आणि चक्तिदार पागोटे ते वापरीत. 
परंतु 'सावंजनिक सभे'च्या स्थापनेनंतर १८७१ मध्ये मकरसंक्रातीच्या दिवशी 
त्यांनी आपल्या उच्च ध्येयप्रणालीला साध्या आणि देशभवतोच्या रहाणीची जोड 
देण्याचा निश्चय केला. थोर सावंजनिक नेत्याला आवश्यक असणारा असा त्यांचा 
लहरी पण धौट आणि करारी स्वभाव होता. त्मामुळे वरील दिवशी गोवंड्यांसह 
"त्यांनी प्रथमच जाडाभरडा सादीचा पोषाख केला आणि त्याच पोषाखात मित्र 
परिवारात तिळगूळ वाटला ! त्यामुळे या त्याच्यातील वदलाचे नाट्य वाढले. 


तवे वारे-नवे विचार ष्१ 


सावंजनिक सभेच्या कार्याविपयी नाणि भिन्न भिन्च प्रकरणी समेच्या वतीने 
लोकांना द्यावयाच्या सहाय्याविषयी ते इतके जागृत असत की, कोठेही तशी आव- 
यकता उत्पन्न झाली की, सहाय्यासाठी काका तेथे उपस्थित झालेच, हे ठरल्या- 
सारखे होते. दिवसाच्या प्रत्येक क्षणाळा हातो घेतळेले काम तडीस कसे जाईल 
याची चिता काकांना लागून राहिलेली असे. अश्या वेळी व्यग्न मुद्रेने पुण्याच्या रस्त्या 
वरून घाईघाईने जातांना ते लोकांना दिसत. त्यांच्या प.वलांचा वेगही त्यांच्या 
डोक्यातील विचारचक्राच्या वेगाप्रमाणे वाढत जाई असे दृश्य त्या काळात पुणेकरांना 

" नित्माचे झाले होते. 7 


काकांनी देशकार्याला असे वाहून घेते. कारण त्यांचा पिडच महाराष्ट्राच्या 
ध्येयनिप्ठ आणि धाडसी परपरेतील होता. त्यांना कशाचे भय म्हणून माहीत 
नव्हते. सैन्यात आपले लोक बरिरले पाहिजेत ही सगळधा तेजस्वी महाराष्ट्रीय 
नेत्यांची आकाक्षा असे. आणि ते शिक्षण संधी मिळाली तर लढाईवर जाऊन आपण 
मिळविळेच पाहिजे अशी त्यांना ओढ असे. १८७७ मध्ये जेव्हा रशियाचे आणि तुक- 
स्थानचे युद्ध सुरू झाले तेव्हा इग्रजाच्या रक्षियाविरोधी वृत्तीला ते पचेळ असे अनु 
मान वाघून आपले हे उद्दिप्ट्ही साध्य करण्याचा प्रमत्न करण्यास काकांनी मागेपुढे 
पाहिळे नाही. तुर्की वाधवासत सहाय्य करण्पासाठी मुंबईच्या अंजुमान इस्लाम या 
संस्थेच्या वतीने त्यानी सुरस व्याख्यान तर दिलेच; पण शेरअल्लीच्या लढाईत 
आपण स्वत ही रणांगणावरील मुद्धावर जाण्यास सिद्ध आहोत असे घोषित करून 
तशीही सिद्धता दाखविलो. पुढे समाजीराव गायकवाडाच्या विवाहप्रपतगी सावंजनिक 
सभेच्या वतीने त्याना मानपत्र त्यानीच समर्पण केले आणि 'सुबोध' नावाचो तरुण 
हिंदी राजपुत्रांना मार्गदर्शक उपदेश करणारी अशी एक पुस्तिका काढून ती सयाजी 
रावांना आणि जमलेल्या इतर राजपुत्राना वाटली ! 
काकाच्या यना सावंजनिक कार्याला १८७१ मध्ये चांगळाच भाधार मिळाला, 
१८७१ मध्ये माधवराव रानडे याचे पुण्याला स्थानांतर झाले. राजकारणाच्य़ा 
पटावर पडद्यामागून सूत्रे हलविण्याची रानड्यांची हातोटी विलक्षण होती. “महा 
राष्ट्र देश म्ह्णजे त्यावेळो एक थड गोळा होऊन पडला होता. त्या थड गोळघास 
पुन्हा सजीव करण्याची” कर्तवगारी माधवरावानी केली, ' असे टिळकांनी रानड्यांच्या 
ज्या कार्याविषयी म्हटले होते, ती रानड्याची राजवट आता पुण्यात सुरू झाली. 
रानड्यांनो लोकात आत्मसंशोधनाचे नवीन वारे निर्माण केले. त्यांच्यामध्ये 
सवोन तत्वज्ञानाचे विचार जवले. आपले गतवेभव परत मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न 
होता. इग्रजी सत्तेच्या कृपाप्रसादाने ते हे साधू पहात होते हे अर्थातच जरा विचित्र 
होते. इंग्रज सरकारविरुद्ध थत्ृत्वाची काहीही भावता वाळगण्यास ते सिद्ध नव्हते, खरे 


१ छोकमान्य टिळक - “सर्वज्ञ: म हि साघव.”, विमरी,' दि २रेजानेवारी १९०१ 


ष्र वासुदेव बंळवंत फडके 


म्हणजे हिंदुस्थानवरील इंग्रजी सत्ता हा एक ईदववरी संकेत (डिव्हाईन डिस्पेन्सेशन) 
आहे हो ग्हणीय विचारसरणी त्यांनीच प्रसृत करण्याचा प्रयत्न केला. इग्रजाचे राज्य 
त्यांना परमेश्वरी कृपा वाटे. ही विचारप्रणाली उफाळत्या( राष्ट्रीय वृत्तीच्या लोकां- 
ना तिरस्करणीय वाटे, राजकोय स्वातंत्र्याच्या क्रांतिवादी कल्पनेपर्यंत रानड्यांची 
विचारसरणी पुमटतीही कधी पोचली नाही. परंतु आपल्या विचारसरणीला आणि 
आकाक्षांना नवीन वळण देण्याच्या अपरिहायंतेवर मात्र त्यांनी लोकांचे नि.संशय लक्ष 
वेधले. अगाध वाचन, इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व आणि पारतत्र्यात झालेल्या हिंदुस्था- 
नाच्या आथिक हानीचे सखोल ज्ञान, यामुळे या देशाच्या तेजस्वी पुरस्सरांमध्ये * 
(पायोनिअसं) रानड्यांचीं गणना व्हावी असेच त्यांचे व्यक्तिमत्व होते. 
१८७२च्या डिसेंबरमध्ये रानड्यांनी स्वदेशी व्यापारावरील आपले व्याख्यान 
पुण्यात दिले. विदेशी वस्तूंचा स्वरपणे आणि ताळतंत्र न ठेवता बहुसख्यांक हिंदी 
लोकांनी वापर केल्यामुळे स्वदेशी वस्तूंचा खप कसा कमी कमी होत आहे आणि 
त्यामळे देशाची कितो हानी होत आहे ते रानेडयानी आकडेवारीने सप्रमाण दाख- 
विले, या व्याख्यानाला पुण्यातील सुश्षिक्षितांची खूप गर्दी लोटली. 
पहिल्या व्माख्यानाचा परिणाम विरतो न विरतो तोच १८७३ च्या फेब्रुवारी- 
मध्ये रानड्यानी त्याच विषयावरील आपले दुसरे व्याख्यान दिले. या व्याख्यानात 
नव्या इंग्रजी राज्यातील भपक्याने भुलून न जाता, झालेल्या आपल्या हानीकडे लक्ष 
देण्याचा आणि त्या दुःस्थितोतून आपला देश सुस्थितीकडे जावा म्हणून प्रयत्न कर- 
ण्याचा रानड्यांनी लोकांना उपदेश केला. ते म्हणाले, “यत्र सामर्थ्याने सर्व सोयीचे 
ब पोकांचे पदार्थ तयार होतात. ते आपण आवडीने भोगतो. पण आपल्या समृद्ध 
देशात सर्व पदार्थ करता येऊ नयेत हो मोठी दु.खाचो गोष्ट आहे.” 
* आपल्याला असे वाटते को, पहिल्यापेक्षा आपल्या देशाचा बंदोबस्त चांगला 
आहे. पण या घमेडीत आपण नि:शस्त्र झालो आहोत, हो गोष्ट आपण विसरतो.” 
“एकंदरीत दिवसेंदिवस पराधीनपणाची आणि निःसत्वपणाची दशा देशास 
प्राप्त होत आहे, ही अनिष्ट गोष्ट आहे! १ 
सार्वजनिक सभा आणि रानडे यांना मवाळ म्हटले जात असे. पण मराठ्यांचा 
मवाळपणाही किती जहाल असतो, ते वरील विचारांवरून आणि १८७४ मध्ये हिंदु 
स्थानाचे प्रतिनिधी ब्रि. लोकसभेत घेण्यात यावे. आणि त्यांच्या विचाराने हिंद्स्थानचा 
राज्यकारभार चालावा, अश्ना आझयाच्यां सभेने केलेल्या ठरावावरून दिसून येईल. 
प्रत्यक्ष जनतेच्या दु.खनिवारणाच्या खटपटीस वासुदेव वळवतांनी १८७२ 
मध्येच प्रारभ केला ' त्यावेळी हिंदुस्थानात राजकोय क्षेत्रात लोक पूर्ण निद्रिस्त होते 
शा प्रन. र. फाटक : “न्या रानडे याचे चरित,” पू. १९९-२०० 
३ "... तर लोक अभ्नावाचून उपःशो मरू नयेत, अशाबद्दल सुमारे सात दर्षापूर्वीपासून मी अनेक्श. 
अनेक खटपटी वेल्या ” वासुदेव वळवताचे 'आत्मचरिव,' (हे 'आत्मचरित्र' त्यानी १८७९मध्ये 
लिहिले आहे ) 


सवे वारे-नवे विचार ष्ट 


आणि स्वातंत्र्यासाठी राजकीय आंदोळन असे कोणतेही झालेले नव्हते. 

रातड्यांनीही अजून आपली राजकीय चळवळ परिणामकारक स्वढूपात 
सुरू केळेढी नव्हती. १८७९ मध्ये वासुदेव बळवंतांचे उत्यान होऊन ते जन्मठेपीवर 
गरेल्पानंतरच रानडे प्रामुख्याने पुढारी म्हणून चमकू लागले आणि तेसुद्धा सामाजिक 
सुधारणाचे आणि शिक्षण प्रसाराचे कवारी आणि राजकीय सवलतीसाठी सतत पण 
सोप्य आढेदनांचेच काय ते पुरस्कते म्हणून. पण त्यांच्या आंदोलनात परकीय सत्ता- 
घाऱ्यांविषयी जन्मजात हेपाचा मागमूसही नसे. 

विष्णूशास्त्री चिपळूणकर हे देशप्रेमाने प्रेरित होऊन आपले सवं लिशाग 
करणारे ज्वळत वृत्तीचे पहिले पत्रकार. पण तेही वास्‌देव वळवंतापेक्षा पाच वर्षाती 
लहान होते. मुरोपियनांच्या प्रत्येक गोप्टीची वाहवा करण्याच्या आणि हिदी म्हणून 
जे जे त्याची हेटाळणी करण्याच्या सुशिक्षित हिंदी लोकाच्या गुलामी मनोवृत्तीवर 
आणि परकीयांपुढे लांगूलचालन करण्याच्या मनोवृत्तीवर आपल्या 'निबंधमाले'तून 
कोरडे ओढण्यास त्यांनीही अजून सुरुवात केलेली नव्हती, कारण 'तिवंघमाला' 
१८७४ मध्ये सुरू झाली. 'निबंधमाले'लाही एक जहाल राजकीय तत्त्वज्ञानाचे मुख- 
पत्न म्हणून जे स्वल्प आले ते १८७९ मध्ये वासुदेव वळवंतांचे 'वड' होऊ गेल्या- 
वरच होप. दुसरे म्हणजे चिथळूगकरांच्या लिखाणानेही ळोकांच्या विचारसरणीवरच 
काय तो परिणाम केळा. १८८० मध्ये त्यांनी न्यू इंग्लिश स्कूळ काढले. तोपर्यंत 
त्याच्या आंदोलनातही कोणत्याही कृतीचा अभाव होता, 

टिळकांचे सावंजनिक जीवनही १८८० मध्ये सुरू झाले. ब्रि. सरकारविर्द्ध 
कृतिशीळ राजकीय आंदोलन उभारणारे तेच हिंदुस्थानातीऴ पहिल पुढारी होते. पण 
त्यांचे ते आदोलन पुढे कित्येक वर्षानी उभारले गेलं, हे लक्षात घेतले म्हणजे १८७२ 
मध्ये हिदुस्थानामध्ये राजकीय क्षेत्रात कशी संपूर्ण पोकळी होती त्याची कल्पना 
येईल. 

स्वराज्याचा नुसता विवार करग्पाइतके धैर्य दाखवणाऱ्या 'अवराच्याच्या' ही 
इंग्रज सरकारकडून होणार्‍या छळाने त्या काळात लोकाच्या छातीत कशी धडकी 
भरत असेल, त्याची कल्पना त्या छळाची १८८२ किवा १८९७ आणि त्यानंतरच्या 
काळात त्याचे काम राक्षती स्वरूप होते त्यावरून दिसून येईल. या काळात तुरुंगात 
टाकण्यात आलेला मनुप्य काही महिन्यातच हालअपेप्टांनी मृत्यू पावत असे. ४ 

१८८२ मध्ये टिळक आणि आगरकर यांना कोल्हापूरच्या दिवाणांच्या मान- 
हानीच्या अभियोगात चार महिन्यांची तुस्यवासाची भ्रिक्षा होऊन डोंगरीच्या वुरगात 


ची कटाच्या अभियोगातील आरोपी सखाराम गोऱ्हे यानी १९१० मध्ये 
त्यापालयापुढे पोलिसानी आपला असह्य शारीरिक छळ केला म्हणून गाऱ्हाणे देठे. ते पोड्याच 


भहित्मात दुहयात निधन पाके,” वीर सावरकर : “अँन अको फॉम द अंदमान्स,” 


उ्न्व 
डाच 
पृ. २९ 


पड वासुदेव वंळवंत फडके 


ठेवण्यात आले होते. त्यांना तेथे निकृप्ट अन्न मिळे आणि तुझुंगामध्ये त्यांचे इतके 
हाळ झाले को थोडयाच दिवसात टिळकांचे वजन चोवीस पौडानी घटलेआणि 
आगरकराचे सोळा! * १८९७ मध्ये राजद्रोहाच्या पहिल्या अभियोगात टिळकांना 
अठरा महिन्याची सश्रम कारावासाची थिक्षा झाली. तुरुंगात त्यांना मिळणाऱ्या 
अपुऱ्या आणि वाईट अन्नामुळे थोड्याच महिन्यात त्यांचे वजन पंचवीस पीडांनी 
कमी झाले. त्यांचे ओठ काळे पडले आणि घश्राला सूज येऊन कोरड पडली. * 

बर्‍याच वेळा देशभक्तांचा इतका शारीरिक छळ होई की त्यांची तुरुंगातून 
सुटका होई, तेव्हा त्यांची प्रकृती कोलमडून पडलेली ,असे आणि त्याचा परिणाम 
त्याना वेड लागण्यातही होई. बाहेर येताच आपल्या जवळच्या नातलगांच्या नोकऱ्या 
गेलेल्या त्यांना दिसत, त्यांना परिचित लोक कटाक्षाने टाळीत आणि गुप्त अतुचरांचा 
त्यांच्यामागे चिरंतनचा ससेमिरा लागे.” 

१८९७ मध्ये किवा १९१० मध्येही जर देशभक्तांची अशी अवस्था होत 
अते, तर १८७२ मध्ये इंग्रज सरकारकडून होणाऱ्या त्यांच्या छळाच्या भीपणतेची 
कोणालाही कल्पना येईल. 

वासुदेव बळवंतांच्या राजकोय जीवनाचा प्रारंभ झाला त्याच संघीला रान” 
ड्ांची वरील भाषणे झालो आणि वासुदेव बळवंताच्या मनातील देग्भवतीचे निखारे 
त्यामुळे आणखीनच फुळून गेले. ते दोघे जवळ जवळ समवयस्क होते. वासुदेव ब॑ळ- 
वंतांपैक्षा रानडे तीन वर्वानीच काय ते मो3 होते. दोघांनाही परकीय तेखाली 
चाललेल्या हिंदुस्थानाच्या शोषणाविरुद्ध त्वेप होता. परंतु त्यांची राजकीय मत- 
प्रणाठी मात्र सारखी नव्हती. इग्रज सरकारकडे प्राथना आणि आवेदने करणे हाच 
रानड्यांचा या राष्ट्रीय दुखण्यावर उपाय होता. पण इग्रज सरकारविरुद्ध लागलीच 
सशस्त्र बड करण्यात वासुदेव बळवंतांच्या उपायांचा आविष्कार झाला. हा देश 
स्वतंत्र होईपर्येत ज्या दोन स्पप्ट राजकीय पंथाचा हिंदुस्थानच्या लोकांनी अवलंब 

केला, त्या दोन भिन्न मित्त पथाचे ते पहिठे नेते होते. हिंदुस्थानातील वंध आंदो- 
लताचे रानडे हें जनक होते. हिदी राजकारणातील क्रातिकारक विचारसरणीचे 
वासुदेव बळवत हे जमक होते. 


तालमी म ी-ा ख 
४५ यो ग. आगरकर: “डोगरीच्या तुरयातील आमचे एके एक दिवस,” पू ८ 


६ नै. चि. केळकर: “लो टिळकाचे चरित्र,” पूर्वार्ध प॒ ६०४ जे 
७ स्वातस्र्यवीर सावरकराच्या मोठया वहिनी यशोदावहिनी सावरकर याधी दुदंशा काय झाली 
ते प्रतिडच आहे स्वातंत्र्यवीर सावरकर तेव्हा इग्ठडमध्ये होते. १९०९ मध्ये त्याचे पति बाबा 
सावरकर याना जेज्हा जन्मठेपीची थिक्षा झाली आगि ते अंदमानात गेले आणि धाकटया दीरालाही 
राजतीय कटा सवघात अटक करण्याच आली तेव्हा यशो दावहिनीना कोथीही भारा देईना भाणि 
* झहुणूत त्याना शेवटी ह्मशानातच जाऊत रहावे लागले. आपल्या पतीला भेटण्याची अनुज्ञा मिळेल 
. > म्हणूत वाट पहाव, त्याच्याधी भेट न होताच वंगून षंगून १९१९ मध्ये त्यां शेवटी मृत्यू पावल्या, 


नवे वारे-नवे वियार -५्‌ष 


ब्रिटिश सत्तेसाठी होणारे हिंदुस्यानचे आथिक शोषण आणि हिंदुस्यानातुन 
हाळंडकडे चाललेल्या सपत्तीचा ओघ वासुदेव वळअंतांच्या चांगळाचे ध्यानात 
आला होता. ते म्हणतात, “काही लोक स्वदेशी माळ वापरू ठागले मात्र. तोच 
कलकत्त्याचे कायदे करणारे मंडळीद (व्हाईसरामच्या लेजिस्ठेटिव्ह कौन्सिलमध्ये) 
एक पाच हजार रुपये पगाराची प्रधानांची नवी जागा त्यांनी केली. त्याने इंग्लिश 
कापडावरची जकातव काढून टाकली... जिल्ह्यांची संरयादी १४ वहन २६ वर 
नेण्यात आली. वे आणी होण्याचा प्रंभव आहे. म्हणजे महिना दोन हजार पगारा- 
वेक्षा जास्त पगाराचे ७ नवे कलेक्टर आणि ७नवे जज्ज आलेच. "“ 

याच येळी “ऐवयवधिनी” नावाची एक संस्था काही तरुण मंडळीनी पुण्यात 
स्थापन केली. तिच्या बैठकी दर रविवारी नव्या विष्णुजवळच्या पुर्वीच्या धोटवडे- 
करांच्या वाड्यात भरत. वासुदेव वळवत या “ऐक्यवधिनी” संस्थेने प्रथमपासून 
सभासद होते. त्या वेळचे प्रख्यात कार्यकर्ते गणपतराव धोटवडेकर याचे मामेबंधू 
सशाराम चिमणाजी गोळे हे तिथे चिटणीस होते. त्या सस्येत हिंदुस्यानच्या मर्वा- 
गौण उस्भतीविपधी करावयाच्या प्रयत्नांची चर्चा होई. ” * 

१८७३ च्या जानंवारीमध्ये सावंजनिक काकांनी फकत स्वदेशी वत्तू वापर- 
प्याचे ग्रत घेतले. हिंदुस्थानात स्वदेशी हे ब्रत सावंजनिक रीतीने पाळण्याचा आणि 
देश्वबांधयांना तसा सक्रिम आदेण देण्याचा मान सावंजनिक काकांया आहे. हातमागा- 
बरील जाडयाभरड्या सादीचे फपडे आता पूर्वीच्या कपड्यांच्या ठिकाणी काकांच्या 
अंगावर दिसू लागले पादीचे दाभणकाठो धोतर, जाडाभरडा अंगरया आणि 
कंदी पागोटे भसा त्यांचा पोषास आता ठरून गेला, त्याच्या हातत सुबवः पण 
विदेशी छत्री जाऊन बेढब असली तरी स्वदेशी बनावटीची मोठी छत्री दिमू लागली. 
त्यांच्या बोलण्यात आणि वागणुकीत स्वदेशीच्या प्रचाराचे निदेश वारंवार होऊ लागळे. 
इतकेच नव्हे तर स्वदेशी वस्तू वापरणार्‍या लोकाची पुण्यातच नव्हे तर इतर मोठधा 
नगरातून त्यांनी मडळे स्थापजी. आपल्या कप्टशील स्वभावामुळे सावंजनिक वार्मा- 
साठी गावात हिंडताना ते टांगा वापरत नसत. त्यामुळे त्यांची पाच कपड्यातील 
मूर्ती आता पुणेकराना परिचित झाली. त्यांच्या प्रचाराचा परिणाम म्हणून पुणे, मुंबई 
सुरत, अहमदाबाद येथे भागधारकांकडून भाग खपवून भागमंडळथा (शेअरकंपन्या) 
निघाल्या. भाणि स्वदेशी माऊ तेथे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर संपू लागला. 

त्याच वर्षी १२ जातेवारी १८७३ ला त्यानी पुण्यात धर्मेसभा स्थापन करून 
हिंदुधर्मांच्या संरक्षणाचे कायं सुरू केले. त्यांचे विचार पुरोनामी होते. त्यामुळे यानंतर 
त्यांनी 'रत्री विचारवती सभा' पुण्यात स्थापन केठो. त्याकाळी स्त्रियांनी धरादाहेरही 


८. बासुदेव बळअवांदे 'आत्मदरिव.' 
९ गशपतराव धोटवशेकर यांच्या त्यांच्या पुरम्याठे घाडतेत्या माठडमी, 


५६ वासुदैव वळवत फडके , 


पडणे टीकेला कारण होत असे, मग शाळेत जाण्याची गोप्ट सोडा. अश्या त्या माग 
च्या काळात २५ एप्रिल १८७३ छा सर्व हिंदू स्त्रियांचे हळदीकूंकू आपल्या पत्नीच्या 
आणि सदाशिवराव गोवडे यांच्या पत्नीच्या करवी त्यांनी पुण्यात घडवून आणले. 
लोकहितासाठी तळमळणाऱ्या वासुदेव वळवंतांच्या स्वभावामुळे ते सावेजतिक 
सभेच्या कार्यक्रमात रस घेत. रानड्यांच्या व्याख्यानांनाही ते त्याचमुळे उपत्थित 
होते. सार्वजनिक काकांमध्ये झालेल्या वरील वदळाचा त्यांच्या तरण आणि भावना- 
, प्रधान मनावर तात्काळ परिणाम झाला. त्यांनीही फवत विदेशी वस्तू वापरण्याची 
हापथ घेतली. आणि ते व्रत आमरण पाळले. विदेशी कापडाच्या कपड्यांचा आणि 
वस्तूंचा त्यानी त्याग केला. कोणतीही विदेशी वस्तू वापरणे म्हणजे आपल्या देशाचा 
घात करणे होय असे त्याच्या मनाने घेतले. त्यामुळे त्याचा पोपाख धोतर, अंगरखा 
बा वंडी आणि फेटा किंवा कधी कधी टोपी असा असे. पांढऱ्या शु'भ्र वपड्यांची 
त्यांना फार आवड असे. त्यामुळे खादीच्या स्वदेशी कापडाच्या धोतरावर पांढऱ्या 
स्वदेशी कापडाचा अगरखा ते घालू लागले आणि त्यांच्या मस्तकावरही सादोचे 
वागोटे दिसू लागले. हिंदी क्रांतिकारकांनी स्वदेशीचे ग्रत घेतठेछे असणे ही ऱ्यानंतर- 
च्या काळात निहिचिती असे आणि विदेशी वस्तू वापरणे ते पाप समजत. हा नियभ 
क्ातिकारकांती आपल्या जीवनचरित्रानी ठरवून टाकलेला होता, वासुदेव बळवंतानी 
त्यांची स्वदेशोवरीळ थरड्धा प्रथमच आपल्या निश्चयाने साकार केली होती. प्रतिज्ञा 
म्हणून स्वदेशी वस्तू पाळण्याचा मान क्रातिकररकामध्ये त्यांचा आहे. केवळ स्वत.च 
स्वदेशी वस्तू वापरण्याचा निश्नँय करूनच ते थांबले नाहीत, तर आपल्या आजूबाजु- 
व्या कित्येक लोकाकडून त्यांनी तशी शपथ घेवविली. '” 

त्यांचा स्वदेशीविपयीना हा कटाक्ष त्यांच्या कार्याठयातील सहकार्‍यांच्या 
ध्यानात याचा इतका प्रखर होता. या गटाच्या तरुणाचा विदेशी वस्मूंवरील बहिष्कार 

मख्यतः असे तो हिंदुस्थानावर राज्य करणार्‍या ब्रिटिझ्यानी वनवलेल्या मालावर असे. 
इग्रजी मालाविषयीचा वासुदेव बळवतांचा तिटकारा पुढील काही वर्षात 

वाढतच गेला. त्यांनी उन्हाळयात किवा पावसाळपात, त्यावेळी मिळणारी चांगठी 


१० ही गोप्ट वामुदेव वळवत्ताच्या बडाच्या घाभघुमोमुळे त्यांच्याविपधरी जेव्हा जतनेमध्ये भोठे 

तुहदक उत्पन्न झाले तेव्हा त्याच्या वार्याळ्यात १७ वर्षे नोकरी केळेल्या एका युरोपियन अधि- 
कार्‍्यानेच 'वॉम्बे गॅझेट' या इंग्रजी पत्नात प्रसिद्ध केढी नो म्हणठो, 

*ुणताद डळडपलांठण १ ऐ०आाव, 0 छिळागायाड काप0० 1470 ए०पणाप (1201561005 

०१११०५०६१९ (० ७0०8५६९ ठा पड छा बालाजी डाताझा ठतार्‍टल, १९६३०० 

१९७ छेडा १०0 ७१9३ 01६ जा शेठ, 108 1056 ७110 ठाटक पया य तिताक्यालट 

००८ 5३४9 ८ 1९]1ह!01519 1000911115 ४०४." 

(“ पुण्यामध्ये प्राह्मणाचा असा एक गट आहे की ज्यांनी ब्रिटिश धनाउटीची वस्तू कधीही विकत 

* च्यावयाची नाही फिवा वापरायची नाही अशी थपथ घेतलेली आहे. वासुदेव बळवतही त्याच्या- 

पैकीच एक होते. आणि 'फायन्सास ऑफिस'मध्ये त्याचा ज्याना परिचय होता ते म्हणतात की, 


क 


हे ही प्रति्ञा धामिज' तिप्ठेने पाडीत असत.”) 'बॉम्बे गेझेट, दि. ९६ जून १८७९ 


नवे वारे-नवे विचार डं ५७ 


छत्रीही विदेशी असे, म्हणून ती वापरण्याचेच सोडून दिले. विदेशी वस्तू वापरण्याचा 
प्रसंग आला की, त्यांच्या तळपायाची भाग मस्तकाला जात असे. एकदा कार्पालयात 
गेल्यावर त्यांनी लिहिण्यास आपल्या पुढयातळा टाक उचलला आणि तो इंग्रजी 
बनावटीचा आहे असे त्यांच्या लक्षात आल, तेव्हा त्यांनी तो रागाने फेकून दिला. 
तेब्हापासून इंग्रजी बनावटीचा टाक किवा त्या काळात प्रचलित असठेला पिसाच्या 
टोकाचा टाक (निवळ पेन) त्यांनी हातात धरला नाही. ब्रिटिश माळाविपथी इतका 
जहाल तिटकारा त्याच्या अंगी बाणला होता." 
श्री दत्ताविषयींची वासुदेंव बळवंताची भकती दिवसंदिबस अधिक उत्कट होत 
गेळी. तिळाही आता दृश्य खरूपातील एक फळ आले. तिची परिणिती त्यांच्या 
एकमेव प्रकाशनात याच वर्षी झाली त्यांच्या काळी मुद्रणकळाच वाल्यावस्येत होती. 
ग्रंथ प्रकाणनाचे काभ फार पैशाचे ति श्रमाचे होते. आणि विदेप लाभदायक नव्ह्ते. 
अशा परिस्थितीतही त्यानी हे सहस्त्रावधी प्रतीच्या आवृत्तीचे दत्त विपयक प्रकाशन 
अंगावर घेतले हे त्यांच्या उत्कट दत्तभवतीचेच द्योतक होते. आपल्या आराध्य 
दैवताच्या रुणवणनपर स्तोत्रांचा लोकात प्रसार व्हावा म्हणून त्यानी प्रस्िव केलेठा 
'दत्तह्री' हा ग्रथ. घे शो तं. गंगाधरशारत्री दातार यांच्यावडून मराठीत भाषांतर 
करवून घेउन त्यांनी प्रसिद्ध केला त्याची पृप्ठे त्रेपन्न असून त्यात एकशेदोन लहूरी 
आहेत. तो वामनशाम्त्री वेदरकर याच्या सुविद्या प्रकाश मुररणालमात छापला गेला. 
ह्या प्रथ वासुदेव वळवंतांनी शके १७९५मध्ये श्रीमुखनाम सवत्सरे कालिक णुद्ध 
पच्मी रविवार या तिथीस आपल्या एकोणतिसाव्या जन्मतिथीच्या मुहूर्तावर प्रसिद्ध 
केला. अधिक शोध करता या दिवशी २६ऑक्टोवर १८७३ हा दिनांक होता असे 
मला आढळले. हे भापांतरच असल्यामळे मुळातील लहुरीचा वाचनानंद वाचकांना 
काही ठिकाणी होणार नाही, तरी त्या ठिकाणी मूळ लहरी म्हणाव्या अशी सूचनाही 
वासुदेव बळवतानी त्या पुस्तकाच्या उपोद्धातामध्ये केली आहे. 
या ग्रथाच्य़ा प्रत्येक प्रतीच्या हवटच्या पानावर वासुदेव बळवंतांनी “सेवक 
वासुदेव बळवते फडके” अशी मोडीत स्वाक्षरी केठेली आहे. '' त्या स्वाझरीखाली 
आपल्या जन्मप्रामाचा निदेश त्यांनी मुद्रित केलेला आहे. आपल्या हाताने त्यांनी 
केळेली ही स्वाक्षरी बहात्तर वर्षानी माझ्या हाती लागली तेव्हा त्या घटनेचा माझा 
आनद किती मोठ! होता. ! 
यासुदेव वळवतानी प्रसिद्ध केलेल्या या ग्रंथाच्या प्रती अर्थातच फार दुमिळ 


११ '" दि पुना ऑक्झर्वर,” दि ४ ऑगस्ट १८७९ री 

१२ हाग्रप १८४छच्या २०व्या अक्टप्रमाणे आणि १८६७च्या २५ न्या अँकटप्रमाणे प्रकाशित गेबेला 
आहे. त्या निजंधाप्रभाणे लेखकाची अशी स्वाझरी या प्रतीवर आवश्यक असत्यात कोगाव 
माहीत. 


ष्ट वासुदेव बळवंत फडके 


झाल्या आहेत. त्यापे छो एक प्रत सुदैवाने माझ्या हाती लागलो. ज्याच्या चरित्राची 
माहितीही मिळणे कठीण झालेले आहे भशा अपल्या चरित्रनायकाचा प्रत्यक्ष हस्त- 
स्पर्श अतीला झाजेता आहे, या भावनेने एक दुमिळ आणि बहुधा अप्राप्य वस्तू 
< हाती आल्याचा भानंद ती प्रत मिळताच मला झाला. 
या ग्रंथाच्या प्रती उपासनामत्र म्हणून पुप्कळांनी जवळ बाळगल्या. त्याचप्रमाणे 
वासुदेव बळवंतांची आठवण म्हणूनही कित्येकांनी त्या जवळ ठेवल्या. त्यांचा प्रसार 
महाराष्ट्रीयांमध्ये काश्ीपासून गोव्यापर्यंत झालेला होता. याविपयी ठतिहिताना चं. 
पु. टा. या आद्याक्षरीखाठो पुढील वृत्तांत 'केसरी'मध्ये प्रसिद्ध झाला आहे. 
“ब्रासुदेव वळवत हे परम देशभअत होते, तसे ईइवरभक्तही होते. वासुदेव 
बळवंत यांनी आपल्या उपासनेचा एक ग्रथ दलादन क्रषीप्रणित 'थरीदत्तलहरी' 
नावाचा मोठ्या शास्त्रांच्या सहाय्याने मराठीत भाषांतर सुंदर रीतीने करून पोथी- 
रूपाने प्रसिद्ध केला आहे. सदरहू पुस्तकाची एक प्रत प्रसिद्ध 'नामचितामणि” 
ग्रंथांचे कर्त ह. भ. १.:रामचंद्र कृष्ण कामत, श्रीदुर्गा दत्तमंदिर मार्शल (गोवा) यांच्या 
संग्रहात आहे. हे दत्तलह्री स्तोत्र नुसते काव्यात्मक नसून भ्रीशंकराचार्याच्या 'सौंदर्य- 
लहरी'प्रमाणे मंत्रात्मक आहे.” " 
परंतु दत्तलह्री हे दत्ताच्या स्तोत्राचेच पुस्तक प्रसिद्ध करून त्यांचे समाधान 
झाले नाही. ही फार तर आपल्या दैवताची प्रार्थनारूप स्तुती झाली. वासुदेव वळ- 
वंतांची आपल्य़ा आराध्य दैवताविपयी आस्था मोठी होती. त्या च्या चरित्राचे ज्ञानही 
सवे लोकांना व्हावे अशी त्यांची याहूनही उत्कट इच्छा होती. त्यामुळे 'तो गुरूचा 
महिमा (सववंत्रास) कळविणे हे माझे कर्तव्य आहे” असे वाटून हा दत्तलहरी ग्रंथ प्रसिद्ध 
केला आहे. आणि जनतेचा आश्रय मिळाल्यास “दत्तमहात्म्य ग्रंथ” प्रसिद्ध करण्याचे 
त्यांनी याचवेळी घोषित केले. तो ग्रंथ दहा सहस्त्र ओव्यांचा होईल आणि पाच रुपयात 
सवे भक्‍ताना तो विकत द्यावयाचा असेही त्याती ठरविले. या ग्रंथाची सविस्तर 
शाह्ती पूढे एका प्रकरणात दिली आहे. पण त्याचा हा विस्तार लक्षात घेता त्याचे 
हस्तलिखित आपला इतर कार्याचा व्याप संभाळीत उत्तम अक्षरात सुबकपणे लिहून 
काढावयाचे तर त्याला वरीच वर्षे लागणारी होती. त्यामुळे त्यानी त्याचे हस्त- 
लिष्षित लिहून काढण्यास याचवेळी सुरुवात केली असली पाहिजे हे उघड आहे, पण 
त्याच्या ज्या असामान्य राजकीय जीवनग्रंथाचे दर्शन महाराष्ट्राला पुढे होणार होते, त्या 
जीवनग्रंथाची पृ्फे आपल्या रक्ताने लिहून तो पुरा करण्यात त्यांना संकल्पित ग्रंथाचे 
हस्तलिक्षित जरी पुरे करता आले, तरी तो मुद्रित करून प्रकाशित करण्यास मात. 
"_ सुटवंगपणा मिळाला नाही आणि ते कार्यं तसेच राहून गेले. 
*दत्तलहुरी' ग्रंथाच्या प्रकाशनाच्या व्यापातुन वासूदेव बळवंत मोकळे झाले, 


१२ 'ेसरी' दि. २ जानवारी १९४९ 


चवे वारे-नवे विचार ष्र 
१ 
त्याच वर्षी वासुदेव बळवंतांच्या नायुप्यात एक शोचनीय घटना घडली, त्याचा प्रथभ 
विवाह होऊन भाता तरा वर्षे झाली होती. ते आणि त्यांची पली आपल्या संत्रारात 
एकमेकांशी समरस होऊ लागली होती. त्यांच्या पल्लीचा स्वभाव त्यांच्या क्रांतिकारक 
आयुष्या कितपत सहाय्यभूत होण्यासारखा होता त्याची कसोटी लागण्याला 
थोडाच अवधी होता. पण अशी कसोटी लागण्याची वेळच आली नाही. कारण 
१८७३ च्या मध्यालाच थोड्या दिवसांच्या दुखण्यानंतर त्यांची पल्ली मृत्यू पावली, 
तिच्या मागे मातृसुखाला पारखी झाळेली त्यांची मुलगी मथुताई ही केवळ वार 
वर्षाची पोर होती. या घटनेमुळे वासुदेव बळवंतांना मोठा धक्का बसळा. पण स्थित- 
प्रज्ञ वृत्तीने त्यांनी ती सहून केला, वैयक्तिक संतारसुखासाठी हळहळत बसण्यास 
त्यांना वेळ होता कोठे ? 


आणि त्यांच्या मनःस्थितीचा विचार करण्याचे उपवर वधूच्या पित्यांना काय 
कारण होते? ते त्यांच्याभोवती त्यामुळेच लागलीच घोटाळू लागले. त्यांचे वय 
सारे २८ वर्षांचे होते. आणि या वयात दुसरा विवाह करणे हे त्याकाळी मोठे जगा- 
वेगळे नव्हते. दुसरे म्हणजे जपली घाकटी मुळ्गी भथुताई पुढे उभी राहिल्यामुळेही 
पुन्हा विवाहू करण्याचा विचार त्यांनाही सोडून द्यावा लागला. प्रथम विवाहाच्या 
वेळची चोखंदळ वृत्ती आता त्यांच्या ठिकाणी राहिठी नव्हती. त्यामुळे दुसऱ्या विवा- 
हाच्या वेळी त्यांनी वधूपसतीविपषयी घोळ धातला नाही. 


पडधोलीचे काहीनाथशास्त्री कुटे हे विद्ठान पंडित आपली मुलगी गोदुबाई 
ही त्यांना सागून गेले, तेव्हा त्यांनो तिला! पसत ठरविली. काशीनायशास्त्री मूळचे 
त्यावेळच्या भोर सस्यानातील पडधवलीचे रहाणारे, पण नोकरी तिमित्त विजापुरास 
गेले होते. तेथेच १८६४ मध्ये विजयादशमीच्या दिवशी गोडुबाईचा जन्म झाला. 
काशीनायकुास्त्री नंतर सोकरीतुन निवृत्त झाले आणि त्यांनी विजापूर सोडले. 
गोदुबाईचे काही बाळपण पडधवलीसच गेले, पुढे काशीनाथशास्त्री पुण्पासच 
रहाण्यास आले. त्यामुळे बाईही पुण्यासच आत्यो. त्यांना दोन लहान बहिणी आणि 
एक लहान भाऊ होता. त्याचे नाव गणेश काशीनाथ कुटे होते. त्याचे दुसरे नाव बल्लाळ 
होते. त्याची एक बहीण इंदुरास सरदार किवे पाचे आश्चित वे. झा. प, रामशास्त्री 
दिमकरशास्त्री सांबोटे यांस दिली होती. काशीनाथशास्त्री आपली मुलगी वासुदेव 
बळवंतांना सागून जाण्याचे एक कारण असे संप्रवते की, त्यांची वासुदेव बळवंतांशी 
नाधीच ओळ असावो- काशयोीनावसाह्ती कुट्यांचे व्यासांकडे मेहुण्याने वाते होते. 
भाणि या व्याप्तांचा वाडा भटगुरूंच्या वाड्यालगतच होता. तो आता मराठ्यांचा 
वाडा झाला आहे. भिकारदार मारुती रस्त्यावरच! जुना ६६३ किंवा नवा १३७ १ 
सदाश्षिव पेठ हा भावाचा वाडा म्हणजेच त्यावेळचा व्यापांचा वाडा होय. त्यामुळे 
व्यासांकडे कुंट्यांचे जाणे येणे होते. वासुदेव बळवंत काही दिवस भटगुलेच्या वाडय़ात 


६० वासुदेव वळवत फडके 


रहात असत. त्यामुळेच त्याची कुंटे यांना माहिती असावी. तेव्हा या कुटुंबातील गोडु- 
बाईशी वासुदेव वळवंतांचा दुसरा विवाह विशेष थाटमाट न होता शिरढोण येथेच 
१८७३मध्ये साजरा झाला. विवाह झाल्यानंतर गोदुवाईचे नाव गोपिकाबाई असे 
ठेवण्यात आले. एका शूर त्रांतिक्ररकाच्या पत्नीपदावर अधिष्ठित होताना, आपणास 
आयुष्यात कोणत्या प्रसंगांना भावी काळात तोंड द्यावे हागणार आहे, त्याची गोपिका- 
वाइईंना कल्पना नव्हती. श्रीमंत घराण्यातील पती आपल्या मुलीला मिळाला म्हणून 
त्यांच्या वडिलांना आनंद झाला आणि त्याच आनंदात ते मे १८७३ मध्ये आपल्या 
मुलीस वासूदेव बळवंतांच्या स्वाधीन करून इहकोक सोडून गेले. त्यानंतर जुतरता 
त्यांचे मेहुणे म्हणजे आपले मामा दामळे यांचाच गोदुबाईना आधार राहिला. पण 
काशीनाथकास्त्र्यांची मुलगी आणि इतर कुटुंबीय मंडळी वासुदेव वळवंतांच्या 
*वंडा'च्या काळात सरकारी छळाच्या संकटातून वाचू शकली नाहीत. वासुदेव 
बळवतांच्या या दुसर्‍या पॅली म्हणजेच वीरपत्नी वाईसाहेव फडके' होत. 


दुसर्‍या विवाहानंतर कारकोळपुर्‍्यातील नरसोवाच्या देवळातील आपल्या 
बिर्‍हाडातच वासुदेव बळवंतांनी नवा ससार थाटला. या विवाहानंतरच्या काळात 
त्यांचे एक धाकटे बंधु कृष्णाजी वळवत किवा बाबा हे त्याच्या मागोमाग मुंबईलाच 
जीआय. पी. रेल्वेमध्ये नोकरीला लागले होते हे खरे. पण त्यांचे दुसरे धाकटे वधू 
वांडरंग ग्ळवंत किवा आवा, आणि गयाधर वळवंत हे शिक्षणासाठी वासुदेव 
घळवतांकडे होते. बाईचा भाऊ बल्लाळ हाही काही दिवस त्यांच्याकडे राहात असे. 
ते आणि मथुताई वासुदेव वळवताना भाऊ म्हणत. कृष्णाजी बळवंत आणि पांडुरंग 
बळवंत हे बाईंपेक्षा वयाने मोठे होते. पण गगाधर वळवंत मात्र त्यांच्याच वयाचे 
होते. या जागेत वासुदेव वळवंतांचे पुढे चार वर्षे विऱ्हाड होते. नाई वप्नाने लहान 
म्हणून प्रथम काही दिवस त्याची एक सावत्र मोठी भावजय या बिऱहाडात राहिडी' 
होती. पण पुढे बाईंनाच बिर्‍हाडाचा सर्व भार वाहावा लागला वर्पावर्पाला 
बासुदेव बळवंतांची वृत्ती संसारात मन न लागणारी होऊन गेली, पहिली 
दोन वर्षे त्याची पारमाथिक भक्ती, आणि सावेजनिक कार्यातील उलाढाली 
नंतर एक दोन वर्षे क्रांतिकारक गुप्त संघटनेसाठी चाललेली सटपट आणि 
धावपळ आणि त्यानतर बंडाचा ध्वज फडकावून बाहेर पडण्याच्या आधीची बेफान 
मनःस्थिती याच्यामुळे त्या अननुभवी वयात संप्तारशकट कौशल्याने चालविणे वाईता 
अवघड होऊन वसले. वासुदेव बळवंताचे वेतनही त्याच कार्यात व्यतीत होऊ 
लागले आणि तरीही दीर आणि पति याना सुख वाटेल अशा संपन्नतेत बाईंना 
ब्रिऱहाड चालवावे लागले. पण प्रत्येक वेळी जे काही कमी पडेक त्याचा चोभाटा 
झरण्याचा त्यांचा स्वमाव नव्हता. त्यामुळें आपली अडचण बोलून न दाखविता 
गृहब्यवस्था ठेवण्याचा ताण त्यांना सोसावा लागला. परंतु बाईंची वृत्तीच सोशीवा 


नवे वारे-नवे विचार ६ 


आणि कष्टाळू असल्यामुळे त्यांनी तो धंसार कर्तृत्वाने चालविला आणि वासुदेव बळ- 
वंतांची वाहवा मिळविली, त्या काळात त्यांनी हौत्त म्हणून स्वतःसाठी पत्तीजवळ 
कश्माचीही मागणी केली नाही! त्यांची ही निग्रही आणि तिरिच्छ वृत्ती वापुदेव 
बळवतांच्या प्रदांसेची गोप्ट होऊत राहिली. 


संसाराशी समरस होणार्‍या वाईच्या या वृत्तीला साजेशीच वासुदेव वळवंतांची 
वगणूक होती. शिक्षणाच्या संवधात ते पुरोगामी मर्तांचे होते. त्या काळातही 
स्त्रियांनी नुसते घरकाम करूनच थांबता कामा नये तर शिक्षित आणि सुसंत्कृत झाले 
पाहिजे असे त्यांना वारे. खरे म्हणजे त्यांनी शिक्षण घेतळे तर चालेल, असे त्याचे 
नुसते मत नव्हते, तर त्यांनी ते घंतलेच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे 
स्वत,च शिक्षकाची भूमिका घेऊन आपल्या भावांसमवेत विशेषतः गंगाधर वळवंतां- 
समवेत बाईंनाही त्यानी लेखनवाचन झिकविले. पाठांतरात त्यांना प्रगत केले. 
बाईंनी विष्णुसहस्त्रनामासारख्या सस्कृत पाठातराने प्रारभ करून अमरकोश पाठ 
कहून टाकण्यापर्यंत सस्कृतात प्रगती केली. मराठीच त्या घडाघडा वाचून दाखवू 
दकत असे नव्हे, तर कठीण सस्कृतसुद्धा अस्थलोतपणे वाचू शकू लागल्या. वासुदेव 
बळवंताना वर्तभानपत्र वाचून दाखविणे हा त्याचा नेहमीचाच उद्योग झाला. 
बाईंच्या या बौद्धिक शिक्षणानेच त्याच्या शिक्षणाविषयीची वासुदेव वळवतांची 
आस्था संपली नाही. शस्त्रकलेत आणि युद्ध कलेत कोणत्याही उग्र वळोपासकाचे 
अप्तावे तितके त्यांचे स्वत.चे नंपुण्य होते. त्याचा वृत्तात पुढे एका प्रकरणात 
येईलच. या क्षेत्रातही शक्‍य ते शिक्षण वाइंना त्यांनी दिले, त्या कलापैकी घोड्यावर 
बसण्यात, दांडपट्टयाचे हात करण्यात आणि वदूक उडविण्यात बाईंना त्यांनी तरवेज 
केले. बद्वेक उडवून निशाण मारण्यात तर बाईंचा हातखडा होता. नरसोवाच्या' 
देवळाच्या डाव्या बाजूला निर्जन गर्दे झाडी पसरलेली. होती. वासुदेव वळवत कार्या- 
लयातून घरी आले की विर्‍हाडाच्या या मागच्या परसात बाईनी वदूक उडवलीच 
पाहिजे असा त्यांनी त्याना नियम घाळून दिला होता आणि त्याप्रमाणे वाई त्या 
विऱ्हाडात आणि पुढे थट्टीवाल्यांच्या वाड्यातील आपल्या बिऱ्हाडात असतानाही 
तशी बद्रूक उडवीत अरग्णि तिचा फा5$ ड असा आवाज त्या वेळेला दुमदुमून जाई. '* 
मर्दानी युद्धकलेत इतके शिक्षण मिळविलेल्या वाई या पहिल्याच आधनिक महिला 
होत्या. 
या काळात धामिक ब्रतांमुळे आणि स्वदेशीच्या आग्रहामुळे वासुदेव वळवंतां- 
च्या जीवनक्रमात बदल होत गेला आज काय मो ही गोप्ट सोडलो, उद्या काय ती 
गोष्ट मी सोडली होतो, ती मळा कश्याला वाढली, ही विदेशो गोप्ट घरात कशो आढी 


१४ ही बंदूक दोन नळीची त्याकाळची जुन्या तर्‍हेची फार अवजड अथो होती आणि ती उडवताच 
खाद्यावर उलट धक्का बसे, अशो आठवण एकदा हा विषय निघवाच वाईनी माविर्भाव सायिवृठी! 


६२ वासुदेव बळवंत फडके 


असे प्रश्‍न विचालून ते बाईंच्या आणि-भावाच्या गृहव्यवस्येवर आक्षेप घेत आणि 
ते निस्तरता निस्तरता बाईना पुरेवाट होई. 

आपल्या नव्या संसाराचा प्रारंभ वासुदेव वळवंतांनी केला. त्यानंतरची वर्पे 
महा!राष्ट्रात अस्वस्थतेची आणि दुःस्थितीचोही गेली. त्या काळात देश्याचे स्वातवर्य 
मिळविण्याच्या हेतूचा मागमूसही ज्यांच्या ज्यांच्या मतात आहे असे वाटेल, त्याना 
त्याना नामशेष करण्याचा प्रयत्न ब्रिटिश राज्यसत्तेकडून होणार, असे वाटावयाला 
लांवणारे राजकीय दृश्य महाराप्ट्रात दिसले. पुण्याच्या सावंजनिक सभेने त्या प्रकरणी 
जी धडाडी दाविली ती लक्षात ठेवून बासुदेव बळवंतांच्या उठावणीचे संपुण स्वल्प 
समजून येईपर्यंत इंग्रज सरकार सार्वजनिक सभेसारख्या संस्थेच्या नेत्यांनाही त्या 
उठावणीचे प्रणेते समजत होते. इतकी त्या दृश्यातील सभेची निर्भय युयुत्सु वृत्ती 
दोप्तिमान होतो. 


1 क क शू 


प्रकरण ६वें 


दुष्काळाने उडाविळेला हाहाःकार 


कळवळला तो या गरिबांचा कळवळला देव 
दूर पळाला काळ, घातला खोळ जरी घाव 

भा, रा. तांबे 
लोकहिताच्या कार्यासाठी खटपट करण्याचो पावले टाकण्याचे ठरविल्यानंतर 
अन्यायाखाली दडपलेल्या जनतेला पुयुत्सु करण्याचे मार्ग वासुदेव बळवंत शोधू 
लागले. त्यांना आपल्यावरील अन्यायाची जाणीव व्हावयाला हवी असेल आणि त्या 
अन्यायांना विरोध करण्यासाठी त्यांनी कृतीप्रवीण व्हावयाला हवे असेल तर लोक 
शिक्षण आणि लोकसामर्थ्यं यांची वाढ झाली पाहिजे अशी त्यांची निदिचती झालो. 
अश्या जीवनाचा मार्ग प्रथमच शोधताना त्यानी त्याचे निरनिराळे टप्पे कसे झोधून 
काढले याचे खरोखरच आदचर्य वाटते. त्या वेळच्या सरकारी शाळा नुसत्या पुस्तकी 
ज्ञान देणाऱ्या आणि म्हणून वरील दृप्टीने निरुपयोगी होत्या, असे पाहिल्यावर स्वदेश- 
प्रमाचे आणि स्वराज्यभक्‍्तीचे धारे विद्यार्थ्यात निर्माण होईल असे शिक्षण लोकांना 
प्रथम मिळाले पाहिजे हे त्यांनी आधुनिक नेत्यांमध्ये प्रथम ओळखले. विष्णुशास्त्री चिप- 
ळूणकर आणि टिळक-भागरकरांनी न्यू इग्लिश्य स्कूल काढून अज्ञा कार्याला प्रारंभ केळा. 
पण त्याचा पायडा वासुदेव बळवतांनी पाडला होता. अरा राष्ट्रीय वृत्तीच्या शिक्षणा- 
साठी त्यांनी पुण्यात १८७४ मध्ये 'पूना नेटिव्ह इन्स्टिटयूघन' ही पहिक्ती विनसरकारी 
संत्या स्थापन केली. ते तिचे पहिले कार्यवाह आणि कोपाध्यक्ष झाले. आणि त्तिच्या 
वतीने चालणारी तशा प्रकारची पहिली शाळा पुण्यात स्थापन केली.ही शाळा न्यू इंग्लिश 
स्कूलच्याही आधीची म्हणून राष्ट्रीय शिक्षणं यावयाचा प्रयत्न करणार्‍या घाळेत 
तिच्याकडेच वडीलकीचा मान येतो. ही शाळा जून्या तपकोर गल्ड्रीत किवे वाडयात 
म्हणजेच आताच्या गृहक्रमांक ५६५ वुधवार येथे सुरू झालो, त्या कार्यात त्यांचे 
सहकारी होते वामन प्रभाकर भावे आणि लक्ष्मणराव इंदापुरकर पण ते व्यवस्थापक 

म्हणून उत्तम असले तरी युरोपियन लोक किवा अधिकारीवरग याच्याशी करारी 
वर्तन ठेवण्याच्या दृष्टीने अगदी मऊ होते. त्यामुळे ज्या वृत्तीची शाळेच्या द्वारा वाढ 


६श वासुदेव वळवंत फडके 


व्हावी असे वासुदेव बळवंतांना वाटत होते, तिच्या संबंधात बातुदेव बळवंतांचाच 
प्रभाव उल्लेखनीय होता. हीव शाळा पुढे पुण्याची प्रख्यात भावे शाळा म्हणून प्रसिद्ध 
झाली. वासुदेव बळवंत हे याप्रमाणे भावे स्कूलचे ज्यांचे नाव सांगण्यास अभिमान 
वाटावा असे एक संस्थापक होते. 

या शाळेतून विद्यार्थ्यांत राष्ट्रीय वृत्ती निर्माण व्हावी ही वासुदेव बळवतांची 
इच्छा कशी होती ते त्या शाळेविषयी राष्ट्रीय वृत्तीच्या विद्यार्थ्यांना काय वाटत होते 
यावरून दिसून येईल. इतिहासाचार्य विश्‍वनाथ काशीनाथ राजवाडे हे त्या शाळेचे 
एक विद्यार्थी होते. ते त्यासंबंघात म्हणतात, “ १८३६ साली मी पहिल्यांदा वावा 
गोखल्यांच्या शाळेत गेलो... पाच सात महिने लोटले इतक्यात पुण्यातील प्रसिद्ध 
बकील काझीनाथपंत नातू... (याच्या) डोक्यात स्वतःच एक नवीन शाळा काडावी 
अशी हक्‍्कळ आली... माझ्या वर्गातील काही पुढारी मुले या नवीन शाळेत गेली 
म्हणून मीही त्याच्याबरोबर गेलो... येथे जो दोन तीन महिने काढतो. इतक्यात 
ब्रसिद्ध देशभक्त पण बंडखोर वासुदेव बळवत फडके, रा. रा. वामनराव भावे व 
लक्ष्मणराव इंदापूरकर या तिघांनी एक नवीन शाळा काढली व नातूंच्या शाळेतील 
बरीच मुळे आपल्या झाळेत फितवून नेली. त्या मुलावरोवर मीही भांव्याच्या शाळेत 
दाखल झालो... भाव्यांच्या शाळेत १८७७, १८७८ व १८७९ ही तीन साले मी 
काढिली... 

..भाता वीसबावीस वर्षानी... शाळा काढणाऱ्या वहुतेक गृहस्थाविषयी 
फारसा पूज्य भाव मनात उद्भवत नाही. (पण)... वाशुदेव वळवंत फडके, वामन 
प्रभाकर भावे व लक्ष्मण नरहर इंदापूरकर हे तिधेही गृहस्थ नीतिमत्तेने वरे होते. 
पैकी वासुदेव वळवंत फडके यांचा शाळा काढण्योत एवढाच हेतू होता को, शाळे- 
तील मुले उत्तम देशभक्त निपजावीत. परंतु हा उदात्त विचार ज्या पद्धतीने अमलात 
आणावा अंशी फडक्याची इच्छा होती ती...स्वीकारलो असता आपल्यासारख्या 
गरीब व पोटभरू मोणसांना शाळा सोडून देशांतर करण्याचा प्रसंग हटकून यावयाचा, 
तो न यावा अशी दोषांची इच्छा असल्यामुळे फडकेयांचा ह्या थाळेशी जो काही 
थोडासा सबंध होता तो लवकरच तुटून गेला." 

या उद्गारात वासुदेव वळवतांची दयाळा १ ८७ ६ नंतर निघाल्याचे जे घ्वनित 
होते ते खरे नाही. हे यापुढे देण्यात आलेल्या प्रकटनाच्या प्रसिद्धीदिनावरून सिद्ध 
होते. पण ही दयाळा स्थापन करण्यात विद्यार्थ्यात देशभक्तीची भावना उत्पन्न 
व्हावी हा वासुदेव वळवतांचा हेतू कसा होता आणि त्याचा शाळेशो असलेला संवध 
वैयक्तिक जीवनाच्या चाकोरीतूनच वाटचाल करणार्‍या लोकाना क्सा आणि एिती 
दाहक वाटत अमे, त्याचे प्रत्यतर मात्र आपणास या उद्गारांत मिळते. 


हकनकनमेती एकरी सटी रि न. र _ -ऱ्ा 
१ भा %॥ झट. “इतिहास चार्य विश्‍यनाथ वाषशिनाथ राजवाडे याचे चिव”, पू १११-१३ रश 


दुष्काळाने उडविलेला हाहाःकार ६५ 


परंतु वासूदेव वळवंताच्या यरील दृष्टिकोणामुळेच शाळेकडे ठराविक चाकोरी- 
तून जाणारे लोक सावधगिरीने पाहू लागले. पुण्याच्या पांढरपेश्या लोकांच्या ध्यानात 
एक तेजस्वी तरुण म्हणून ठळकपणे भरावे असे नांव वासुदेव बळवंतांनी गेल्या नऊ 
वर्षांत मिळविले होते. त्यांचे बंडवोर विचारही बर्‍याच जणाना माहीत झाले होते. 
तेव्हा माच्याविपयी सावध 'राहिळे पाहिजे भसे वरील लोकांनी ठरविठे. स्वाभिमा- 
नाची शिकवणूक देणार्‍या शाळेतील शिक्षणादर त्यांना उघड उघड आक्षेप घेता 
येत नव्हता. तेव्हा ते निराळयाच प्रकारचे आक्षेप घेऊन पालकांनी भापली मुळे 
त्या झाळेत पाठवू नये असा गुप्त प्रचार करू लागले. त्या आक्षेपांमुळे लोकांचा 
अपसमज होऊ नये म्हणून शेवटी आपल्या स्वाक्षरीने वासुदेव वळवंतांना शाळेंपंवंधी 
वृत्तपत्रांत एक प्रकटन असिद्ध करावे लागले. ते जुन्या मराठी भागेत आहे, म्हणूनही 
बाचनोीय आहे. ते त्यांनी ४ नोव्हेवर १८७४ ला म्हणजें आपल्या तिसाव्या जन्मदिनी 
प्रसिद्ध केले. त्यांच्या कार्यातील वः्याच महत्त्वाच्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या जन्म- 
दिनाची निवड केठेलो दिसते. ' दत्तलह्री ' ग्रंथाची प्रसिद्धी त्याच तिथीला मणि ही 
चेतावणीची धोपणाही त्याच दिवशी त्यांनी केली, ग्रावरून हा विचार ठाभ होतो. 
ते प्रकटन पुढोल प्रमाणे होते- 


जाहिरात 


संस्कृत, लेंटीन, पोशियन आणि मराठी यापकी एक, व दृसरी इंग्रजी, मेंट्रि- 
क्युलेषनच्या परीक्षेपयंत शिकणाऱ्या मुलांकरिता, या शाळेत मोठे अनुभविक शिक्षक 
असून वहुत काळपर्यंत सुरक्षित चालावी व ज्या शाळेचे तिमाही रिपोर्टावरून लीकां- 
ची खात्री व्हावी व मुलाचे अभ्यासाकडे लक्ष नाहे फी नाही, आईवापांचे सल्ल्या- 
शिवाय मुले विनाकारण घरी राहतात की काय व धडा करितात किंवा नाही वर्गरें 
बद्दलची तजवीज या शाळेत चांगले प्रकारची ठेविली आहे. हल्ली हो झाळा ज्‌ने 
तपकीर. गल्लीत किवे यांचे वाड्यात आहे. ह्या महिन्यात तारीख १५ पयंत मुले 
घेतली जातील. कित्येक मास्तर लोक आपली पुण्याई खर्च करून मुलांस या शाळेत 
जाऊ नये म्हणून खोटे खोटे नानाप्रकार सांगून त्यांचे मनावर ठसे उठवीत आहेत. 
परंतु हे त्यांचे करणे वरोबर नाही. ता. २७ ऑक्टोबर सन १८७४ इसवी 
न वामुदेव बळवंत फडके 
सेक्रेटरी आणि ट्रेक्षरर पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन १ 
या शाळेच्या वंदवेलीला लवकरच देशातील सर्वात जुनी शाळा म्हणून नवे 
अकर पुढे फुटले आणि आता वरीच महाविद्यालये आणि शाखाउपशासांच्या द्वारा ती 


२ “'ह्ञातचधू'', दि. ४ नोव्हेबर १८७४ 


च 
६६ - योयुदेध वळेवंत फडके 
पुण्यात एवः नामवंत शरिक्षणसंस्या म्हणून उभी आहे. टिळवः आगरकरांच्या म्हणून 
रुढ झालेल्या शिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय जागृतीच्या शिक्षणाच्या आंदोलनाचा. प्रारंभ 
याप्रमाणे वासुदेव बळवंतांनीच त्याच्या आधी सहासात वर्षे केला होता. |) 
याच वेळेला जेनताजागृतीच्या- क्षेत्रात वासुदेव धळवंतांनी उडी घेतली. ते 
स्वतः छेखनिक होते. त्यामूळे परकीय इंग्रजांनी त्या क्षेत्रात हिदी लोकांची कुचंबणा 
आणि पिळवणूक विःती चालविली आहे, त्याचा त्यांना पुर्ण अनुभव होता. मनृष्या- 
सो स्वतःच्या जगातील अन्याय लवकर समजतात. त्यामुळे आपल्या या जगातील 
अन्यायाची दृश्ये त्यांना ठळकपणे लक्षात येऊ लागली. हिंदुस्थानातील ऐंरवर्यसंपन्न' 
मोठ्या वेतनाच्या नोकऱ्यापैकी वहुतेवः संव गोकर्‍्या उंग्रजाना मिळत आहेत आणि 
ते ज्याना हेटाळणीने ' नेटिव्ह ' म्हणत, असे आपले लोक दरिद्री वेतनाच्या कनिष्ठ 
पदाचे तुकडे चधळीत बराठे भाहेत, हे त्यांच्या लक्षात आले. दुःख हे केव्हाही वाईट 
असते; पण ते भोगत असणाऱ्या *मतुप्याला, आपल्याला ते भोगावे लागतच नाही, 
अक्षी लोकांची समजूत आहे असे दिसले को ते दुःख अधिकच असह्य होते. हिंदी 
लोकांनाही आम्ही वरिष्ठ नोकर्‍या देत आहोत, हा रंग्रज सरकारचा बकवाही वातु- 
देव वळत्रताचे वरील दुःख वृद्धिगत करीत होता. सरकारची ही रोत सुशिक्षिनामध्ये 
संताप उत्पन्न करीत नाही, हे पाहुन त्यांना आइचयं वाटले. हिंदी लोकानाही आम्ही 
मोठ्या नोकऱ्या देतच आहोत या ब्रिटिश घोधणेचे वाभाडे काढतागा ते म्हणतात-- 
“एका मनुप्याला कोठे मोठी जागा द्यावयाची आणि डांगोरा मातत पिटावयांचा की, 
हिदस्थानी लोकांना आम्ही मोठ्या लागा देतो. ही ब्रिटिशांची शुद्ध फसवेगिरी आहे. 
त्यांची बाह्य वागणूवः औदार्याची आणि आतील वागणूक विश्‍वासघातकीपणाची 
आहे.अशी एक नां दोन! हजारो उदाहरणे आहेत! पण आमच्यांपेक्की एकाच्या तरी 
ही फसवेगिरी लक्षात येते का ११ 
हिंदी लोकावरील अन्यायाविपयी अशी माहिती गोळा वरून ती त्वेप उत्पन्न 
करील 'अश्य भाषेत आपल्या ठ्पास्यानातून रंगविण्याचे त्यानी ठरविळे. नोकरीत 
असतानाच युटीच्या दिवशी ते दूरदूरच्या गावी जाऊ लागे. वार्यालयाबाहेरच्या _ 
वेळात पुण्यात सार्वजनिवः कार्यात वेळ घालवावा, शनिवार आह्य की वरील कार्यार 
साठी पुण्याहुन बाहेरगावी जावे आणि रविवारी व्याख्यानाद्वारा किवा इतर मार्गाने 
त्या ठिकाणी प्रचार करून सोमंवारी पुन्हा कामावर उपस्थित व्हावे असा त्यांचा 
नियम असे. आधुनिक राजकारणातील नेतृत्वाचे दोऱ्याचे उपाग वासुदेव बळवतानी 
आत्मसात केले होते. प्रथग पुण्यात त्यानी व्यास्याने दिली. नतर पनवेल, पळस्पे 
ताश्तगाव, नरसोबाची वाडी इ. ठिकाणच्या य्यार्यानांसाठीही त्यानी दोरे काढले. 
पुण्यातीळ व्याख्यानाच्या घोपणेसाठी त्याना स्वतःलाच प्रथम हिंडावे लागे. ते हातात 
थाळी घेत, चौकाचीकातून उभे राटून ती वाजवीत आणि लोतांना सागत, “आज 


२ वागुदेव वळवलाचे “आत्मवरिलि' 


दुष्काळाने उडविलेला हाहाकार ९७ 


सेंघ्याकाळी सगळयांनी शनिवारवाडयासमोर यायचे. माझं तिथे व्यास्यान भाहे. 
भापला देश स्वतंत्र झाला पाहिजे. इंग्रजांना हाकून लावले पाहिजे. त्यासाठी काय 
प्रयत्न करायचा ते मी माज माझ्या व्यास्यानात सांगणार आहे ! ” १ वातुदेव बळवंता- 
ची ही घोषणा ऐकून घावरट वृद्धांचाच नव्हे तर बहुसंख्य तरुण सुशिक्षितांचाही 
धीर सुटे! केवढे प्नाहसी वक्‍तव्य होते ते त्या काळात! त्यांची ती घोषणा कानी 
पडताच तरुणाता स्फुरण चढत असे, तरी एक सगुच्चयाने ती घोषणा करण्याची मात्र 
त्याची छाती नव्ह्ती. रवतःच्या व्याल्यानाची वागुदेव वळवंतांची ही घोपणापद्धती 
स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही पुण्यातील काही वृद्ध नागरिकांच्या आठवणोत होती. 
व्यास्यानास जमलेल्या समुदायापुढे वासुदेव बळवत उभे राहिले म्हणजे देशा- 

भिभानाने ते देहभांन विसह्न जात. आणि इंग्रजांनी आपल्या राष्ट्रावर जे अन्याया- 
वर अन्याय लावले आहेत, त्यांच्या वर्णनाने बहरलेले एयांने वक्‍्तत्व मंग त्वेषाने 
तुरू होई. इंग्रजांच्या परमावधीच्या हेपाने भरलेली आणि देशभकतोने ररारसलेली 
मशी त्यांची ती व्यारयागे तरणांना स्फूतिदायक वाटत, त्यामुळे त्यांची ती व्याख्याने 
कित्येकांनी लिहून आपल्या संग्रही.ठेविली होती. वासुदेव बळवंतांना स्वातंत्र्याचा 
एकाच घ्यांस लागलेला होता. तो त्याच्या व्याख्यानात दिरे."स्वातत्र्य आणि स्व- 
रोज्य यांच्यावाचून तुमची दुःखं जाणार नाहीत”, असे ते श्रोत्यांना स्पप्ट सांगत 
नेशत. शनिवारवाड्याच्या तटाने महाराष्ट्राच्या श्रेष्ठ देशभक्‍ताची व्याल्यांने ऐकली, 
त्यात'त्यानें त्यांच्यातील आयक्रातिकोरक असणाऱ्या या देशभवताचीही व्यात्याने 
ऐकलेली आहेंत. वर 

* बैध चळवळीचा हा. मार्ग अनुसरून जनतेस लढयासाठी सिद्ध करण्याचा 
प्रयत्न,बासुदेव बळवंतांनी केला. पण त्यांचे .हुदय शातपणे वादळाची वाट पहात 
उभ्या राहाणाऱ्या' पोक्त नेत्याचे नव्हते! ते क्रातीचा वडवानल केव्हा पेटेळ, अशी 
उत्कंठा लागठेत्या उच्छंखल क्रातिकारकांचे होते. महिन्यामागून महिने, चालले. 
व्याख्यानामागून व्याख्याने त्यांनी दिली. पण्‌ 'तुमचा मार्गे अनुसरण्यास भाम्ही सिद्ध 
होत, असे सांगणारे कोणीच त्यांच्याकडे येईनात. _जनताजागृतीच्या या_मार्गा- 
ंयंधी त्यांची निराशा झाली. लोक उठावणी करण्यास सिद्ध नाहीत, म्हणून इंग्रजांचे 
राज्य असेच आपल्यावर चिरंतन रहावयाचे काय ? असा प्रथ्न त्याच्यापुढे उभा 


-.. आणि इग्रजांविर्द्ध त्यांचा संताप वाढवणारी एक घटनाही याचवेळी घडन 
आलो. तिचे पडसाद पुण्यात आणि महाराष्ट्रात सतत दोन वर्षे उमटत होते. आणि 
पुण्यात त्र ती घटना जनतेच्या तीव्न आदोलनाचा श्रीगणेशा-ठरली ! वासूदेव वळ- 
वंत सारवेजतिवः सभेच्या कार्यात उत्साहाने भाग घेत आणि पुणेकरांच्या या आांदो- 


३६ थाईणाहेत फडके याच्या, त्याच्या रगुचा उमाबाई फडके यांनो पाउविठेऱ्प! याठतशी.. री 


६८ वी » _ , » वांसुदेय वळवंत फडके 


रूनात सार्वजनिक सभेनेच पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांना या प्रकरणाची 
साद्यंत माहिती मिळत राहिली आणि त्या प्रकरणातील इंग्रजीच्या अग्यायाचाही 
त्यांना निकट प्रत्यय आला. 
हे प्रकरण म्हणजे बडोद्याचे त्या वेळचे महाराज मल्हारराव गायकवाड यांच्या 
पदच्युतीचे प्रकरण होय. पुढें महाराज सयाजीराव गायकवाडांच्या स्वातंत्र्यप्रेमी 
राजवटीमुळे हिंदुस्पात सरकारच्या कर्नल बिडुल्फसारर्या अधिकाऱ्याने हिंदुस्थान 
सरकारला धाडलेल्या एका गुप्त प्रतिवत्तात पुण्याचे ब्राह्मण ब्रि. सरकारविरोधी 
भांदोलनासाठी बडोदा संस्थानचा नेहमी उपयोग करतात असे म्हटले, ते १८७४-७५ 
मधल्या या आंदोलनामुळेच होय ! 
* _ मल्हारराव गाथकवाड हे १८७० मध्ये आपले यंधू खंडेराव गायकवाड यांच्या 
मृत्यूनंतर कडोद्याच्या गादीवर बसले. नंतर तीन वर्पे त्याच्या राज्यकारभाराविषयी 
सरकारॅकडे अधिकृत अशी विदोष गाऱ्हाणी जात नव्हती. परंतु १८७३ मध्ये कर्नल 
फेयर हा नवीन ब्रि. राजनिवासी (रेसिडेंट) तिथे आला, तेव्हा त्याने मल्हाररावांच्या 
राजाकारभारातील अंदाधुंदोची, अत्याचारांची, इग्रजांवरील अन्यायाची आणि 
लाचबाजीची इ. बरीच प्रतिवृत्ते मुंबई सरकारकडे पाठविण्यास सुद्वात केलो. मुंबई 
सरकारने तो हिंदुस्थान सरकारकडे धाडली आणि ही परिस्यिती सुधारण्यासाठी 
उपाययोजना केली नाही तर ब्रि. सरकार आपल्या कर्तव्यात चुकले असे होईल 
अशी पुस्ती त्यांना जोंडली. त्याचा लाभ घेऊन हिंदुस्थान सरकारने नोरवर १८७३ 
मध्ये त्यावेळी म्हैसूरचे सर आयुवत (घीफकमिशनर) असलेले सर रिचर्ड मीड यांच्या 
अध्यक्षतेखाली मल्हाररावांच्या राज्यव्यवस्थेची चोकशी करण्यासाठी एक चौकशी 
आयोग (एन्क्वायरी कमिशन) नेमला. त्यात जयपूरचे वरीच वप मुख्यप्रधान 
असलेले नबाब फॅझ अलो खान, मुंबईचे एक नागर सेवक (सिव्हि़ सर्वट) रेवन- 
क्लॉफ्ट, वडोद्याची विशेष माहिती असलेळे लेफ्ट. कनल एथरीज आणि मंबर्ईचे 
दुसरे एक नागर सेवक मर्केझो हे सभासद होते. या आयोगाने बरेच दिवस पुरावा 
नोंदवून घेऊन माच १८७४ मध्ये आपले प्रतिवृत्त हिंदुस्थान सरकारला घाडले. 
त्यात महाराजांच्या वाईट राज्यव्यवस्थेच्या कित्येव' गोप्टी सिद्ध झाल्या आहेत. 
असे मानले आणि उपाय म्हणून ब्रि. सरकारच्या प्रत्यक्ष हाताखाली असणारा नवा 
दिवाण संस्थानात नेमावा असे सुचविले. जुर्ल 1८७४ मर्ध्ये हिंदुस्थान सरकारने 
मल्हाररावाना प्रतिवृत्ताची माहिती देऊन तुम्हीच नवीन दिवाण नेमून १८७५ 
डिसेंबरपर्यंत राजवट सुधारावी, नाहीतर तुम्हाला पदच्युत करणे हाच एक मार्ग 
आमच्यापुढे राहील असे कळविले. महाराज मल्हारराव गायकवाड याच्याविस्द्ध 
ब्रि. सरकारच्या कार्रवाईची चक्रे अशा रीतीने फिरू लागली ! महाराज मतव्हार- 
रावही त्याच आवेशाने कनल फेयर यांच्या कारवाया उध्वस्त करण्याचे प्रयत्न आता 
करू लागले ! ऱ 


दुष्काळाने उडविलेडी हाहाःकार व ६९ 
कर्गल फेयर इतक्यावरच थांवत्ग नाही. २ नोहेंबर १८७४ला त्याने, मल्हार 
रावांता आपला जो अनोरस पुत्र वारस म्हणून हचा होता त्या संबंधात नकार देऊन 
त्या भांडणासंबंधी ज्ञाणखी एक ळावलचक प्रतिवृत्त हिंदुस्थान सरकारकडे धाडले, 
महाराजानीही मग मागचा पुढवा विचार न करता फेयर यासच ब्रि. सरकारने परत 
बोलवावे अशी त्यावर हिंदुस्थान सरकारकडे मागणी केली. री 
चारच दिवसांनी ९ नोव्हेंबरला कर्नल फेयर याने, आपल्या सरवतात सोम 
(आर्सेनिक) आणि हिऱ्याची पूड घाटून आपल्यावर विपप्रयीग करण्यात आला, 
अस, आरोप करणारे पत्र हिंदुस्थात सरकारला लिहिले. 
कनक फेयर हा मल्हाररावांच्याविपयी कसा वाह्यात वाये आणि त्याला छळ- 
ण्यासाठी त्याने कशी खोटीनाटी कपटकारस्थाने चालविली होती, हे याचवेळी 
त्याला मिळालेल्या सरकारच्या सूचना प्रत्यक्षात आणताना झालेले त्याचे वर्तन 
सरकारलाही आक्षेपाहं वाटल्यामुळे त्याच्या जागी दुसरा राजतनिवासी असावा असा 
निर्णय सरकारने घेतला यावरून दिसते. हिंदुस्थान सरकारने त्यालाच त्यागपत्र 
द्यावयाळा सांगितले आणि त्याने ते अमान्य करताच त्या पदावरून त्यांना काढून 
टाकले आणि मर लुईस पेली याची त्याच्या जागी राजनिवासी म्हणून नेमणूक केळी. 
मल्हारराव महाराजांची राजवट काही निरपवाद चांगली होती असे नव्हे. 
इतर हिंदी सस्थानिकांची राजवट जेवढी वाईट असे तेवढीच त्यांचीही राजवट 
वाईट होती. सयाजीरावाची राजवटच करारी आणि सदावारी असल्यामुळे आणि 
त्यांनी ब्रि. सरकारविर्द्ध ठेवलेली स्वाभिमानी वृत्ती पाहून त्यांच्याविषयी महा- 
राष्ट्राला कोतुक बाटठे, असे मल्ह्ःररावाविषयी वाटण्याचे कारण नव्हते. परंतु मल्हार- 
'रावही जेव्हा ब्रि. सरकारपुढे ताठरपणे वागू लागले आणि कनक फेयरच्या दुप्ट 
कारस्थानामुळे त्याचा सरकारक्षी लढा जुपला, तेव्हा मात्र महाराष्ट्रात त्यांचा कैवार 
घेण्यासाठी उत्स्फूर्त आंदोलन सुरू झाले. ग 


नवीन राजनिवासी लुई पेली याने वरीऊ विपप्रमोगाचा पुरावा मिळविण्याचा 
भ्रयत्न केला. एका नोकराला संगयावरून अटक केल्यावर त्याच्याकडून स्वीकारो- 
तीचे निवेदन मिळविे आणि त्याला दुजोरा देणारा पुरावा मिळताच हिंदुस्थान 
सरकारकडे तसे कळविलें. तेव्हा या विषप्रयोगाची चोकल्ली करण्याचे ठरवून, चोकश्ली- 
च्या वेळी महाराज मल्हारराव हे ग्रादीवर असणे श्रेयस्कर नाही असे ठरवन त्यांना 
गादीवरून निलंबित करण्यात येत आहे, अश्नी सरकारने घोपणा केली. राजप्रतिनिधी 
म्हणून लॉड नांथेब्रुकने वडोद्याच्या राज्याचे अधिकार स्वत: धारण केले. आणि 
मल्हाररावांना ब्रि. सैनिकी भागातील एका प्रासादात युरोपियन रक्षकांच्या वेढ्यात 
नेऊन ठेवण्यात आले. पाण पा 2 


या पदच्युतीने पुणे संतप्त झालें. महाराजांच्या यशासाठी देवळात मिरवणुका 


७9० कटी - 7 ८. * चौमुदेव वळवंत फडके 
घेण्यात आल्या आणि प्रार्थना पररण्यात झाल्या. प्रकट सभांतून वरीळ आरोपांविषयी 
आणि पदच्युतीविरुद्ध (कच ओरड करण्यात आली आणि चोकशी आयोगात युरोपि- 
यनांच्या सप्येइतकेच हिंदी न्यायाधीश असावेत अशी मागणी कःरण्यात आही. पुण्यात 
शेवटी एक प्रचंड राना घेऊन राजंप्रतिनिधीकडे धाडण्याचे आवेदन संमत करण्यात , 
आले. त्यात महा राष्ट्राबाहेरीळ गराठा संस्थानाविगगी ऐतिहासिक दृष्टया मरा- 
ढ्ांना कशी आपुलकी वाटते, ते प्रारंभीच सांगून टाकून मल्हाररावांवरीळ संकटात 

, त्यांच्या बाजूने आम्ही का उतरत भाहोते त्याची पारवभूभी मिद्ध केळी होती, 

पण महाराजांवर चौकशीचे दिव्य नादळे गेळे, तरी त्यांना य्ावाची सर्व 
संधी देण्याची सरकारची क्षणे दिसेनात. त्यांच्या ठंडनमधील सॉिसिररनी 
बथावासाठी चार लक्ष बत्तीम सहत्त्र स्पयांचा अर्थमंकल्प केला. पण पैसे मिळाल्या- 
यायून आपण पुढे कागू फळे शकत नाही असे महाराजांना कळविठे. तेव्हा घेवटी' 
बंदिवान मल्हाररायाती राजप्रतिनिधीलाच तार कोळी” 

वूणल्शू 9 ७वालत 10 हवाय हला गार्‍ णाला 10181 13/0- 
वाप्चियिलाड 0 गार्‍ दर्थशा0& ज8 ६ ६ डाध्यातड]]] ]ठा' "क्षार 
वृक्क ०७००००० 0७१1565 0 घेण] 09000000१७ तोताच्यधषटर 
शो उणा0एक्ा2० ॥1॥ पणाला] ठाले, 1१९७७ ]3पा5९ 
घॉविणालेत, 1१०0105 गावांत 0पाप3ा 88 दात शाणा९७ $लटण्प, 
शि लावाविटट 10लतर्‍ याचे टवलार. 8900 
(“त्यासाठी परे नाहीत म्हणून माझ्या बचावाची मिता खोळंबून राहिठी आहे भसे 
माझ्या साॉलिसिटरांकडून फळल्यामुळे मदा तीन्र वेदना होत आहेत... माझं निरपरा- 
धित्व प्रस्थापित करण्यासाठी भरपूर संधी देण्याच्या आपल्या आद्वासनावडे प्रत्यक्षात 
द्ळंक्षव मारण्यात आलेलं आहे. माझा बैयकितवा पैसा गोठवून ठेवण्यात आला आहे. 
राणीचे दागिने आणि पैसेही लांबवण्यात जाले आहेत. माझं शील, स्वातत्य आणि 
राज्यच भाता. धोक्यात आठ आहें! ”) , 

परंतु मल्हाररावांची ही शोचनीय अवस्था कळताच पुणेकरांच्या वतीने 
सार्बजनिक काकांनी राजप्रतिनिधीछा आणि बडोद्यालाही तार पाठविछी की, 
महाराजांच्या बचावासाठी महाराष्ट्र एक लक्ष दपयांपूर्यंत वर्गणी देण्यास सिद्ध आहे. 
तरी/त्यांना आवश्यक ते निबंधपंडितांचे सहाय्य द्यावे. आणि या तारेमुळे पियुत्ल- 
तेच्या झटययाने चमकून जावे त्याप्रमाणे ब्रि. सरकार चमकून गेले! शेवटी ब्रि. 
सरकारने महाराजांना बचावासाठी हवे ते वैसे दिले, 

* चौकशी आपोग्रावर सर रिचेडे मीड इ. धुरोपियनांच्या जोडीला जमपूरचे 
महाराज आणि ग्वाल्हेरचे विगत दिवाण दिनकरराव राजवाडे इ. हिंदी गृहस्थ 
होते. चौकशीचे काम शेवटी २४ फेब्रुवारी १८७५६ या दिवशी बडोदा येथेच सुरू 
झाले. हा अभियोग वीस दिवस चालला. नंतर दिलेल्या निर्णयांत युरोपियन न्याया” 
मिश्षांनी परहाररायांवरीऊ णायवाजी, पिपप्रयोग पश तर्य धाणऐेप तिज साठे 


दुष्काळाने उडविलेला हाहाःकार .. फर 


-आहेत अरा निर्णय दिळा. दिनकररावांनी आणि दुसर्‍या हिंदी न्यायाधिशांनी विष- 
प्रयोगाचा आरोप सिद्ध होत नाही, अमे गत व्यक्‍त केळे. जयपूरच्या महाराजांनी तर 
मल्हाररावांना त्याविषयी निर्दोपीच ठरवले. तरीपण युरोपियन न्यायाधिशांचा 
निर्णय ग्राह्म धरून विषप्रयोगाचा आरोपही मिद्ध मानून मल्हाररावांना प्रजेच्या 
- हितासाठीच पदखथ्युत कराये असा हिंदुस्थान सरकारने ब्रिटिश सरकारकडे 
अनुरोध केला. परंतु भारतमंत्री कांड सॅलिसवरी यानी धूर्तपणाने हिदुस्थान सरका- 
रका कळविले की, मल्हाररावांची पदच्युती वाईट राज्यय्यवरथेच्या कारणांवरून 
करावी. विषतप्रयोगाच्या आरोवासंबंधी हिंदी सभासदांनी मतशिस्नतता दवासविठी 
,आहे म्हणून त्या वारणावरुन वरू नये आणि मग २३ एम्रिळ १८७७ ला हिंदुस्थान 
सरकारची तशी राज घोपणा प्रसिद्ध झाली. 
या घोषणेची प्रतिक्रिया तीब्र होईल अश्ली निरचिती असल्यामुळे मल्हाररावांना 
आदल्याच रात्री बडोद्यातून मद्रासळा हाळविण्याची दक्षता रिचई मीडने घेतली. 
त्यामुळे घोषणा झाली तेव्हा मव्हारराव मद्रासच्या वाटेवर बरेच ठांघ जाऊन 
पोचले होते! तरीही त्या पदच्युतीला विरोध करा आणि बंड करन उठा अश्ली 
चेतावणी निनावी पत्रकातून बडोद्यात जनतेला देण्यात आळी. ९८ एप्रिलला तेथें 
कडकडीत हरताळ पाडण्यात येऊन, लोकांना दडपण्यासाठी युरोपियन अधिकारी 
.येताच त्यांच्यावर जनतेने दगटफेक करुन युरोपियन सेगापतीची तर घोडागाडी 
जाळूनही टाकळी. आणि त्याळा ळोकांवर आपले रिव्हॉल्यर झाडूनच स्वतःची 
सुटका करून घ्यावी लागली. जगतेने ही उठावणी केळी. कारण, ही पदच्युती 
महाराजांवर अन्याय करणारी आणि आपल्या राजाचा उपमदं करणारीतर आहेच. 
पण वडोयाची गादीचे अरतंगत करण्याच्या रंग्रज सरकारच्या संवर्पानी ती मुग- 
वात आहे अश्ी जनतेची निश्चिती झाळी. तथापि शेवटी युरोपियन सैन्याच्या 
बळावर ती उठावणी रिघ मीडने दडपून टाकली, 
1ररावांसाररया अधिपतीन्या या पदच्यूतीविरद्ध रान उठविणाऱ्या सावं- 
जनिक सभेशी निकटचे संबंध असल्यामुळे तर वासुदेव बळवंगांना त्या ब्रिटिश 
"अन्यायाची तींब्रता जाणवळीचं. पण त्यांना पाडी वैमवितवः जवळिकीमुळेह हो मल्हार- 
रोधोंवरील हा धाला जाणवला असावा. वरण, राज्यक्रांतीच्या आपल्या प्रयत्नात 
त्यांनी बडोयाच्या संस्थानिकाच्या संभाव्य साहाय्यासाठी घेतळेत्या ज्या कानोशाचा 
"पुढे सरकारला पुरावा मिळाला, तो कांनोसा मल्हाररावांउडेचे विचारणा 
कुल्न त्यांनीं घेतळेला अगता पाहिजे. पयरण, आपे स्थातंन्याचे आदोठग त्यांनी 
सु केल्यावर तशी विचारणा ज्याच्यांकिडे करतो येणे शक्य होते अभे तेच एक 
बटोद्याचे अधिपती होते. त्यांनी बडोयाझी अरा संपर्फे साधला होता असे पटे 
ब्रिटिश सरकारच्या अन्वेपणे अधिकार्यांनी विघान केळे, यागुंदेव बळवंतानीही 
सापण शेड दिलेल्या गोढ्या तगरार नरोचा त उर्सेख_ देणा नोहे. लावल्न ता. 


ष्र वासुदैव बळवंत फडकै 


विधानाला दुजोरा मिळतो. कारण, बडोदा येथे काही जिच्याकडून आपल्या 
बंडा'ला सहाय्य मिळावे अशी इंग्रज राज्यांतील हिंदी जनता नव्हती. तेथून साहाय्य 
मिळणारे होते ते संस्थाविक महाराजांकडूबच होय. त्यामुळे त्यांची वरीकमरमाणे 
उल्ढेखिलेत्या बडोदा नगरीचा असाच संदर्भ लागू शकतो. अर्थात त्यांनी त्या 
नगरीला दिलेल्या भेटीचे हू. कारण स्पष्टपणे सांगितलेले नाही. कारण तसे त्यांना 
ते सांगता येणेच शवय नव्हते. 


या समजुतीला पुष्टी देणारा प्रुढील पुरावा महत्त्वाचा आहे. प्रख्यात अभिनेते 
हवतामणराव कोल्हटकर यांचे वडील त्या काळात बडोदे संस्थानात अधिकारावर 
होते. तेही पोलीसप्रमुस म्हणून. या संबंधात चिंतामणराव -ल्हितात, 'महाराष्ट्र मिञ 
नावाचे वतंमानपत्र इ. स. १८६७ मध्ये त्यानी (वडिलांनी) सुरू केले (ते)... 
सुरळीत चाळू असतानांचे आपले आतेबंधू यांचे आग्रहावरून ते बडोद्यास काही 
काळ नोकरीसाठी गेले. वडोदे संस्थानात प्रथम नवसारी व नंतर खुद्द वडोदे येथे 
पोलीस प्रमुख म्हणून माझ्या वडिलानी काम केळे. मल्हारराव कमिशनचा तो काळ 
होता...ते याच नोकरीत असताना सुप्रसिद्ध क्रांतिकारक वासुदेव बळवंत हे आपल्या 
* देशसंचारात काही काळ त्यांच्या घरी गुप्तपणे पाहुणे म्हणून राहिले होते. वासुदेव 
अळवंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्यासंबंधी महाराष्ट्र मित्रा'त लिहिताना ते म्हणतात: 
“१८७९ पासून प्रसिद्ध; त्याची शिफारस लिहवत नाही म्हणून आम्ही दिलगीर 
आहोत, ”* उघड प्रशंसा करता येत नाही तर इतकेच त्यानी लिहिले! या सर्वे 
वत्तांतावरूनही वरील घटना स्पप्ट होतें. या संबंधामुळेंही वासुदेव बळवंतांन* 
मल्हाररावांची पदच्युती अधिक जाणवली असेल, अशा सत्ताधिद्यालाही ब्रिटिक 
सरकार पदच्युत करते हे पाहून वैध मार्गाने त्या सरकारविरुद्ध दाद लागणे एक्य 
नाही हे त्यांच्या प्रत्ययास आले. त्यामुळे यापुढे सभा, समेल्ने, भापणे इ. सार्वजनिक 
सभेच्या कार्यक्रमास ते नाममात्र उपस्थित राहात असत, तरी त्यांना त्या कार्य. 
क्रमात पूर्वीइतके स्वारस्य वाटत नाहीसे झाले. 
पुढील वर्षी महाराष्ट्रात आणखीच अस्वस्थता माजली. दक्षिणेचे दंगे या नावा- 
नै ती प्रतिद्ध आहे. परंतु १८७६-७७ च्या दुष्काळाने उडविलेल्या हाहाःकारापुढे 
ती अस्वस्थता फार मोठी नव्हती. त्या दुष्काळात जी मनुष्यहानी झाली आणि जो 
हाहाःकार उडाला, तो येथील जनतेला परकीय राज्याची अपात्रता उघड्यानागडधा 
< स्वरूपात दाखवीत होता. १९४३ मधील बंगालच्या दुष्काळाची वर्णने ज्यांनी वाचछ्ठी 
असतील, त्याना वाहतुकीचे त्वरेचे मार्गे उपलब्ध नसलेल्या त्या काळात १८७६ च्या 
दुष्काळाने किती कहर उडविला असेल त्याची कल्पना येईल, १८७५ मधील धान्या- 
घा हगाम साघारण मानाचा (इडिफरंट) गेला. पण पुढे १८७६ चा हंगाम संपत 


४. वि. ग. कोल्हटकर, “बहुरूपी” पृ ७>ट 


दुष्काळाने उडविठेला हाहाःकार ७१ 


आला तरी पावसाचे काहीच चिन्ह दिसेना! पुण्याच्या दुभिक्षाने जनता व्याकुळ 
झाली. त्यापूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये पावसाळी चामूमानाने किंचित गडवड उडवून 
दिली. तरी प्रत्यक्ष पाऊस मात्र पडला नाही. 
त्यावेळची दख्खनची परिस्थिती काय वर्णावी? पावसाच्या केवळ आशेवरच 
सर्व जनता दिवस लोटत होती. ज्या महिन्यात धान्याची भरघोस कणसे आणि लोब्या 
शेतात डुलाव्या त्या महिन्यात पिकावाचून वेराण दिसणारी शेते फक्त काटय़ाकुटभां- 
नी आच्छादिलेली होती. पाण्याची तुडूंब जलाशये जेथे नेहमी वर्पात्र्रतूत दिसावयाची, 
तेथे पाण्याचा खडखडाट दिसत होता. तलाव आणि विहिरी, नद्या आणि नाठे 
“वाणी ! पाणी! । करीत 'आ' वासून पडढी होती. महाराष्ट्रातील पिके देणाऱ्या 
भूमीला ओसाड प्रदेशाची अवकळा आली. “ 
दाक्य तितका काळ वाट पाहून गरीव जनतेने धीर सोडला; आधीच कसेबसे 
अन्न मिळविणारे खेड्यातील लोक ते अन्नही न मिळाल्यामुळे मृत्यूच्या दारी येऊन 
ठेपठे. आझा ही काही और गोप्ट असते. आपल्या येथे धान्य दिसत नाही तर दुसरी- 
कडे तरी जाऊन पाहू या! या आशेने खेडेगावच्या गरीव जनतेने हालचाक सुरू 
केली, आपल्या दरिद्री झोपड्या सोडून असे सहस्त्रावधी कोक समुहाने देशांतर करू 
शागले. त्याच्यापैक्री कित्येक भुकेने आणि श्रमाने वाटेतच मरून पडले. लहान लहान 
मुले दुधासाठी आक्रोश्न करीत स्वर्गेलोकी गेली आणि त्याच्या मृतदेहाकडे पहात 
कळवळत्या अंत:करणाने त्याचे आईबाप अश्रू ढाळीत पुढे मार्ग आत्रमिण्याचा विचार 
करते झाले. सर्व दर्पनभरच ही दृ्ये दिसत होती. तेव्हा एका खेडेगावच्या लोकांनी 
थोडा मुलूव तुडविला, तरी त्याना दुसरीकडे त्यात दुभिक्षावाचून दुसरे काय 
दिसणार? 
स्वतःच्याच प्राणाची निश्चिती नसताना, शेतवल्याना गुराढोरांची चिता 
वाहण्यास वेळ कुठचा? त्यानी आपल्या गुराढोराना घरातील गोठ्यात मोकळे केळे 
आणि स्याना सोडूनच ते देशांतराला निघाले. ज्याना घाडायला आपल्याजवळ चारा 
नाही अशा गुरांची संख्या आठवड्याच्या बाजाराला विकता येईल त्या संख्येने कमी 
करण्याचा झेतकरी प्रयत्न करीत त्यामुळे ठिकठिकाणी भरणाऱ्या गुरांच्या वाजारात 
विक्रीस तिघालेल्मा गुरांची संख्या वाढत गेली. शेतकरी सुखी तर राष्ट्र सुखी, अशी 
समजूत बाळगणाऱ्या तत्वज्ञानी लोकांना शेतकऱ्यांची ही दुर्दशा पाहून राष्ट्रांच्या 
विपत्तीची कल्पना येत होती. ति 
: दुष्काळात अन्नाचे आणि पाण्याचे दुभिक्ष हे एकच संकट नसते. आरोग्य- 
रक्षणाचे काम नीट न झाल्यामुळे त्या संकटाच्या पाठोपाठ रोगांचे संकट दत्त म्ह्ून 
उभे असते. हा दु८्काळही त्याला अपवाद नव्हता. पटकी (कॉलरा) आणि देवीच्या 
सापींनी त्या अरिप्टाच्या मागोमाग दुसरे अरिष्ट कोसळते, १ 
मद्वाराष्ट्रातीलया दुष्काळातील प्राणहानीचे माकडे निरिक्षकांत चकित कर, 


ण्ड : 2 2 "वासुदेव वळवंत फडके 


णारे होते. सोलापूर आणि विजापुर हे जिल्हे नेहमीचेच दुष्काळी जिल्हे ! एकट्या 
या जिल्ह्यातील मृतांची संख्याच सात सहस्त़ांवर गेठी, रोगराईमुळे मेलेल्यांची 
संग्या चार सहस्त्रांवर होतो. इतकी प्राणहानी वेवळ अन्नाच्या अभावी घडलेली 
महाराष्ट्राने कधी पाहिली नव्हती १५ > री 
ह ब्रिटिश राज्यात अभ्न मिळाले नाही तेव्हा मिआामच्या राज्यात तरी आपली 
,सोय छागेल या उद्देशाने महस्त्रावधी भटक्या दारणार्थी छोकांच्या झुंडी जगण्या- 
सांठी निजामाच्या राज्याकडे वळल्या आणि इंग्रज आणि निजाम यांच्या राज्यांच्या 
सीमेवर दुप्पाळाचे खरे स्वरूप ब्रिटिश राज्यातील सुखी प्रजेची दुःस्थिती उद्घोपू 
लागल्या. ग 
विप्नावस्थेत पोहोचलेल्या हिदी जनतेवर आपली सावजे म्हणून कश 
ठेवणाऱ्या स्थ्रिशचन प्रचारकानीही ( मिदनर्‍यांनीही ) आपले जाळे त्या भागात पसरले. 
क्षुधाग्रस्त अनाथ बालकांना पाळण्यास केवळ भूतदयेने आपण सिद्ध झालो आहोत 
अशी घोपणा त्यानी केली! पण त्यांची जन्मजात धर्मप्रसारक वृत्ती त्याना तसे करू 
देईना ! अनाथ हिंदू अभंके न्त्रिशचन धर्मातच वाढविली जाण्याच्या थोजना 
त्यांच्याकडून गुप्तपणे आसल्या जाऊ लागल्या आणि अन्न आणि धर्म या दोन प्राय- 
मिक हक्‍कांनाच माणुसकी दख्सनमध्ये मुकली ! पण दस्म्वनचे लोक आपत्तीना 
डरणारे नव्हते, स्वधर्मावरील प्रेमाचा त्यांनी त्याग केळेळा नव्हता! पुण्याहून 
'पुर्णे घर्मसभा' या संस्थेचे कार्यवाह सीताराम हरि चिपळूणकर यांनी ८ नोव्हेबर 
१८७६ ला दुप्काळप्रस्तांना धीर देणारी पुढील उदात्त घोपणा केली : र 
“हुत्ळी दुप्काळ पडल्याकारणाने किती एक ठिकाणी कित्येक अनाथ मले 
स्थिस्ती धर्मे स्वीकारतील. त्यांचे पालनपोषण करण्याचा ग्थ्रिस्ती लोकानी ठराव 
केला आहे. त्यास पोटाकरिता आपला धर्म सोडून परघर्मात जाणे योग्य नाही. 
करिता आईवापांनी किवा पालकांनी (ती) 'पुणे धर्मसभे'चे चिटणीस याजकडे 
पोचविल्यास पाऊन चांगल्या प्रवारे होईल.” * ६ १९ 
इतकेच नव्हे तर त्याहीपेक्षा उदात्त पातळीची मनोवृत्ती दासविणारी घोषणा 
त्यांनी केली ती अशी की, दुष्काळग्रस्त मुक्ते दुसर्‍या कोणत्याही धर्माची असली तरी 
तोही आम्ही घेऊ आणि त्यांच्या धर्माप्रमाणेच त्यांचे पालनपोषण करू. दठांनाही 
उदात्त भावनेने लाजविणारे हे प्रकट आइवासन महाराष्ट्राच्या थोर परंपरेचे 
दैदिप्यमान.द्योतक आहे. 1: ं र. 20 
या दुष्काळाचे मान कल्पनेने धोडे ताडता यावे म्हणून सोलापुरातील युढी 
दृष्य केवळ नमुना म्हणून पाहण्यासारखे आहे. सेड्यातील लोक अन्नावाचून रस्ता 
तुडवीत नगरात येऊन राहात, तेव्हा त्यांचे मृत्यू मोठ्या गावात घडून येत. त्यांचे 
४ - ेडिग्ट भोपिविमिव दि. १२ तोऱ्टेसॅर वट७६ र १ कु 


दुफ्काळाने-उडविठेला हाहाःकार ५ 


वर्णन करताना त्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 'टाइम्स ऑफ इंडिया'चा सोलापूरचा 
वार्ताहर म्हणतोः * री 
" . “सोठापूर नोव्हेंबर ६: येथील आपत्ती कत्पना करवणार नाही, इतकी 
भीषण आहे. काल पंचवीस जण भुकेने आणि पटकीने गरण पावले. दोन लक्षांपेक्षा 
अधिक छोक या जिल्ह्यातील, विशेषतः करमाळा, माळशिरग आणि सांगोला 
ताळुक्यातील, आपली खेडी सोडून गेळे आहेत. सोळापुरातून जवळ जवळ पंचवीस 
सहस्व लोंक पुढे निजामाच्या राज्याकडे गरेळे आहेत. चाळीस सहस्त्र गुरे धान्याची 
आणखी निर्यात टाळण्यासाठी अधिकृत रीत्याच निजामाच्या राज्यात धाडण्यात 
आणी आहेत. एक सहस्त्र लोकांना काळ शिजवलेले अन्न देण्यात आले. धान्यलुटीचे 
प्रकार नित्याचे होत आहेत. मि. ग्रॅट यांच्या घरात दोन लहान मुळे मेळी. विल 
साहेबांनी पुण्यास एक अना!थाळय सुरू करण्याचे ठरविठे आहे. परंतु त्यात येणारी 
मुळे स्प्रिवन बनविलो जातील या अटीवर ! येथील गिरणीच्या आवारात सातशे 
गुरे निर्दयपणे सोडून दिलेली आढळळी. आणि उद्या वाजाराला दहा सहस्त्र गुरे 
येतील अशी अपेक्षा आहे. पण ती विकत घ्यावयालाच कोणी नाहीत.” डर 
“सोळापूर नोव्हेंबर ८ : एक सहा वर्षाची मुलगी आज सकाळी मृत्यू 
पावली. काळ रात्री एक महार स्त्री उपासभारीने मेली. माऱ्मा वगल्यापामून जवळच 
रस्त्यावर एक माणूस केवळ भुकेने व्याकूळ होऊन भोवळ येऊन पडला आणि त्यामुळे 
त्याचे पुढील दात पडले. ” 
या प्रक्षोभक शोककथेची वृत्ते वृत्तपत्रातून पुण्यास वासुदेव वळबंताच्या काना- 
वर येऊ लागली. तेव्हा ती वाचून उत्सुकता, दया, त्वेप आणि राग या भावनाचे भाव 
त्यांच्या मुद्रेवर उमटळे. सहाजिकच दस्खगच्या दुष्काळात उपासमारीने आपल्या 
देशबांधवांचे अशा रीतीने प्राण जात असता, उंग्रज सरवार त्यांच्या हालअपेप्टा 
वाचविण्यासाठी काय करीत होते ? असा प्रश्‍न त्याच्या मनात उभा राहिला. 
आणि त्याचे उत्तर शोधताना त्यांना दिसले ते भयंकर होते. उ 
सर. फिलिप वुडहाऊस हे यावेळी मुंबईचे राज्यपाळ होते. पण दुष्काळा- 
संबंधात.य़ोजण्यात आलेल्या उपायांशी नाव निगडीत झालेले आहे.ते सर रिचर्ड 
टेपल यांचे होय. ते तर त्यावेळी बंगालचे उपराज्यपाल होत्रे. परंतु दर्सनमध्ये 
आणि मद्रास प्रांतामध्ये पडलेल्या भीपण दुष्काळाची वृत्ते हिंदुस्थानच्या राजधानीत 
.कलकत्याठा जावयाठा ठागताच, लॉर्ड नांथंब्रुक यांच्यामागून महाराज्यपाल 
,(गव्हनेर-जतरल) आणि राजप्रतिनिधी (व्हाइसरॉय) झालेले लॉर्ड लिटन यानी 
सर रिचर्ड टेंपलनाच हिंदुस्थान सरकारच्या वतीने प्रतिनियुक्तिवर (डेप्युटेशनवर) 
"वरील प्रांतांत जनतेच्या सहाय्यासाठी सुरू करावयाच्या कार्मांची व्यवस्था पाहण्या 
*साठी जाता वेत, अक्षी विनारणा पेकी. गाणि ती मान्मकल्न त्ते दस्मनमध्ये भराल; 


७६ वासुदेव वळवंत फडके 


त्यांनी काय केले? लोहमार्गाची आणि रस्त्यावरील वाहतुकीची व्यवस्था या 
भ्रांतात इतर प्रांतापेक्षा अधिक चांगली असल्यामुळे धान्याची ने आण सुलभतेने होत 
आहे म्हणून धान्याची आयात करण्याचे कारण नाही असे.त्यांनी ठरविळे. आणि 
लॉर्ड लिटन यांच्या जेवढधास तेवढ्या सहानुभूतीचा अवलंब करून दुष्काळी कामे 
सुरू केली. परंतु त्यांच्या या उपायामागे हादिक सहातुभूतीचा पुरेसा ओलावा 
नव्हता. दुष्काळी कामे सुरू झाली तरी त्या कामावर येण्यासाठी पोटभर अन्न मिळालेले 
सद्मक्त लोक पाहिजेत ना? पण त्या संबंधात सर रिचडं टेवलनी प्रतिमाणह्ी 
अर्धा शेर धान्य पुरे होते असा निर्णय घेऊन टाकला. या प्रमाणाविरुद्ध एतहेद्ीय- 
वृत्तपत्रांनी आणि पुढार्‍यांनी खूप ओरड केली. पण त्याचा त्यांच्यावर काही परिणाम 
झाला नाही. त्यामुळे दुष्काळी कामावर येणारे होक या तुटपुंग्या अन्नावर जगणारे 
आणि म्हणून अशक्‍त झालेले असत. उलट या अशक्त लोकांकडूनही चोपून काम करून 
घेण्याची सर रिव्ड टेपलळ यांच्या ह्स्तकानी व्यवस्था केली होती. त्यामुळे दर्वन- 
मध्ये दुष्काळ आहे असे घोपित करणारी दुष्काळी कामावर येणाऱ्या श्रमिकांची 
संख्या प्रथम जरी सहस्त्रावधी होती तरी वरील स्थितीची जाणीव होताच त्यांच्या" 
पैकी बरेच जण आपल्या कुदळी आणि फावडी खाली ठेवून निघून गेळे! आणि त्या 
मळे त्यांना मिळणार्‍या धान्य सहाय्याला ते मुकले आणि त्याची-उपासंमार-चाळूच 
राहिठी. रुग्णाईत किंवा काम करू न शकणार्‍्यांना प्रत्यही अर्धा शेर धान्याचा 
शिधा आणि कामावर येणार्‍्यांनाही प्रत्यही दीड आणा श्रममूल्य देण्याचे मर रिघडं 
टॅपळ यांनी ठरविले. कारण धान्य त्यावेळी रुपयास पाच दोराप्रमाणे विकले जात 
असे! या तुटपुंज्या अन्नावर दिवस काढीत काही आश्रयार्थी भुकेळे श्रमिक जगले 
आणि ज्यांना ते अशक्य झाले ते परकीय सत्तेच्या वरवंट्याखाळी चिरडले जाऊन 
मूत गेले. 
महाराष्ट्र या आपत्तीत भस्मसात होऊ लागला, तेव्हा वासुदेव बळवंतांना 
पुण्यास आपला योगक्षेम चालवीत स्वस्थ वसवेना. त्यानी कार्याल्यांतून प्रतोच्या 
कारणावरून सूट्टी घेतली. * आणि संकटग्रस्त देशबांधवाची दु्दं्या प्रत्यक्ष पाहाण्या- 
साठी त्यांच्या सन्निध जाण्यासाठी ते प्रवासाला निघाले. हा प्रवास आगगाडीने नं 
करता त्यांनी पायीच केला. कारण त्यामुळे अगदी बाजूच्याही खेड्यात त्यांना जाता 
येणार होते. लोकांची स्थिती जवळून पाहता यावी म्हणून त्यांनी वेपातर्‌ केले, 
दाढीजटा वाढवून त्यांनी झोळी खांद्याला अडकविली. आणि तिच्यातच प्रवासात 
लागणाऱ्या साऱ्या वस्तू टाळून ते एखाद्या बैराग्याप्रमाणे बृहन्महाराष्ट्राच्या प्रवा- 
साला निघाले. या प्रवासात त्यांनी इंदूर, उज्जंनी जाणि वडोद्यासारल्या लांबच्या 
६ वासुदेव बळवताच्या सेवा पुस्तवात १८७६ मध्ये रुग्णाईतपणाच्या ब्रणावरून त्यांनी ५८ दिव> 
साची सुट्टी घेतल्याची नोद होतो. न्याय विभाग, थंड ५८-५९ (१८७९-८०); मुर्बा सरदारचे 


दुष्काळाने उडविलेला हाहाःरार ७७ 


राजधाग्यांना भेटी दिल्या. आणि नंतर वऱ्हाड, नागपुर, गानदेशामधून नगर, नाशिक 
हें कोल्हापूर, सांगली, मिरजपर्मंत ते फिरले, दुष्काळगरत प्रदेशात ते फिस छागले, 
तेव्हा यृतपश्नात त्यांनी धाचळेल्या व्णनाची दृश्ये त्यांना प्रत्यक्षात दिगू लागली. 

कित्येक सेडी ओस पडढेली होती. त्या गावांतील घरातून योलावयळा निट 
पाखरूही नव्हते. मेठेल्या गुरांचे सांगाडे आणि मेलेन्या माणसांच्या हाडांचे मापळे 
त्यांना दिसठे. साड प्रदेशाचे लांब छाव पट्टे त्यांनी पायासाठी घातले, 


मृतप्राय झालेले भुकेळे देशयाधव भेटताच त्यानी त्यांची विचारपूस करावी. 
त्यांनी दोन याणीने आपली कामकथा त्यांना सांगावी आणि त्यांने साहाय्य मागावे 
असे घडू लागले, अशावेळी जवळ असलेली नाण्यांची रावे निल्ळर त्यांनी त्पांना 
देऊन टाकावी. ते साराय्य म्हणजे फाटलेल्या आभाळाला ठिगळ ठरे. पण ते साहाय्य 
त्यांच्या वळवळलेल्या अत:करणाच्या महानुभृतोचे प्रतीफ होते. आपल्या अगहाय्य- 
तेच्या जाणीवेने त्यांचे अंत.करण रमतबेंबाळ होऊन, ते मग उद्गारत, “या लोकांनी 
प्रत्पंही दोड आणा श्रममूल्यात पोट भरावे, हे सरकारचे म्हणणे म्हणजे भामधी 
किती हास्यास्पद यंचना आहे" भं 

वसाहतवादी आणि धर्मातराकडे कणा डोळा करणारी राजवट म्हणूनन 
हिदुस्थानाती ह ब्रि. राग्य सुरुवातीच्या फळात प्रसिद्ध होते. त्या राग्यात नोफर्‍र्‍या- 
तून हिंदुस्थानची चालणारी पिळवणूक, त्याचे दारिट्रप माणि रापत्तीचा एग्लडकडे 
जाणारा भप हे तपा वसाहतवादी मनोवृत्तीचे प्रत्यक्ष परिणाम होते. प्रिटिश सत्तेच्या 
पा अत्याचारांवर देशबांधवांचे प्रर्षाने तक्ष येघणाऱ्या पहित्या माही महापुरपॉ- 
पैको वासुदेव वळयंत हे अग्रगण्य महापुरुष होते. 


ष्ट > * : * वासुदेव बळवंत फडके 


म्हणतात, “आता त्या सगळधाचा अथे काय? याचा अर्थच मुळी पैसा गोळा करार 
वयाचा. या देशाची एक वसाहत करावयाची आणि धर्म नष्ट करावयाचा ! ”< स्वातंत्र्य 
मिळेपर्यंत पुढीळ अटुसप्ट वर्षे सद राष्ट्रीय पुढाऱ्यांच्या टीकेची ज्या एका विषयावर 
झोड उठत राहिलो त्या हिंदुस्थानातील ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा वासुदेव 
बळवंतांनी याप्रमाणे बरला केव्हाच फाडून ठेवला होता. - 

दस्सनचा प्रदे आणि लोक दुप्काळात अथ्रा रीतीने मरत असतानाही ब्रि. 
सरकारवर त्याचा काही परिणाम झाला होता काय ? मुळीच' नाही, इग्छ़्ंडमध्ये 
पंतप्रधान डिझरायलीने राणी व्हिक्टोरियाचा बडेजाव वाढविण्यासाठी तिने हिंदु- 
ह्यानची सम्राज्ञी ही पदवी धारण करावी असा ठराव ब्रि, पालंमेंटकडून संमत- 
करून घेतला. आणि तो प्रसंग साजरा करण्यासाठी १ जानेवारी १८७७ ला दिल्लीला 
मोठा शाम्रौज्यप्रेगी गेळावा आणि दरबार भरविण्याची भव्य योजना- लॉईड लिटन 
याने आखली, तिच्यावर कोटयायधी स्प॒र्ये व्यतीत करणारे कार्यक्रम साजरे करण्याचा 
राजप्रतिनिधी लॉर्ड लिटन -याने यानंतर धडाका वावला, हिंदुस्थानच्या - दरिद्री, 
अनतेच्या पैशाची ही उधळपट्टी तिच्यात उपासमारीचे थैभान चालू . असतानाही 
धरण्याचा जो वाहयातपणा हिंदुस्थान सरकारने चालवला होता त्याने तर.स्वातंतर्य- 
भक्ताचे डोके फिरून गेळे, पण त्रि. सरकारला त्याची .क्षिती. नव्हती...१८७६ च्या 
नाताळात ताळ सोडणाऱ्या हिंदुस्थान सरकारच्या या दुष्ट उधळपट्टीमुळे वासुदेव, 
बळवंताच्या संतापाला पारावार राहिला नाही! या दरबाराला हिदुस्म्रानातील.स्े. 
सस्थानिकांना हिंदुस्थान सरकारने बोलावले.त्याप्रमाणे ते तेथे जुमुळे ! काही दिवसा- 
नीच आपली प्रतिष्ठा अगदी विधीपूर्वर साली आणण्याच्या ब्रि. सरकारच्या या 
योजनेच्या वरल्यगेनेही ते क्षुब्ध झाले नाहीत. 

* परंतु परदास्याती ही उद्धट पावले दिल्लीला एतहेशोयांचा स्वाभिमान तुडवीत 
असता स्वाभिभानाचा विसर पडू स देता राष्ट्रोय वृत्ती उद्धोपिणार्‍्या भादोलनाचे 
चौघडे चाजू लागले ते पुण्यातून सावंजनिक सभेच्या वेतीनेच होत. सावेजनिक सभे- 
च्या वतीने राणो व्हिक्‍्टोरियाला एक मानपत्र देण्याची कल्पना काढून सभेच्या 
दहा जणांच्या एका शिप्टेमंडळाठा भेटण्याची अनुज्ञा सावंजनिकं काकांनी रोजे- 
प्रतिनिधीकडून मिळविली. आणि सदाशिवराव गोवंट्यासह्‌ ते मानपत्र घेऊन काका 
डिसेंबरात दित्लीला गेले. त्यांना तिथें उतरवून धेष्यांश ग्वाल्हेरचे विगत दिवाण 
आणि आता राजप्रतिनिधोच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य असलेले सर दिनकरराव 
राजवाडे स्थानकावर आले होते. शिष्टमंडळाच्या सदस्यांना आपल्या घरीचे त्यानी 
उत्तरवन घेतले. ३ जानेवारी १८७७ ला भग राजप्रतितिधी लॉईड लिटन यांच्या 
भेढीला काका निघाले, ते तादीचे कडे आणि खादीचे पागोटे हे आपले शंभर टप 
स्वदेशी वॅपडे घालूनच! त्यांना पाहून जमलेले राजराजवाडे, सरदार आणि रर- 


द वागुरेय वळवावे 'मागकरित्त' 


पुष्काळाने -उडविदेला हाहाःकार ७९ 


कारी अधिकारी यांचा तो परधाजिणा समाज ' चमकून गेला ! माजपत्रात राणी 
साहेबांना एकनिष्ठा वाहून त्याच्या आवरणाखाली लिहिलेल्या राष्ट्रीय भावांक्षांच्या 
मागण्या काकांनी वाचून दाखविल्या आणि भराठ्यांचा देशाभिमानी वाण्याच्या ध्वज 
प्रत्यक्ष राजप्रतिनिधीसमोर फडकावला ! 
एतद्देशीय राजांचे इंग्रजी राज्यव्यवस्थेत सहकाय घ्यावे. निजामाकडून घेण्यात 
आलेला वऱ्हाड,प्रांत आणि मराठ्यांच्या छत्रपतीकडून घेतलेला सातारा प्रांत त्याना 
परत करावा. नागर सेवेत (सिव्हिल सव्हिसमध्य ) एतद्देशीयाना जागा द्याव्यात, 
प्रत्यक्ष विलायतेच्या पालंमेंटात हिंदुस्थानाचे प्रतिनिधी नेमावेत. एतहदेश्ीपांना 
सैन्यात वरिप्ठ अधिकाराची स्थाने द्यावी, त्यांना निःशस्त्र केळे असले तरी त्यांना 
झस्त्रेपरत द्यावीत, सरकारी सारा कमी करावा, हिंदुस्थानाचे विधिमंडळात लोकांचे 
प्रतिनिधी असावेत आणि हिंदुस्थानावर असलेल्या विलायतेच्या कणभाराचे व्याज 
“कभी वारावे या त्या जहाल मागण्या होत्या ! 
त्या मागण्या एकामागून एक वाचल्या जाऊ लागल्या तेव्हा त्या ऐकताना तेथे 
असलेल्या राजनिष्ठ लोकांच्या छातीचे ठोके त्वरेने पडू हागले. हे शिप्टमंडळ नेऊन 
असे मानपत्र देण्यातीह आपला हेतू सावंजनिक काकांनीच पुढे परत येताना ठिक- 
ठिकाणी आपल्या भाषणातून सांगितला, अकोल्याच्या वऱ्हाड समाचार' या साप्ता- 
हिक्तात प्रसिद्ध झालेल्या त्याच्या तेथीछन भापणाच्या वृत्ताप्रमाणे त्यानी हा हेतू 
सांगताना तेथे ' म्हटले, “आपण आपले दुःख राजास लेखी कळवित्याखेरीज त्याची 
दाद लागणे नाही.-व्यक्तिरूपाने जे दु.ख आहे त्याची दाद लागण्याचा जो तो उद्योग 
करितो. परतु सवं देशावर जो दुःवाचा प्राग आहे किवा येईल त्याते तिवारणाकरिता 
सर्वे छोकांवडून उद्योग झाळा पाहिजे.” न 
लॉड लिटन पक्का साम्राज्यवादी आणि मराठ्यांची देशनिप्ठा आणि स्वातंत्र्य- 
छालत्ता त्याला पक्की माहीत होती. पण आला प्रसंग शिष्टाचाराने साजरा करणेच 
त्याला भाग होते. त्यामुळे त्यांती मागण्यांचा उल्लेख त वररता आपल्या उत्तराच्या 
भाषणात म्हटल: 4 
"पार बवतालळ १४१७ च टॉल एण्वपट्या, णप्पाया( त 1 ही 
ळण वाघे च्यादपदेच्च कड ४९" लोण्वपयाा, द्यात पोरा त्यावर? 
("हू मानपत्र हु्षारीने लिहिलेले, उत्तम भावना व्यवत करणारे आणि घोलक्या आणि 
स्पष्ट भाषेत ज्याचा समारोप केलेला आहे असे आहे.”) आणि पुढे, "पुण्यातील र] 
एतहशीय लोकांची राजनिष्ठा पाहुन भला फार समाधान वाटते. आणि तुमचे मान- 
पश्न भी मोठ्या आनंदाने राणीसाहेबाकडे पोचते करीन,” अज्ञा झब्दात त्यांनी 
आपले उत्तराचे भापण पुरे केले. द 
पण ही देशप्रेमी वृत्ती नसलेल्या सस्थानिकांना त्याचे काय होम? त्यां 
पात्रतेप्रमाणेच, २१ जानेवारी १८७७ ला भर दरबारात हिं "च्या 
पदवी राणीने धारण करताच त्यांची तिच्या समानतेची प्रतिष्ठा नप्ट होऊन सम्नाजी हु 
* होऊन ते तिचे 


टर प धासुदेव बळवंत फडके 


भांडलीक वनवले गेले! त्यांना जो नवा शाही ध्वज देण्यात आला त्याच्या एका 
वाजूला राणीचे ध्वजचित्र (रॉयल आरम्स) आणि फक्त दुसर्‍या वाजूस त्यांची स्वतःची 
ध्वजप्रतिमा होती! काहीना अधिक नेमणुका आणि निवृत्तीवेतने देण्याची घोषणा 
करण्यात आलो. पण ते मांडलीक झाले ते मांडलोकच ! 
ब्रि. सरकारच्या प्रतिष्ठेचे प्रदर्शन करणाऱ्या परदास्याच्या प्रक्षोभक समारंभा- 
च्या आणि त्याच्याच मध्यात दिसणाऱ्या देशभेवतांच्या विजिगीपु देशभवतीच्या 
दहेनाच्या या दोन भिन्नभिच्च चित्रांमुळे स्वातंत्र्याकां्षी अंतःकरणांत ब्रि. सरकार- 
विर्द्धचा रांग आणखो भडकून उठला. 
वासुदेव वळवंत या व्यापात असतानाच त्याच्या धरात एक मंग्रल कार्य घडले 
ते म्हणजे त्याची मुलगी मथ्‌ताई हिचे त्या वेळच्या रीतीप्रमाणे तिच्या वयाच्या 
८ व्या वर्षी १८७६मध्ये झ्षालेले लग्न होय. आणि कदाचित वरील व्यापात असल्या- 
मुळेच पण वासुदेव वळवंत त्या लग्नाला उपस्थितही नव्हते. मथुताईच्या विवाहाची 
सारी खटपट त्यांचे धाकटे बंधू कृप्णाजी वळवंत किवा बावा यांनी द्िरढोणला 
असताना केली.- त्या व्यापात गुंतल्यामुळेच तुम्हीच हे कार्य नीट उरकून घ्या असे 
वासुदेव वळवंतांनीच त्यांना सांगितळे. शिरढोणजवळ पळस्प्याला रामभाऊ कर्वे 
नावाचे युवक होते. शरीरयप्टीने ते बलवान आणि दिसण्यात सुरेख होते. पंचक्रोशी- 
तीळच उत्तम कुळाचा जावई पाहण्याचा त्या काळचा रिवाज होता. कर्वे घरचे गरोब 
असले तरी या कसोटीला उत्तमपणे उतरत होते. त्यामुळे त्यांना मथुताई सांगून जाऊन 
कृष्णाजी बळवंतांनी हा विवाह थाटाने पळस्पे येथेच उरकला. बाई मात्र या मुलीच्या 
विवाहाला गेल्या होत्या आणि फडक्याच्या कुटुंबातील झाडून सारा भातलगांचा 
आणि क्रणानुबधी लोकांचा प्रचंड समुदाय त्या कार्याला आला होता. 
“विवाहानंतर चारसहाच दिवसांनी वरील दौऱ्यातून वासुदेव वळवंतांना सुट- 
वंगपणा मिळाला असावा. कारण मग मात्र त्या प्रवासातीलच वेषात एके रावी 
ते गेते. कर्व्यांच्या घरी त्यांच्या मागच्या दारानेच' गुपचूपपणे शिरून त्यांनी 
आपल्या विवाहित मुलीला आणि जावयाला आकीर्वाद दिले. आणि मग ते निघून 
गेळे. आपल्या दोर्‍्यातील इंग्रजविरोधी कारस्थानाने कार्यास विघ्न येईल असेही 
त्यांना वाटले असेल काय? आणि म्हणून ते त्या कार्यास अनुपस्थित राहिले? ही 
शक्‍यता नाकारता येणारी नाही. कारण, आपल्या त्या खटपटीत त्यांच्या त्यानाच 
माहीत होत्या. 
सुटीच्या शेवटी वासुदेव वळवत पुण्यास परत आले. तेव्हा त्यांना आपल्या 
भ्रवासात दिसलेल्या मरणाऱर्‍्या देशबांधवांच्या दृष्यामुळे त्यांचा मनःस्ताप कळसास 
पोहोचला होताच त्यात ब्रि. सरकारच्या वरील राक्षसी बेपवीईच्या उघळपट्टोच्या 


९ बासुदेव वळवंताने जामात रामभाऊ वर्वे पाची त्यांचे चिरजीव चितोपत गवे यांनो सांगितलेली 


आठवण, 


दुष्काळाने उडविलेला हाहाकार ट्‌ 


आणि साम्राज्यमदाच्या वर्तनाच्या संतापाची भर पडली. सावंजनिक सभेच्या पुढाऱ्यां- 
च्यावतीने सार्वजनिक काकांनी दिल्ली येथे भर दरबारात व्रि. सरकारपुढे हिंदुस्थाना- 
ची राजकीय अकांक्षा निभंयपरणे मांडल्यामुळे त्यांना बरे वाटले. पण या मार्गाने 
जनताजागृती होऊन वरील दु.स्थिती बदलण्यास सहस्त्रावधी लोक पुढे येण्यास किती 
वर्षे जावी लागणार? भापण पिळवटलेल्या अंतःकरणाने दिलेल्या व्याख्यानानी त्री 
त्यांच्यावर कितीसा परिणाम झाठा? असाही विचार त्यांच्या मनात येऊन ते त्या 
मार्गाविषयी निराश झाले. "झाडाच्या पानांवर पाणी घालून जितके झाड जिवंत राखू 
म्हणणे तितकेच महत्त्व (आपल्या) व्याख्यानांना आहे.” '* अशी त्यांची निश्‍चिती 
झाली. स्वातंत्र्यासाठी करावयाच्या लढ्यात वैध मार्गावरील त्यांचा विश्वास ताहीसा 
झाला. 
वैध मार्गाच्या आंदोलनाची इंग्रजी राज्यातील हिंदरुस्थानातल्या त्या वेळच्या 
लोकस्थितीची गतच अशी होती. हा मार्ग फार मद गतीने लोकजागृती करणारा 
होता आणि ती गती पाहून स्वातंत्र्यासाठी तळमळणार्‍या तरुणामध्ये त्यात वारवार 
निराशा भाणि वैफल्याची भावना निर्माण होत असे. त्यामुळे क्रांतिमार्गाकडे त्याची 
मने आवेगाने धाव घेत! 
वासुदेव बळवताचे साअेजनिक समेशी असलेळे सबध जिव्हाळयाचे असल्या- 
मुळे ते त्यांना क्षणार्धात तोडून टाकता येण्यासारखे नव्हते. त्यामुळे आणि सम- 
वयस्क मित्रांशी त्या संस्थेत जडलेल्या मित्रत्वामुळे तै त्या सस्येच्या कार्यक्रमांना 
यापुढेही उपस्थित राहत. परंतु तिच्या कार्यक्रमाचे त्याना पूर्वीप्रमाणे अगत्य वाटत 
नाहीसे झाले. अद्या कार्यक्रमाच्या वेळी ठळकपणे वावरणारे वासुदेव वळवंत आता 
एकलकोंडेपणाने एका बाजूला बमू लागताच त्यांच्या परितितांना आश्चर्य वाटू 
लागले. विश्रामबागवाड्याजवळच्या नगरकराच्या वाड्यात सार्वजनिक सभेचे 
कार्यक्रम 'वाळू असता दुसरीकडे वासुदेव वळवतांचे निराळेच सगापण आपल्या 
मित्रमंडळोत चालू असे. देशाला चांगले दिवस यावे म्हणून अवलविण्याच्या मार्गा- 
विषथी चर्चा सुरू झालो की ते म्हणत, सारवेजनिक सभेत भापगवाजी करून आणि 
बाहेर लेखमबाजी करून देशाची गाऱ्हाणी दूर होणार नाहीत. 
से मग विधारीत, "भाषपणबाजीने कोणास स्वातंत्र्य मिळाले आहे ? शस्त्र 
उचलल्याश्रिवाय कधी स्वराज्य मिळाळे आहे काय ?” त्यावर त्यांचे मित्र म्हणत, 
“ महस्त्र बंडच करावयाच तर मरण्याचीच तयारी हत्री! ” 
त्यावर अश्या लोकांना ते उसळून म्हणत, “ आपल्यापैकी बहुतेक लोक मूर्व 
आहेत. त्यांच्याकड्न कश्यांचीच अपेक्षा करू नये. त्यांना त्वरित फायदा पाहिजे. पण 
धौराने काम करावयास नको. कारण विचारशून्य मदत देण्याविषयी विचारताचते 


१० वासुदेव बळवताचे 'आत्मचरित्र', 


८९ थायुदेव वळवंत फश्के 


म्हणतील, “हो, पण हे व्हावे कसे? आमची अशी कृत्ये बाहेर पडली तर आमचे 
प्राण जातील. इंग्रजांचे राज्य नष्ट झालेले पहाण्यास आम्हाला आनंद वाटेल. पण 
त्यासाठी आम च्याजवळचोा पेसा आणि आमची मदत मात्र मागू नंका. "४ 


१८७६-७७च्या दुप्काळात दुय्काळी कामांवर मारपीट आणि तुटपुंजे श्रममूल्य 
देऊन का होईना, पण झेंकडो दुप्काळग्रस्तांना घेण्यात आले होते. परंतु १८७७ चा 
पावसाळा सुरू होताच त्या कामांदरील व्यतीत होणारे पैसे व्रि. सरकारच्या डोळयात 
भरू लागले. त्यामुळे आता मुंबईचे राज्यपाक झालेले सर रिचडे टेंपल यांनी ही 
दुष्काळी काभे वंद करण्याचा विचार चालवला. याच वेळो अफगाणिस्तानच्या राज* 
कारणात भाषणास अफगाणिस्तानाशी युद्ध पुकाराथे लागण्याची शक्यता ब्रि. सर- 
कारला दिसु लागली. आणि या लडाईच्या डोईजड व्ययास पैसा हवा म्हणूनही ही 
कार्म बंद करण्याकडे त्याचा कल झाला. वास्तविक ही कामे आणखी काही दिवस 
चाल ठेवणे हे जनतेला जगण्यासाठी उद्योग हवा म्हणून आवश्यक होते. पण परकोय 
इंग्रजांना त्याचे काय? त्यामुळे ही कामे सर रिचर्ड टेपल यानी हळूहळू वंद करून 
टाकली भाणि गरीब जनतेच्या हालअपेष्टात भर पडलो. हे निदंय सरकारी धोरण 
पाहून वासुदेव बळवंतांचे मन आणली उद्िग्न झाले. 

१८७७ वर्ष संपत माले. त्यांच्या गेल्या काही वर्षातोल क्ांतिकारक हाल- 
चालीमुळे नरसोबाच्या देवळाच्या धन्यांना सरकारी अवकृपेची भीती वाटत होती. तिने 
आता निर्णायक स्वरूप गाठले. कमीत कमी यांचे बिऱ्हाड इथून हालले तर बरे, 
असा विचार त्यांच्या मनात येऊ लागला आणि पुडे तोंडावाटेही प्रकट होऊ लागला. 
वास्तविक नरसिहाच्या देवळांपलीकडील टापू आपल्या क्रांतिसंघटनेच्या गुप्त उला- 
ढालीना आणि तरुणांना द्यावयाच्या शारोरिक आणि रस्थ हाताळण्याच्या शिक्ष- 
णासाठी वासुदेच वळवंतांना सोयीस्कर होता. परंतु वरीक कारणामुळे या संबंधांत 
तंटा कशाला, असा विचार करून १८७७ च्या शेवटी त्यांनी नरसोबाच्या देवळातील 
आपले बिऱ्हाड हालविष्याचे ठरविळे. आणि त्या वर्षोच्या डिसेबरात ते मग शुक्तवार 
पेठेत पंत सचीवांच्या वाडयाच्या पिछाडीला थट्टोवाले यांच्या वाडयात राहण्यास गेल. 
हा बाडा आता बर्‍याच नव्या स्वरूपात अजून पुण्यात आहे. तो पहिल्यांदा पेशव्यां- 

च्या गाईम्ह्ींवर गोडवोले नावाचे अधिकारी होते त्यांचा होता. त्यांच्या या 
नधिकारांमुळेच त्यांचे नाव थट्टोवाले असे पडले. वासुदेव बळवंत तेथे रहावयाला 
गेले तेव्हा तो वाड मोरो बाबाजी फाटक यांनी घेतला होता. त्यांचे वय त्यावेळी 
वासुदेव बळवंताचे आत्मचरिवा- 
“'झाडघापूर्वा वर्षे सड्दा वर्षे वासुदेव तेथे रहाम्यास आला होता”; वासुदेष बडवताच्या या 
तऱ्हाडाच्या झडतोच्या देडो पच अरसेे मोरो बाःवाडी पाटक याचो पुण्याच्या सत्त स्यायादया- 
तीऊ साक; ४ नोष्टूबर १८३९- वामुदेद वळववार्या दिटाशचो हो घडडी १८३९ मध्ये 
माचंच्या मध्यास घेथ्या| आठो. 


ह. 
भवे 


दुष्काळाने उडविलेछा हाहाःकार ८३ 


३२ होतें. आणि त्यांचेच भाडेकरू म्हणून वासुदेव बळवंत त्या वाड्यात राहावयास 
गेले, त्या वाड्याच्या मागच्या बाजूला त्यावेळी एक मोठे वडाचे झाड होते. ते पुढे 
बरीच वर्पे तेथें होते. वासुदेव वळकंतांकडे येणार्‍या रामोशी लोकांशी त्यांच्या 
वाटाघाटी याच झाडाखाली होत. आणि माजधरात किवा वरच्या माळघा- 
वरच्या खोडीत क्रातिकारक सहकाऱ्यांशी ते आपल्या योजनांचा खळ करीत. * या 
वाड्याचे धनी पुढे बदलत गेले. आणि धरक्रमांकही बदलले. त्याच्या दोन्ही वाजूचे 
* थाडे नंतर गुजर आणि रानडे यांचे झाले आणि तो वाडा विजे यांच्याकडे आला. 
बर्‍याचद्या नव्याने बांधलेल्या वास्तूचा ह्य वाडा पुढे घर क्रमांक १२९, १३० आणि 
१३१ शुक्रवार पेठ याच्यामध्ये त्रिभागला गेला. ' मराठीतील एक नामवंत लेखक 
ल..ना. जोशी हे त्या वाड्यासमोरच '९४ शुक्रवारच्या वाडयात राहात. आताचा 
नवा ८८ शुक्रवार या क्रमांकाचा वाडा तो हाच होय. आपल्या लहानपणी त्यांना 
चासुदेव बळवंत गुहस्थानी होते. वासुदेच वळवतांना या वाड्यात राहाताना त्यांनी 
लहानपणी पाहिठ होते. त्यांच्या लहान मुलांच्या सघटनेत ते प्रविष्ट झाले होते, 
सावंजनिक सभेच्या द्वारा चाललेले लोकाच्या हक्कसरक्षणाचे आंदोलन 
माधवराव रानड्यांच्या प्रेरणेने चाललेले होते हे उघड गुपित होते. लोकमतानुवर्ती 
'राज्यव्यवस्थेची मागणी, १८७५ मध्ये मल्हारराव गायकवाडांच्या वचावासाठी 
धरला आग्रह, १८७६ मधील सावकारविरोधी दंग्यात शेतकऱ्यांच्या प्रक्षोभाच्या 
कारणाची छाननी आणि १८७६-७७ च्या दुष्काळात जनतेच्या चाललेल्या हाल- 
अपेष्टांची चौकशी करून सरकारकडे धाडलेली आवेदने ही रानड्यांची कृत्ये मवाळां- 
च्या दृष्टीने कितीही बंध असलो तरी साम्राज्यवादी सरकारच्या म्होरक्‍यांना त्यात 
स्रकारविपंयीच्या अप्रीतीचा रंग दिसलाच. मल्हारराव गायकवाडांच्याविरुद्ध 
करन फेयरने उघडलेल्या आघाडीत ते दक्षिणेमध्ये आपले हस्तक पाठवून राज- 
द्रोह्यचा भ्रतार करीत नाहेत, असाही एक सूर त्याने मिसळून दिलेला होता. त्यामळे 
वेरील घटनांच्या अनुषंगाने सरकारच्या डोळयात पुणे नगर खुपू लागले. पुण्यात गुप्त 
अनुचऱ्यांच्या फेऱ्या घडू लागल्या. आणि सरकारचा काही लोकावर ते राजद्रोही हाल- 
२ षण कता हा तरा अरोरा तलकल्ताचा 
१४. ल. ना. जोशो याची आठवण 
१५ शुक्रवार पेठेतोल पचमुखी मारनीचे देवालय या वाड्यापामून फार ठाड भाही. बामुदेव वट- 


वतत पचमुषी मारतीजवळ काही दिवस रहात असावेत याचा पहिला सुगावा मला 'अनामिक? 


यानी, दिला. ते म्हणाळे, “ वासुदेव वळवत या परिसरात रहात असावेत. कारण, शक्तवा 

पेढेतीळ पचमुखी मारुतीला प्रदक्षिणा घाताता. त्याच्या दुसऱ्या फनीठा मो पाहिल्याचे न्स 
आठवते. ” गमतीची गोष्ट अशो की, या तिहामिक व्यवितमत्वाच्या वार्दूच आपल्या स 
साघूबाई होणार आहेत हे 'अनामिकांमा त्यावेळी माहत नव्ह्ते. वाई द ची उड चूलन 
सो. सई 'अनामिक' यानां पुढे दिली गेदी, 3200 क गतणी 


टश बासुदेव वळवंत फडके 


चाली करीत आहेत असा संधय भाळा, त्यात माधवराव रावड्यांवरही भाला. भाणि 
त्याचाच परिणाम म्हणून ते भाता वरेच दिवस पुण्याला न्यायाधीश होते हे वरकरणी 
निमित्त होऊन सरकारने याचवेळी माधवरावांना नाशिकला स्थानांतरित केले! 


सुशिक्षित पांढरपेशा ठोकांच्या हातून इंग्रजसरकारविरुद्ध वेध मार्गाने काहीच 
होणार नाही अशी वासुदेव वळवंतांची निश्चिती झाली, त्याला ऐतिहासिक काळा- 
पासून चालत आलेली मराठ्यांची उच्छूखंल आणि बडखोर वृत्तीच कारणीभूत 
होती. हा दुसरा मार्ग चटकन्‌ मनात यावा अशी मराठ्यांची भनोवृत्ती त्याच्या 
भोवतालच्या निसर्गाने घडविलेली आहे. मनुष्याची प्रवृत्ती भोवतालच्या निसर्गावर 
अवलंवून असेल तर दर्खनच्या प्रदेशातील लोकांमध्ये बडखोर प्रवृत्तीवाचून 
दुसरी कोणतीच प्रवृत्ती असू शकणार नाही, असे मत त्या प्रवृत्तीचा चटका बसलेले 
त्यावेळचे मुंबईचे राज्मपपाल सर रिचडं टेंपल यांनी व्यक्‍त केले आहे. ते म्हणतात. 
गू 1. ७९ पपेट धारा डपिलाची लाजाचिटाशा 5 जिपा९त छत्र 
७४ जिडट्या इप्पणणप्याचीपफ७, लोयबाह द्याचे इणयाश/, १1 8180 
७४. पाडला] च$5०णंद[0ाड, तशा. दार्‍ जाट एण0 58९९5 गाट 
उ)टटटद्या द्याव 7९6७ 113 घड झप 1101 118062 बा 10 श०, झा 
मव९ 0० वाडल०एसा एट 7९35णाड घऊ 1९ ण ट्या घाघशाटां€ढ 
चढा९, कथााद्याचे एे्ठा13यट2 01 118 0७1 01 1112 छाणजय (०४- 
लाप्प्षा!,” (“राष्ट्रातील लोकांची प्रवृत्ती जर काही अशी सभोवतालच्या नसर्गिक 
प्रदेशाप्रमाणे, वायुसाताने भाणि निसगेदृश्याच्या योगाने, त्याचप्रमाणे काही अंशी ऐति- 
हास्तिक दृष्ट्या निगडीत झालेल्या स्मृतीमुळे घडविली जात असेल, तर दरूखतचा 
देश पाहणाऱ्या आणि त्याचा इतिहास वाचणाऱ्या कोणालाही तेथील राजकीय 
प्रवत्तीकडे ब्रिटिश सरकारचे दक्षतापूणं लक्ष असणे का आवश्यक आहे त्याचे कारण 
शोधण्यासाठी फार विचार करावयाला लागणार नाही! ”) * 


वासुदेव वळवंत या मन:स्थितीत असतानाच परकोय ब्रि. सरकारने स्वातंत्र्या- 
कांक्षी आादोलन दडपून टाकण्यासाठी आणखी पुढे पावले टाकली, इंग्रजी राज्य 
बलाढय़ आणि हिंदी विरोधकाचा नायनाट करणाऱ्या मनोवृत्तीचे होते. तरीही 
येथील तेजस्वी पुषुपानी त्याची क्षिती वाळगलो नाहो. त्या राज्यांच्या अधिकार्‍यां- 
च्या अत्यायी आणि हिंदुस्थानविरोधी कृत्यांचा आणि प्रलापांचा कडक भायेत समा- 
चार घेण्यास त्यानी मागेपुढे पाहिले नाही. हे लोक हिंदी वृत्तपत्रांतून भापला हा 
विरोध माणि हे विचार ज्या जहाल भापेत व्यवत करीत असत ती वाचून त्याच्या 
तेजस्वीपणाचे कोतुक वाटते. राजद्रोहाच्या आरोपावरून तुरुंगाची वाट पाहावयाला 
लागण्याची भीती त्यांनी वशी गुंडाळून ठेवली होती ते पाहून त्यांच्याविषयी प्रशंसा 
वाटते. त्याचे नमुने म्हणून दोन उल्लेख येथे करण्यासारखे आहेत. त्यातील एक 
१६ सर रिवडं टेपरू "मेन अँड इव्हेटर्‌ ऑर माय टाइम इन इंडिया", पू. ४१९ 


दुष्काळाने उडविठेला हाहाःकार ८५ 


पुण्याच्या वृत्तपत्रांतील उतारा आहे आणि दुसरा वगालमधील वृत्तपत्रातील आहे. 
पुढे राजकीय आंदोलनात हेच दोन प्रात प्रथमपासून आधाडीवर राहिले. लॉड 
नांथंब्रुक यांच्या त्यागपत्राचे 'रेसिपूनेशन ऑफ लॉर्ड नॉरथथंब्रुक,' ("लॉड नॉर्थब्रुक यांचे 
त्यागपत्र') या मथळघाखाळील अग्रलेखात स्वागत करताना त्यांनी लोकमत प्रकटी 
करणाविरुद्ध केलेल्या दडपशाहीचा धिःकार करताना 'ज्ञानप्रकाश' पत्राने म्हटले- 
वू 1.ञर्‍त पिलाला पचत एसयाद्यापास्त पा पाता 10 9९ 
पाणा९ शस्त्र, 10 पेष्ष्ट पणण्पात 180९ ७४ &कणा 1877 तहाल्वे 1 
फच छा पाताच एपाण्प: ताट छशापिडडाया ७0 ९ शंट्टा'०५, ॥ंषा- 
हीर्व ए फपि”3ा्ट, फि०्पट्टा पाड सणा 8९ल'९919. (“लॉड नार्थब्रुक 
हिंदुस्थानात जर आणखी एकवर्प राहिले असते, तर एप्रिळ १८७७ मध्ये राजप्रति- 
निधीच्या वैयक्तिक कार्यवाहाच्य़ा हस्ते दिल्या गेलेल्या ठेखी अनुज्ञेवाचून एखाद्या 
कुत्र्यालाही भुंकण्याचे धैर्य झाळे नसते! ”) '* बंगालमधील बावू अक्षयचंद्र सरकार 
यांच्या संपादकत्वाखाळी निघणार्‍या चिंसुरा येथून प्रसिद्ध होणाऱ्या 'साधारणी' पत्राने 
जानेवारी १८७७ मध्ये दिल्ली दरब्रारात लॉइड लिटन यांनी केलेल्या भापणावर 
टीका करताना लिहिलेल्या अग्रलेखाळा मथळाच दिला, “ भीक नहीं मागते हम । 
एई दुप्मन बोलाई ले! ” (“आम्हाला ही भिक्षा नको आहे. या दुष्ट पशूळा परत 
बोलावूत घ्या! ”) 
अशा जहाल टीकेला सरळ उत्तर देणे ब्रि. सरकारला शक्‍्प नव्हते. अशा टीके- 
मुळे लॉर्ड लिटनच्या मनातील हिंदी देशभक्तांविरुद्धचा प्रक्षोभ कळसास योचला आणि 
त्याने लागलीच हिंदी वृत्तपत्राविर्द्ध वृत्तपत्राचे मुणाल्यसुद्धा राजहूत करण्यापर्यंत 
सरकारला अधिकार देणारा कुविस्यात “व्हनंक्‍्युलर प्रेस अक्ट” (“ हिंदी वृत्त- 
पत्रांसंबंधीचा निर्बंध”) घोषित करून टाकला. 
हा निबंध मुख्यतः झाला तो पुण्यातील वृत्तपत्रातील तेजस्वी लेखांमुळेच होय 
हे. सत्य सर. व्हंडेंटाइन चिरोलनीच सांगून टाकले आहे. ते म्हणतात, 
सकला ग. ७९85 रा ०खाचे 08 पि पव्चातिएट 01९55, गायागऱ 
ष्यावपल९वे ७४ छफयाणयाध्षाड, शि्ञाः 85डपयालच पाच (याण एप्याहाध 
गर19 ए०्फातड छापांजा एपाट काते छोपपीओळा पाशी एला [स्त 
10 ७९ 7९55 0६ र 1879.” (“१८७९च्या [हे वपं १८७८ हवे] मुद्रण 
निर्बंघ होण्यासाठी कारण झालेल्या विषारी शक्तुत्वाची भावना हिंदी वृत्तपत्रांनी 
आणि ती मुख्यतः ब्राह्मणांनी चालवलेली वृत्तपत्रे होती-प्रकट केली ती पुण्यातच 
होय.” ) १८ 
बैध आंदोळनाचा मार्गच या अत्यांचारी निबंधाने दडपला गेल्यामुळे स्वातंत्र्या- 


१६७ 'जञातप्रकाश', दि. १३ जानेवारी १८७६ 
१८ 'हर ध्हेळेंगइत_चिरोल', “दि इंडियन मनरेस्ड' पृ. ३९ 


८६ - वासुदैव बळवंत फडके 


साठी क्रांतिकारक मार्ग भतुसरण्याचा वासुदेव वळवंतांचा निश्‍चय अधिक.दूढ झाला. 
तोच या मार्गावही दडपयाही करणारे पाऊल ब्रि. सरकारणे-या बयी टाकळे भाणि 
ते म्हणजे १८७८ चा “आर्म्स अक्ट" होय. या* निर्बधाने अनुज्ञेवाचून कोणालाही 
शस्त्र वाळगण्यास वंदी करण्यात आली आणि असे स्त्र बाळगणे हा अपराध-ठरवि- 
ण्यात आला. छॉंडे लिटनने हा निवंध हिंदुस्थानात ठावला तो फक्त हिंदी लोकांनाच. 
एसादा हॉटेटॉट किवा झिल्ूही वाटल्यास कलकत्त्याच्या किंवा मुंबईच्या. रस्त्यातून 
अनुज्ञापभ्क न घेता असे शस्न घेऊन जाऊ शकला असता! पण हिंदू लोकांना मात 
तसे करता येत नाहीसे झाळे. या निर्वधाने वासुदेव वळवंतांच्या मनातील ब्रि. सर- 
कारविरुद्धचा क्षोभ वाढीसच दागला. या निबंधाने ही त्थितीच कशी झाली ते 

सांगतामा त्यावेळी तारुण्यात असलेले एक बंगाली नेते म्हणतात, 
बुठड पड गा९चडपाट 1.० णि मार्डटत्त ज॑ एह्णार्ला० 


फुणापिल्वा ट्याड्यंण्पा९७5 उग. पि ४० 10 छाधडाा 716 
गालर्‍९१ 10 खार्याहे द्यावे आप्या ९? पठण सश 


छताला ०॥ ७९०९.” (“या निर्वंधामुळे या देशातल्या राजकौय आकांक्षात्री 
ब्रिटिश सत्तेशी सुसंवाद साघण्याऐवजी आमच्या लोकामध्ये एक नवी ब्रिटिशविरोधी 
भावना मात्र विर्माण करण्यास सहाय्य केळे. ”) 

आपल्या देद्यावीळ स्वातंत्र्यवादी आंदोलनावर ह्रि. सरकारने केठेल्या या 
दोन प्रक्षोभक आक्रमणांमुळे क्रातिकारक मार्गानेच स्वातंत्र्याची उठावणी करावयाची 
आणि तिच्यात मूठभर सुशिक्षितांवर फार विसंबून न रहाता अशिक्षित जनतेलाच 
तिच्यात सहभागी करून घ्यावयाचे असे वासुदेव बळवंतांनी ठरवून टाकले ! 


.५-१--१ ०-५ व र ि रका ी 
दै९ विपिनर्चद्र पाल : “मैमॉपर्स ऑफ माय लादफे अड ५, पू. २७५ 


प्रकरण ७ वे 


प्रण्यातील संघटना 


“एकटाच रात्री बसतो, मी जन्मभूस आठवतो 
ढळडळा आई गे! रडतो, त्वेपानें क्षण । सचरतो; 
झोपेत देशबंधूच्या, दु.खाने दचकुन उठतो, 
बोलते भवानी, “ ऊठ! ” 

बोलते जन्मभू “ ऊठ! ” 
“घर समशेरीची मूठ!” 
अवमानुन त्या आज्ञेते, लववेना हे शिर मातें ॥ 
न -दु. आ. तिवारी 
पुण्यात आल्यापासूनच वासुदेव वळवंतांच्या क्रातिकारक खटपटीना सुरुवात 
झाली होती. शरीरसामर्थ्ये कमाविण्याची लहानपणापासून त्यांना आवड होती. 
पुण्यास आल्यावर त्यांना त्यासाठी अनुकूल असे वातावरण मिळाले. त्या वातावरणात 
बासुदेव वळवंतांनी आपल्या स्वतःची शरीरसंपदा उत्तम कमावली, तीनतीन 
जोर आणि वेठका हा त्यांचा नित्याचा खेळ होऊन वसला. त्यांची उत्नत छाती भर- 
छेळी आणि दमदार वाहू सामर्थ्यवान आणि अरीर पिळदार बनले. इतके की त्यांना 
उघडे पहाणाऱ्यांनी त्यांचे गरीरसौष्ठव पाहून चकित होऊन जावे. पुण्यास आल्पावर 
त्यांना मल्लविचचेची अधिक आवड उत्पन्न झाली. त्या विद्येचा आखाडा दिसला की 
तेथे जाऊन ते नवे नवे पेच शिकून घेत. अश्या आखाड्याला पुण्यात तालोम म्हणत, 
सायंकाळी इतर तरुण जेव्हा गप्पागोप्टी करीत मर्जेत वेळ घालवीत असत, त्यावेळी 
वरील आखाडयांत वासुदेव बळवंत शरीरवळ जोपासण्यात दंग असत. त्यावेळी 
पुण्यास असलेला बाणेकरांचा आखाडा, आता भारत इतिहास संशोधक भंडळाची 
वास्तू आहे त्या ठ्काणी असणार्‍या वैद्यांच्या बागेतील आखाडा, आणि लहुजी 
बुवांचा फड या सर्व ठिकाणी ती विद्या त्यांनी आत्मसात केली होती. 


वासुदेव बळवंत चार जणात उठून दिसावे अशाच अक्षरशः उंचीचे होते. त्यांची 


ट्ट वासुदेव बळवंत फडके 


उंची पाच फूट दहा इंच होती.' वर्ण गोरापान होता. त्यांचे नाक सरळ आणि तरतरीत 
आणि डोळे निळसर होते.' त्यांनी जरी व्यायामाने प्रचंड शारीरिक बळ कमाविले 
होते तरी त्यांची गणना सडपातळातच करावी लागली असती. त्यामुळे चापल्यांची 
आवद्यकता असणाऱ्या बंडखोराचे आयुप्य ते लीलेने कंठू धाकळे असावेत. ठाण्याच्या 
तुरुंगात आल्यावर घेण्यात आलेल्या त्यांच्या द्यारीरिक मापांच्या नोंदी प्रमाणे त्यांच्या 
छातीचा घेर ३४ इंच होता. त्या काळपयंत त्यांनी तुरुगात बर्‍याच हाळ्अपेष्टा 
सोसल्या होत्या. आणि त्यांचे खाण्यापिण्याचे बरेच महिने फाके पडले होते. त्यामुळे 
ते बरेचसे हाटले भसतील. तेव्हा हे माप त्यांच्या या हाटलेल्या शरीराच्या छातीचे 
होते. म्हणजें ती प्रथम कदाचित ३६ इंच असेल. त्यांचे मस्तकही त्या मामाने लहान 
म्हणजे २० इंच आकाराचे होते. पावले मात्र भव्य म्हणजे ११ इंच लांबीची होती.' 


छहुजीवु्वांजवळ गोळीबार, पट्टा, तलवार, वोथाटी, भाला, बरची इ. दास्त्रे 
हाताळण्याच्या विद्या ते शिकळे. घोड्यावर बसण्यात आणि निश्चाण भारण्यात ते 
पटाईत झाले. पट्टा फिरविण्यात एक मांग आणि एक महार पुण्यात त्यावेळी फार 
प्रथ्यात होते. त्यांच्याजवळ वासुदेव धळबंतानी या कलेतील वरेच धडे घेतले. * हे 
मांग गृहस्थ म्हणजे लहुजीबुवा होत. लहुजीवुवांचे सबंध नाव लहुजी विन राघू 
राऊत मांग आणि है महार गृहरय म्हणजे राणबा महार होत. " हे वेताळपेठेत राहात 
असत. लहुजीबुवांच्याच आखाड्यांत महात्मा ज्योतिबा फुळे आणि त्यांचे सहकारी 
वाळवेकर आणि परांजपे हे दांडपट्टा इ. विद्या शिकले होते. “फुल्यांच्याही अंगी 
लहानपणापासून स्वदेशाभिमानाचे वारे शिरले होते. वासुदेव बळवंत फडक्‍्याप्रमाणे 
फुलेही फडके याचे गुरू लहुजीवुवा यांच्या हाताखाली गोळीबार, दांडपट्टा वर्गरे 
गोप्टी शिकले. या गोष्टी इंग्रज सरकारास पालथे घालण्याच्या उद्देशाने मी 
शिकलो, असे स्वत: फुले यांनीच लिहून ठेवले आहे.”' पुण्याच्या दक्षिणेस गुलटेकडी- 
वर एका बाजूस छटुजीवुवा आणि राणबा यांचा इतरांना या विद्या शिकविण्याचा 
तळ असे धोंडंदौड आणि मल्लविद्या यांच्याप्रमाणेच पट्ट॒ फिरविण्यात वासुदेव 
२ वासुदेव वळवताना अटक करण्यात सहाय्यभूत होईल अशी माहिती देणाऱ्यास पारितोषिक उद्‌ 


र; घोपिणारी मुबई सरकारची राजधोपणा. 

«ते सुरेख, सरळ नावाचे, उंच, सुदृढ आणि दणकट बांध्याचे आहेत आणि भर तारुण्यात आहेत.” 

पळस्पे लुटीच्या अभियोगाती प्रमुख आरोपी उम्या तुकाराभ याची पहिल्या वर्षाचे दडाधिक्यरी 

कॅपबेळ याच्या पुढील स्वीजारोक्ती£ दि. २२मे १८७९ 

“रजिस्टर शोभिंग दि डिस्त्रिप्पन ऑफ वन्‌व्हिक्टेट पर्सन्स कनफाइन्ट इन दि ठाणा जेल डपुरिय 

दि इयर 1879.” 

४ महर्षी अण्णासाहेब पटवर्धेन यांचे चिरजीव थाबासाहेब पटवधन यांनी दिलेडी माहिती. अण्णा- 
साहेबांचे आणि यासुदेव बळवतांचे सवध याय होते ते पुढे एके ठिकाणी सांगितले आहे. 

७. डॉन वि. भा. गोवडे : “व्रिमूर्ती दर्शन, पू. ६२ 

६ न. वि. केळकर: “गे. टिळक यांचे चरिव”, पूर्वा, पू. ७० 


र 


पुण्यातील संघटना ८९ 


बळवंत पटाईत झाले होते. 

खरेतर पट्टा हे वासुदेव बळवंतांचे अतिशय आवडते गस्त्र होते.ते शस्त्र अतति- 
हय लवचिक आणि धारदार पोलादी पात्याचे असे. आणि साधारणतः एका सांद्या- 
पासून दुसर्‍या हाताच्या बोटांच्या टोकापर्यंतच्या लांबीचे असे. त्याचे वारीक गुंडाळे 
करता येई आणि ते गुंडाळे सोपीस्करपणे जवळ लपवता येई. किंवा ते कमरेला 
गुंडाळताही येई. असा हा पट्टा हातात असला तर वासुदेव बळवंत $ित्येक माणसानाही 
एकटे भारी होत. 

गुलटेकडीवर सहकाऱ्यांना घेऊन युद्धकळेचे घडे गिरवीत. “तोडात हृत्पार 
धरून पाठीने भित चढून जाणे, धोरपडीचा उपयोग कसा करावा, दोन्ही हातात 
दोन पट्टे चढवून भोवताली पडळेल्या मानवी सशस्त्र गराड्यावरुन उद्डाण मारून 
कसे जावे इ. शिक्षण तेथे देण्यात येत असे. पट्टयाच्या फेकी करीत वासुदेवराव पुरप- 
भर उंचीचे निवडुंगाचे फड सहज उट्डाण मारून पार होत असत. धावत्या घोडधा- 
वर बसून निशाणबाजी करण्यात ती.मडळी चांगली पटाईत झाली होती. 

*अंघेऱ्या रात्री रानावनातल्या काटयाकुटयातून चपलतेने भरधाव पळणे, 
डोंगराच्या चढणी हा हा म्हणता चढून जाणे, तुटक्या कडयावरून उड्या मारणे 
आणि डोंगरपषट्टीच्या बाजूच्या वाटेने वेगुमानपणे पळणे, नदीच्या भर पुरात उडी 
मारून पोहत जाणे, पाण्याच्या पोटातून पोहत ज!ऊन दुरवर निधणे वर्गरे क्षात्रधर्माला 
व नवे राज्य स्थापन करण्यास आवश्यवः त्या स्व धाडसांच्या कामात वासुदेवराव 
आपल्या सवंगड्यासह पट्टीचे प्रवीण झाले होते.” * 

बासुदेव बळवंत स्वतःच म्हणतात, “निशाण मारणे, घोड्यावर बसणे, ढाळ 
तलवार खेळणे, भाला फेकणे इ. खेळ मी शिकलो.” “ असे शरीरसामर्थ्य आणि शस्त्रे 
हाताळण्यातील कोशल्य आत्ममात करण्याची ओढ असल्यामुळे पुण्यात आल्यावर 
लागलीच वासुदेव बळवंतांनी ही शस्त्रे जवळ वाळगण्यास सुरवात केली. ते म्हणतात, 
“हत्यारांचा मला पोक फार. व नेहमी दोनतीन वंदुका, पाचचार तरवारी, पट्टे, भाळे 
माझ्यापाशी असत.” * 

क्रांतिकारकांना अभी शस्त्रे मिळवून बाळगण्याची अतोनात ओढ असते. त्या 
पुढील काळात इास्त्र निर्वघामुळे बंदूक मिळवून ती गुप्तपणे हाताळणे त्याना तेवदेसे 
सोपे नसे. पण गुप्तमणे पिस्तुल किवा रिव्हॉल्व्हर मिळविणे आणि त्यांनी अचूक 
नेम मारण्यास शिकणे हे त्यांना शक्‍य होत असे. असे शस्त्र मिळविल्यावर त्यामुळेच 
क्ांतिकारकांना अतोनात आनंद होत असे. व्रांतिकारक दामोदर हरि चापेकर यांनी 
७ ल. ना. जोशी :'स्मरण-पुराण' लेखार दुसरा, “मौड', दि. 

साती वासुदेव वळवंताच्या चरित्रावर त्या साप्ताहिकात क वी ३ ठेवत 
८ बासुदेव बळपंताचे 'आत्मचरित', 
९ मागुदेव बळवताचे 'आत्मचवरित' 


९० वातुदेव वळवंत फड्यै 


१८९७ च्या मेच्या शेवटच्या आठवड्यात लकडी पुढाजवळच्या स्मश्चातभूमीतुन 
मुंबईच्या चौदात्या पायदळींतीळ संनिकाची एक संगीन आणि दोन माटिनी हेन्री 
रायफली पळविल्या. त्याचा आनंद वणन करताना ते म्हणतात की, “त्या हातात 
आल्याचा आम्हाला फार आनंद झाला. आम्हास इतकी उमेद आलो की, आम्ही 
फौजेबरोबरसुद्धा आता तोंड देळ ! ” ती वेळ न आल्याविपयी तुरंगात मग ते हळ- 
हळठे, “पण आमच्या दुदवाने ते दिवस आम्ही पाहिले नाहीत.” 


भगतसिंगांच्या सहकार्‍्यानीही असे दास्त्र मिळल्यावर अतोवात आनंद होत 
असे. त्यांचे एक श्रेष्ठ सहकारी प्रख्यात लेखक यशपाल असे पहिळे पिशतु त्यांना 
भळाल्यावर म्हणतात, “यह पिस्तोल मिल जानेपर हम होग अपने आपको सस्तन 
अनुभव करने लगे। मन में उल्हास और उत्साह अनुभव होने लगा कि अव हम व्यथें 
में नही मारे जायेगे...हम इतने भोळे नही थे कि एकही पिस्तोलसे ब्रिटिश परकार 
को उलाड फेकगेका स्वप्न देखने लगते। परंतु हमारे ल्यि एक पिस्तौळ का भी वहुत 
मूल्य था । पहेली बात तो यह कि पुलिससे सामना होनेपर पुलिसका मुकाबला 
और भातरक्षाका प्रयत्न करते थे । हमारा ऐसा करना दूसरोके लिए साह्सका उदा- 
हरण होता । ...अरत्यक्ष हुथियार दिसा देनेपर लोगो में सहसा उत्साह और विववास 
उत्पन्न हो जाता था” "१ 


वासुदेव वळबंतांनी शस्त्रनैपुण्य मिळवल्यावर १८७८ मध्ये शस्त्रनिबंघ आला. 
तेव्हा मग त्यांनी सरळच वेंद्रव वाळगण्यासाठी आगि वापरण्यासाठी दंडाधिकार्‍्यांची 
अनज्ञाच घेऊन टाकली. आणि तीही एका बंदुकीची नाही तर दोन आणि बंदुकी- 
साठीच नव्हे तर तलवारीसाठोही. 


वासुदेव बळवंताच्या घोडदोडीविपयी त्यांच्या लहान मुलांच्या संघटनेतील 
एक घटक 'अनामिक' यांनी पुढील आठवण घाडली आहे, “वामुदेव बळवंत घोड्या- 
वर बसण्यात पटाईत होते. कळोख पडताच घोड्यावर रपेट करण्यासाठी ते वाहेर 
पडत. पुण्यातील काही रस्त्यावरून ते घोडा दोडत नेत. त्याच्या कुणानुवंधी सरदारा- 
जवळ घोडा वाळगठेला असे. असा एखादा घोडा ते वापरीत असत.)' घोडदौडीत ते 


इतके पारंगत झाले की, प्रत्यक्ष झटापटीत आपण शत्रूच्या हातून सहज निसटून 


१० चापेकराचे अप्रदाशित आत्मबरिव, (मराठी) पू. १०४ 
११ यशपाल : “सिहावलोजन,” भाग २. ४० 
श्वॉप्ये गॅझेट? दि. ८ माचे 
द्र नेण य जळयनी मा चरिबाच्या पहिल्या भावृत्तीत 'अनामिक'या नावानेच 
अतिद्ध झाल्या. बारण, अनामिक हे ठिवृत्त सरतारी सेवक होते. आणि हिदुस्यान त्यावेळी 
स्वतंत्र झालेला नव्ट्ता. त्यांचे नाव गगाघर विष्णू जोशी. ते १९४९ मध्ये मृत्यू पावले. वागुदेव 
बळवंतांच्या संपटित बाडचमूच ते प्रठिदाबड सदःय होते, - 


पुण्यातील संघंटता : ९६ 


जाऊ असा त्यांना आत्मविश्वास वाटे. त्यांच्याजवळ तरवार, पट्टे, भाले, -वंदुका, 
चिलखते यांचा भोठा संच असे. नवीन-दास्त्र पाहताच त्याची पारख करण्यात तें 
केव्हाच गढून जात. र र 

लोकात आपल्या वंडखोर विचारांचा प्रसार करण्याकरिता वासुदेव वळवंतांनी 
प्रचार संघटना आखली. 'अनामिक' म्हणतात, “फडके यांची ही प्रचार संघटना चार 
प्रकारची होती.पहिल्या प्रकारात लहान मुलांच्या सभा झाळेतून घेतल्या. जात. त्या 
मुख्यतः (पुढे उल्लेसिळेले भिकाजीपंत) हर्डीकर घेत असत. त्या सभा मिद्षकाच्या 
लक्षात न येतील अशा रीतीने कधी गराळेत तर कधी बाहेर मांकेतिक स्थळी घेतल्या जात. 
विद्यार्थ्यांपुढे या सभातून स्वराज्याच्या आवश्यकतेसंबंधी व्याख्याने दिली जात. ” 

प्रभात फेऱ्या १९३० च्या आंदोलनापासून सुरू झाल्या असा समज आहे. पण 
त्यांचा जन्म वासुदेव वळवंतांच्या वेळेसच झालेला आहे, 'अनामिक' म्हणतात, 
“प्रभात फेर्‍यांमधूनही प्रचार केला जात असे. मनाचे शलोक, करुणाप्टके गात लोक 
या फेऱ्यांतून हिंडत. त्यासाठी पुण्यातील पेठा ते आलटून पालटून वाटून पेत. त्यात 
ग्राणाऱ्या गळयाचेही लोक असत. त्यांच्यापैकी काहींना घरी वोळावून त्यांच्याकडून 
छोक पदे म्हणून घेत. हे प्रचाराचे कार्य पुष्कळसे भक्‍तीपर जागृतीच्या मार्गाने चाले.” 

* सकाळी आठच्या सुमारास किवा संध्याकाळच्या वेळी होणारा प्रचार गोरक्ष- 
णाच्या प्रचाराच्या धर्तीवर केला जाई. यावेळी अन्योक्‍तीवजा भापेतून किवा मुद्दाम 
रचलेल्या काव्यातून सरकारविरोधी प्रचार केला जाई. 

“ य़ा प्रचाराचा एक मजेचा प्रकारही होता, गर्दीचे लक्ष विक्षिप्तषणे आपल्या 
कडे खेचावयाचे नि आपले सूचक शब्द बोलावयाचे, असा तो प्रवार असे. या 
कार्यक्रमात धारपुरे नावाचे गृहस्थ प्रमुख होते. ते भगवी कफनी आणि पांढऱ्या 
रंगाची किंव/ अर्ध्या पपसनाची टोपी घालीत. त्यांच्या या विचित्र वेषामुळे त्यांच्या- 
भोवती लोकांची गर्दी जमे. ती गर्दी पाहताच लोकांना ते म्हणत, “अरे चार 
पायांची कुत्री मी पुष्कळ पाहिली आहेत! पण त्याच जिण्याचे तुम्ही दोन पायांचे 


वान पाहून मात्र मला लाज वाटते! ” या प्रचारात दातार नावाचे एक गृहस्यही 
भाग घेत असत.” * 


१४ “बीस स्वारानी माजा पाठलाग केला तरी मी भिणार नाही”, बासुदेव वळवताचे, दंडाधिवारी 
केसर याच्यापुढीह निवेदन; दि. २२ आँगस्ट १८७९, 
१५ पा काव्यातील बर्‍याच वर्षानोही आठवणार्‍या काही काब्यपंवती. 'अनामिक' यांनी म्हणून दाख- 
विश्या. त्यातील एका काब्यांचे घ्ट्वपद पुढीटप्रमाणे होते- 
'गुळखोबरे देऊनि हाती । आम्हा कशी चारली माती 5$ 
“खोबरे देऊनि हा 55 ती ॥? द 
यार्या वृत्ताठीक पुढीक पंश्‍्वी “अनामिक' यानी म्हणून दाखविल्या- 
एक- “हा हाय हिंदुस्याना, झाली दशा तुझी काय । 
हतवीयं झाले सर्वहि जन त्याते वाटतो नको काम 11 व 


व्र वासुदैव वळवंत फडके 


वासुदेव बळवंत चवथ्या प्रकारचा प्रचार प्रकट व्यास्यानामधून करीत. त्यांचे 
निर्भय प्रीढ स्नेही त्याच प्रचारवर्गाचे प्रचारक असत. वासुदेव बळवंतांचे आपल्या 
व्यास्पानातील जहाऊ विचार ऐकून काही 'विचारी' लोक त्यांना 'वेडेही' समजू 
लागले होते! 
परकीय ब्रिटिझ सत्तेची अशी घट्ट मगरमिठी हिंदुस्थातावर बसली होती की, 
स्वराग्याची क्रांतिकारक चळवळ गुप्तपणेच करणे शक्‍य होते. या मार्गाचे समथन 
करतांना मॅझिनी म्हणतो, “अद्या स्थितीत ' गुप्त मंडळघां ' शिवाय परवशतेतुन 
सुटण्याचा दुसरा उपाय नाही. जेव्हा सत्यप्रतिपादनाची वंदी झालेलो असते, जेव्हा 
पवित्र कार्यालाही प्रारंभ करण्याची चोरी झालेली असते, जव्हा स्वदेश हा एक भला 
थोरला तुरुंग बनलेंला असतो, तेव्हा त्या तुरुंगातून सुटून स्वातंत्र्याच्या पवित्र वाता- 
दरणात इवासोच्छ्वास करण्याचा ईरवरी हक्‍क शाबित करण्यासाठी आम्हा कँद्यांना 
गुप्त कट हा एकच मार्ग आहे.” भ 
१८७८ च्या शेवटी वासुदेव बळवतांनी म्हणूनच पुण्यात आणि महाराष्ट्रात 
पहिल्या क्रांतिकारक गुप्त संस्थेची स्थापना केली. सेडिशन कमिटी नावाच्या समि- 
तीने म्हटले आहे की, पद्चिम हिंदुस्थानात क्रांतिकारक आंदोलनाची चिन्हे प्रथम 
दिसली ती १८९२ भध्ये होत. पण हे विधान खरे नाही. ती चिन्हे वासुदेव 
बळंवंतांनी स्थापन केलेल्या या क्रांतिस्थे च्या कार्याविप्करारामुळे तेथे १८७९ मध्येच 
प्रथम दिसली. 
विचार परिवतंनाच्या वरील प्रयत्नातती आपल्या विचारांशी जे सहमत होत, 
त्यांना या आपल्या क्रांतिसंघटनेंत वासुदेव बळवत सहभागी करून घेत.त्यांना ते ही 
दीक्षा फार कुशलतेने देत. यासंबंधात वासुदेव बळवंतानी जी व्यवस्था केली होती 
, ती पाहुता त्यांच्या पुरस्सरत्वाचे कौतुक वाटते. पादिंचमात्य देशांतील क्रांतिसंघ- 
क आणि दुमरी- *'नव्हता हिडत कधीही देत शिवाजी सभात लेकचरे 
वकता घुरे आभ्हाल्य सरळ तुकरेदासम्रळ एकच रे 
या काव्याकडे अर्थातेच.कान्य गुणाच्या दृष्टीने पाहावयाचे नाही. तत्कालीन वचने म्हणून त्याचे 
महत्त्व आहे इतकेच ! 'दि बॉम्बे ग्रॅसेट' या मुंबईच्या इंग्रजी पत्नाने वासुदेव यळवंताच्या काळांत 
आपल्या एका नग्रठेखात म्हटले होते- 
भष. ९७ शाणतठाड सड० व्या ७0 ए७श्‍० पालशावाटक. छा एएट€ 
दृगण्फष्ट 9७०१५६ 5'€९९5 (०१६ एच) "स्स $स्तापगा,” 
(“काही दिवसापुर्वी एक दोन भिक्षेकरी ब्राह्मण पुण्याच्या रस्त्मावरून राजदोहाचा प्रचार करीत 
जात असत !”) ते उद्‌गार वरीलप्रचाखांच्या प्रदारालाच उद्देशून दिसतात आणि त्यांच्या* 
मुळे या वृत्तांताला चळदटी येते. क , 
१६ विनायक दामोदर सावरकर : “जोसेफ मॅझिनी : आत्मचरित्र नि राजकारण” प्रस्तावना पू. १२ 


7५ बेडे 
१७ 'सेडिशत कमिरी 1918, जिोर्ट' पु. ५१ 


पुण्यातील संघटना ९३ 


टनांची सारी वैशिष्ठ्ये तर तीत होतीच. पुढे सार्‍याच क्रांतिकारकांनी आपल्या गुप्त . 
संस्थेत पाळलेल्या तंत्राचा वासुदेव वळवंतानीच प्रथम अवलंब केला होता. पंधरावीस 
सभासदांचा एक गट असे. असे त्या संस्थेत कित्येक गट असत. त्यांच्या घटकांना 
आपल्या गटाचा फक्त नेताच माहीत असे. सवं गटांच्या नेत्यांशी वासुदेव वळवंतांचा 
परिचय असे. पण एका गटातील सदस्यास दुसर्‍या गटातील सदस्यांची माहिती नसे! 
या तंत्रामुळे जर काही सदस्य पोलिसाच्या हातात सापडलेच तर गुप्त संस्थेची 
सर्वच रहस्ये स्वेच्छेने किवा मारहाणीमुळेही पोलिसांकडे गौप्यस्फोट करून सांगण्यास 
हे असमर्थ असत, सावरकराच्या 'अभिनव भारत' संस्थेत, बंगालचा 'अनुशीलन समिती - 
मध्ये आणि भगतसिंगाच्या 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' मध्येही 
हे तंत्र पुढे अवलंवले गेल! 

या गुप्त संघटनेत येणार्‍या युवकाना वासुदेव बळवंत प्रतिज्ञावद्ध करीत. 
प्रतिज्ञेच्या या समारंभास त्यानी एका विधीचेच स्वरूप दिले होते. त्याप्रसंगी दही- 
पोह्यांचा द्रोण हातात घेऊन नवागत युवक ती प्रतिज्ञा उच्चारीत असे. ती प्रतिज्ञा, 
“मी माझ्या देशाच्या स्वातंत्र्यास्तव वेळ पडेल तेव्हा सर्वसंगपरित्याग करून लढ- 
प्यास सिद्ध होईन,” अशी होती. “ 


या प्रतिज्ञेत सदस्यांना गुप्तपणे शस्त्रशिक्षण देण्याची व्यवस्था वासुदेव वळ- 
वतानी केली होती. त्या काळात ते कायं त्यांना गुप्तपणे करावे लागे. त्यामुळे पुण्याच्या 
पश्त्चिम भागातील त्यावेळी निर्मनुष्य भसलेल्या टापूत रात्रीच्या वेळी किंवा पहा- 
टेच्या प्रह्री अघारात त्यांची सगस्त्र संघटना काय करी. 


“पूना हायस्कूल” ही पहिल्या प्रतोची समजली जाणारी शाळा तेव्हा पुण्यात 
होती. भावे स्कूल ही तर वासुदेव वळवंतांनी स्वत.च स्थापन केलेली खाजगी शाळा 
पुण्यात नुकतीच नावारूपाला येऊ लागली होती. त्या शाळांचे कित्येक विद्यार्थी 
वासुदेव बळवंतानी आपल्या गुप्त संघटनेत ओढे आणि असे विद्यार्थी नरसोबाच्या 
देवळात वासुदेव बळवंताजवळ तलवारीचे हात शिकण्यास आणि निशाण मारण्याचे 
शिक्षण घेण्यास येत." पुण्यातीह महाविद्यालयातील विद्यार्थ्यातही त्यांच्या कार्याचे 
हात पोचले होते. डेक्कन कॉलेजमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या बंडानंतर त्यांच्याविषयी 
मोठी नापुलकी वाटत असे ती याच कारणामुळे होय. त्याचा वृत्तांत पुढे येईल, 

१८ “अनामिक” याच्या आठवणी 

१९ “शाळेत जाणारे विद्यार्थी त्या (वासुदेव बळवंताच्या) घरी तलवारीचे हात शिकण्यास गेत.” 
सोवाराम भालचड धारवाडकर याची वासुदेव बळवताच्या अभियोगातील पुण्याच्या सत्त म्याया- 
लयातोल साक्ष; दि. ३ नोव्हेबर १८७९ 
"त्याचा (वासुदेव बळवताचा) माझा चार वर्षाचा परिचय आहे. त्यानी मला 'बॉल फार्यरिग? 
(गोळो उडविण्यास) आणि निशाण मारण्यास शिकविले. गोविद महादेव करमरकर याची वाभुदेव 
बडवताच्याअभियोगातील, पुण्याच्या समन्यायालयाती ल साक्ष दि. ४ नोव्हेबर १८७९ 


र्ध यासुदेव बळवंत फडके. 


“*अनामिक' म्हणतात, “मुरलोधराचे देवळाचे पलीकडे नरसोबाचे देऊळ माहे. 
ते त्यावेळी कोणा जोशी भाइनावाच्या गृह्स्यांचे होते. त्मा देवळाचे मागील बाजूस 
त्यावेळी ओसाड पटांगणवजा वृक्षाच्छादित जागा होती. तेथे भाता वस्ती झालेली 
आहे. त्या निर्जेन जागेतच फडके प्रत्यही पहाटे जमलेल्या साठसत्तर तहुणाना स्वतः 
तलवार, दाडपट्टा इ. चे हात शिकविताना मी पाहिलेळे आहे. त्या मंडळीपको 
काहींची नावे मला आठवतात. त्या मंडळीत पागे, वझे (मास्तर) हडिकर, दुसरे 
एक वद्दे, दोन सहस्त्रबुद्धे, नारायणराव “फोजदार,” घोटवडेकर, मोरोपंत घारपुरे, 

* दोन गुरुजी, दादा दामले इत्यादी लोक होते. त्यात राघाबाई वझे नावाच्या एक 
बाईही होत्या, फडके यांच्यावर त्या वाईची फार भक्‍ती होती. फडके यांना शिक्षा 
झाल्यानंतर त्या विरक्‍तपणे संन्याशी वृत्तोने राहू लागल्या, सोलापूरजवळ सांगोळे 
गांवी त्यानो पुढे एक राभमंदिरही बांधल्याचे माझ्या ऐकिवात आहे.” 

खुन्या मुरलोधराच्या देवळात वासुदेव बळवंताची सायंकाळचो ' वेठक असे 
आणि त्या प्रसंगी तरुणांचा मोठा समुदाय त्यांचे विचार ऐकण्यासाठी जमत असे. 
त्या वेळोही आपल्या राजकीय उद्दिप्टाने फडके त्याचो मने भारून टाकीत असत. 

“अनामिक” यांच्या भाठवणीस दुजोरा देणारा पुढील वृत्तांत लक्षात घेण्या- 
सारखा'आहे. पुण्याच्या राजवाडे जाळिताच्या अभियोगातील आरोपी केशव रानडे 
भाने आपल्या दंडाधिकार्‍यापुढील चौकशीत पुढील उंत्तरे दिली- प्रश्‍न-”तू वासुदेव 
बळवंत फडके यास ओळखतोस काय ?” उत्तर - “ होय, मो ओळसतो. ते चार 
वर्षापासून ओळखतो. त्याच्या ' घरी कारणपरत्वे मो पुप्कळदा गेलेलो आहे. " प्र.- 
* त्याला तू झेवटचे कधी पाहिलेस?” उ. तो पुमारे पाच महित्यापूर्वी नाहीसा 
झाला त्याच्या आदल्या दिवशी आमच्या आळोतील मुरलीप्रराच्या देवळात त्याची 
नेहमीची बैठक असे, तिथे मी त्याला भेटलो. त्यावेळी नेहमोप्रमाणे आमच्या नाळी- 
तोल पुष्कळ लोक जमले होते. त्यापैकी पुष्कळ जण मुख्यत्वेकरून १८ पासून ते-२५ 
र्पाच्या वयाचे होते. ते थोडेबहत शिकलेले होते.त्यांच्यापेकी पाच सहा जणांना इंग्रजीही 
येत होते. ते त्या देवळात नेहमी जमत असत. तिथे त्यांच्यापुढे फडके नेहूमी राजकीय 
विषयावर भाषण करीत असे नाणि -आपत्याप्रमाणे पट्टा खेळण्यास शिकवीत असे. 
चरीक शेवटच्या दिवशी फडके म्हणाला, तुम्ही इंग्रजांच्या अंमलाखाली का रहता? 
आणि आपलं गेलेलं राज्य परत मिळविण्यासाठी बंड का करीत नाही?" तो म्हणाला 

कौ, “मी करतो तसं करा आणि माझ्याप्रमाणे पट्ट्याचे हात तेळष्यास शिका," "तुझं 
म्हणणं आम्हाला पटतं पण आमच्याजवळ द्स्पं नाहीत त्यामळे तू म्हणतोस तस 
आम्ही करू शकत नाही. “असं सर्वजण त्यानंतर म्हणाले. ही 


*२० जडिताच्या अभियोगातोत एक आरोगी बेशव रानडे याचे पहिला वर्ग दडाधिधार्‍यांपुशीक २० मे 
८७९ ला केकेके निवेदत ; दि बॉम्बे गॅशेर' दि ६० जून १८७९ 


पुंण्याती संघटना ९५ 


वासुदेव बळवंतांच्या अश्या शिष्टमंडळीत पुढील प्रमुख तहणांची नावे आढळ- 
तात. सीताराम गोडबोले, मोरो वळवंत खरे, विष्णू वळवंत खरे, चाळाजी नारायण 
फडके, चित्तो भिकाजी वंद्य, वळवंत सखाराम घाटे, परशुराम पाटणकर, हरि गुप- 
चुप, गोवाळ हूरी कर्वे, महादेव गोविद करमरकर, वासुदेव कृष्णाजी भट, गोविंद 
भटजी दाते, नारायण रामचंद्र पोंक्षे, पुरुषोत्तम चिंतामण गोखले, गणेश कृष्ण देवघर 
भ्राणि रामभाऊ लिमये इत्यादी. केशव रानडेही त्यात होताच. तो खुन्या मुरलीधरा- 
जवळच रहात असे. 

वासुदेव वळवंतांच्या सहकाऱ्यापैकी गणपतराव घोटवडेकर हे त्यांच्याप्रमाणेच 
नामांकित पट्टा खेळण्यरे होते. ते चांगले सुखवस्तू होते. नव्या विप्णुजवळीछ त्यांचा 
वाडा घोटवडेकरांचा वाडा म्हणून प्रसिद्ध होता. वासुदेव वळवंतांच्या सहकार्‍्यां- 
पैकीच बरेचसे पुढें टिळकांच्या आंदोलनात सावंजनिवः कार्यकते म्हणून प्रसिद्धीस 
आले. त्यातच धोटवडेकर हे होते. गणपतराव पुढे सार्वजनिक सभेच्या कार्यक्रमात प्रमुख 
भाग घेत राहिले. पुण्यातच सॅकसन प्रेस नावाचे मुद्रणालय होते. त्याचे ते व्यवस्थापक 
झाले, टिळकांच्या प्रभावळीतील सरकारविरोधी वृत्तपत्रांशी संवध असलेल्या किवा 
त्यांना पाठिबा देणार्‍या लोकांची जी टिपणी पुण्याच्या दंडाधिकाऱ्याने आणि पोठीस 
अधोक्षकाने पुढे काढली, तिच्यात त्यामुळेच क्रमांक दोनखाली घोटवडेकरांचे नाव 
त्यांनी गुप्त प्रतिवृत्तांत घातले. पुण्यात रविवारपेठेत निघणाऱ्याःदंगडी नागोबा- 
च्या मिरवणुकीसंवधात पोलिसानी वाद्यवंदीचा आदेश काढला, तेव्हा त्या आदेशाला 
ब्रिरोध करणाऱ्या सात कायंकर्त्यांना त्यानी पकडले. त्यात गणपतराव घोटवडेकर 
प्रमुख होते. त्यांना त्या प्रकरणात दंडाची शिक्षा झालो." पुढे १८९३ मध्ये गणपती- 
च्या मेळघावरून पुण्यात तशीच झटापट उडालो. दाख्वाल्याच्या पुलावर कुजीराच्या 
मेळथाने वाद्ये बंद करावी म्हणून पोलिसांनी मेळाच्या पुढार्‍यांना सांगितळे. पण 
गणपतराव घोटवडेकर प्रभुतीनी ते ऐकले नाही भाणि त्यांच्यासह्द एकूण १४ जणां- 
वर मभियोग चालला, पण सत्र न्यायालयात घोटवडेकर प्रभूती सर्वजण निर्दोव 
सुटले | २१ 

जुन्नरकरांच्या दत्ताजवळ वाळकृप्णपंत किवा आप्पा वैद्यांचा वाडा होता. 
त्यांच्याच उद्यानातील आखाड्यांत वासुदेव बळवंतांचा कुस्तोचा व्यायाम होई. 
वैद्य ठेगणे, गोरेपान होते. त्याचे डोळे घारे होते. या वैद्यानीही वासुदेव बळवंतांच्या 
'उठावणीत भाग घेतला. नंतर टिळकांच्या आंदोलनात त्यांनी प्रमुख भाग घेतला. 
काळात्त वावरताना ते अनेकांच्या 
उ नानाला आणि वासुदेव वळवृंतांना पकड- 


९६ र वासुदेव बळवंत फडके 


णाऱ्या मेजर डॅनिअल्च्या हाताखालीच काम करीत होते. पण त्यांनाही वासुदेव 
बळवंतानी आपलेसे केले होते. 

वैद्यांप्रमाणेच टिळकांच्या अनुयायात त्यांचे कट्टे भक्‍त म्हणून पुढे प्रसिद्धी 
पावलेले भिकाजीपंत हर्डीकर हेही वासुदेव बळवंतांच्या सहकाऱ्यात होते. ते नारायण 
पेठेत माणकेश्‍वरांच्या विष्णूच्या देवळाच्या झेजारच्या पंडितांच्या वाडयात राहात. 
त्यांचा जन्म १८४१ मधील. म्हणजे ते वासुदेव वळवंतांहून चार वर्पेच मोठे होते. 
ते ठेंगणे, वर्णाने सावळे आणि इंग्रजी तिहिण्यावाचण्यापुरते येणारे शिक्षण झालेळे 
होते. ते त्या काळच्या वारावंदी इ. पोपाखात वावरत. निळी पगडी घालीत. घोड्या- 
वर बसण्यात, तरवार खेळण्यात पटाईत होते. गणिताचे प्रख्यात प्राध्यापक नानासाहेब 
हर्डीकर यांचे ते वडील. 


पहिल्या काही वर्पात टिळकांचे सहकारी असलेले माधवराव नामजोशी 
हेही वासुदेव वळवंताचे सहकारी आणि मित्र होते, रामेश्‍वराजवळोळ भाधवराव 
रानड्यांच्या वाडयात ते राहात, त्याचा जन्म १८५३ मधीठ, शिक्षण मॅट्रिकपर्यंतच 
झालि असले तरी उत्तम संघटक आणि सावेजनिक कार्यकर्ते म्हणून ते टिळकांच्या 
समावतेने गाजले. न्यू इंग्लीश स्कूल काढण्यात त्यांचाही मोठा भाग होता. त्यांनीच 
“डेक्कन स्टार' हे इंग्रजी आणि 'किरण'हे मराठी साप्ताहिक पुढे चालवले 'डेवकन 
स्टार'चे ते संपादक होते. ते प्न पुढे टिळकांच्या 'मराठा' पत्रात समाविष्ट झाले. 


रामचंद्र विनायक पटवधन हे पुढें महर्षी अण्णासाहेब पटवधन म्हणून प्रसिद्ध 
झाले. त्यांचा जन्म १८४७ मधील. म्हणजे वासुदेव बळवंताहून ते दोन वर्षानी लहानच 
होते. ते त्यावेळो भर तारण्यात होते. त्यांची मुद्रा तेजस्वी, वणे गोरापान आणि 
शरीरयष्टी पिळदार होती. शरोरसामथ्ये कमावण्यात त्या काळच्या ध्येयवादी तेजस्वी 
तरुणांप्रमाणे त्यानी चांगलीच आधाडी मारली होतो. मापल्या अंगात एका घोड्या- 
चे तरी बळ आहे असे ते नेहमी सांगत. सेन्यातील सोजरी दिसला तर वानवडी- 
पासून स्वाराच्या गेटापर्यंत धावण्याच्या शर्यतीचे त्याला आव्हान देण्यात त्याना मजा 
वाटे आणि ही श्यंत ते जिवत्त जाणि त्या सोजिराला लज्जित करीत. शारीरिक- 
साभर्थ्याप्रमाणे त्याचा बौद्धिक आवाकाही मोठा असे. मुंबईस बी. ए. झाल्यावर 
विधिविद्यालयात ते गेले. तेथे वकिलोची परोक्षा उत्तीर्ण होतानाच डॉफ्टरकोची परीक्षा 
त्यानी दिली. पण करारीएणामुळे पहिल्या परोक्षेत एका परोक्षकाच्याच चुका काढल्या- 
जुळे, त्याना त्या परीक्षेस त्या परीक्षवगस आव्हान देऊन सहा वेळा बसावे लागठे. घरीही 
ह्यानी त्याला निद्पाय म्हणून झेवटी आपणास उत्तीणं करावयास ठावले. 
कित्येक संस्थानिक, आणि इतर मोठे लोक याना मौलिक विधिसमादेश 
देऊन कित्येक दावे जिकप्यास सहाय्य केल्यामुळे त्यानी वकिलीत पेसा खूप मिळविला 
चैद्यकीचा पैसा म्हणून घ्यायचा नाही असे ठरविल्यामुळे, शेकडो रूणाईतांना बरे 


पुण्यातील संघटना ९७ 


करण्याचा सतत पराक्रम करूनही, त्यानी त्या धंद्यात मात्र पैसा मिळविठा नाही. 
द्निवाखाडयाच्या फुटवया वु्जापलीकडे पटवपंनांचा वाडा दिसतो, तोच 
मर्हर्षी अण्णासाहेब पटवर्धनांचा वाडा होय. वासुदेव वळवंतांच्या संघटनेच्या कार्यात 
हे सहभागी होते. मागे उल्लेख केलेठे लहुजीबुवा आणि राणवा यांच्याकडे दांडपट्टा 
शिकण्यास वासुदेव बळवंत जात, त्यांच्या समवेत अण्गासाहेबांनीही त्या लोकांकडून 
ती विद्या आत्मसात केली होती. " वासुदेव वळवंतांच्या अण्णासाहेबांकडे बैठकी 
होत." त्या वेळी बंडाच्या कितीतरी योजनांची वासुदेव वळवंतानी त्यांच्याजवळ 
चर्चा केली असेल. 
बासुदेव वळवंतांच्या इतर सह्काऱ्यात सोतारामपंत गोडयोले नावाचे सह- 
कारी होते.ते त्यांचे अगदी तुल्यबळ महक!री शोभत. ते सदाशिव पेठेतल्या जोहार्‍या- 
च्या महादेवाच्या देवळाचे धनी होते. त्यामुळे त्यांना जीवनात स्वास्य्य होते. शारीरिक 
बळात ते चार जणात उठून दिसत. पाठीने भिती घढण्यात, घोरपडीचा उपयोग कर- 
ण्यात, गोफणगुड्यांचा मारा अचूकपणे करण्यात ने पटाईत होते. बासुदेव वळवंतांचें 
ते उजवे हातच शोभत अंगाने धडधाकट तसेच ते चपळ होते. घोडदीडीत त्यांचा 
हातखंडा भसे. भोठ्या घोड्याला जेपटीकडून भोदून ते सहज ढुंगणावर वसावयाळा 
लावू शकत, भसे बलवान होते. पळण्याच्या कलेत ते पघरा मैल वेगाने पळू शकत. 
आडदांड बंडखोरीच्या जीवनात वासुदेव वळवंताना हा सुयोग्य सहकारी लाभला 
होता. 
विष्णू बळवंत सरे आपि त्यांचे धाकटे बंध मोरो बळवंत खरे हे पुन्या मुरली- 
घराच्या देवळाचे धनी खरे यांचे चिरंजीव. त्या देवळाच्या मंडपाचा इतिद्ठास मोठा 
'रहुस्ममय भाहे. त्या देवळाचा जुना मंडप विजेप लक्षणीय नव्हता. पण पुढे गाय नाळी- 
तील केळकर सावकारांनी देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविठे. आणि उची 
नक्षीदार कलापूर्ण लाकडी साहित्याने त्या देवळात आज दिसणारा नवा सुंदर समा- 
मंडप उभारला.” वरील दोघे सरे बंधू वासुदेव बळवंतांचे निकटचे सहकारी होते. विष्णू 
बळवंत ठेंगणे पण गोरेपान, घाऱ्या डोळधाचे युवक होते. त्यांची प्रश्‍ृती ठगठणीत अपे, 
ते फार शिकलेले नव्हते. पण त्यांनो जुन्या पद्धतीचे शास्त्राध्ययन चांगले केले होते. 
मुरलीधराच्या देवळात पूजेचे काम ते करीत. मोरो बळवंत उच होते. त्यांचा वर्ण 
गोरापान आणि डोळे पारे होते. लहानपणी गाईने निग मारल्यामुळे त्यांचा एक 
डोळा गेला होता. त्यांचे शिक्षण मराठी चार इयत्तेपरपत झाले होते. दोघेही लरे तालीम- 
बाज होते. वासुदेव बळवंतांच्या हातासाठी युद्दकलातही ते प्रवीण झाळे. बाळाजी 
९४-२५ महर्षी पटवर्धेनांचे चिरजोद माबामाहेव पटवधन याचो माहिती. 
२६ ल. ना. जोशी : 'स्मरपचुराय', केयर ३ रा, “मोज”, दि. २४ जु3 १९२९. 
.२५ त. ना. जोशी : स्मरण पुराप', लेयाक रवा, “मोज”, दि.२ ऑक्रोवर १५२९ 
२८ मोरो दररत यरे यांचे नातू नाप खरे यांनो दिडेल्े मादिती. ् 


र्ट वासुदेव बळवंत फडके 


नारायण फडके हे वासुदेव बळवंतांच्या आडनावाचे असले तरी त्यांचे त्यांच्याशी 
काही नाते नव्हते. ते तशाच बंडखोर वृत्तीचे होते. ते त्याच आळीत राहात. परशु- 
राम पाटणकरांचे सबंध नाव परशुराम नारायण पाटणकर असे होते. ते त्यावेळी 
पूना हायस्कूलमध्ये शिकत होते. भाणि वासुदेव बळवंतांजवळच ते दांडपट्टा, आणि 
तलवार फिरविण्याप्त श्लिकले. वासुदेव बळवंतांशी असलेल्या संबंधामुळे त्याना 
वासुदेव बळवंताना अटक होण्याच्या आधीच कल्चा बंदिवास भोगावा लागला. 
महादेव गोविद करमरकर हे पुण्यास बरेच दिवस राहात होते. ते प्रथम ठाण्याच्या 
दुय्यम न्यायाधीशांच्या (सबजज्जांच्या) कार्यालयात आणि पुडे पुण्यास लघुवाद 
(स्माठकॉज) न्यायालयात नोकरीस होते. गणश कृष्ण देवघर हे त्यावेळी विद्या- 
र्थीच होते. आणि भावे स्कूलमध्ये शिकत होते. गोपाळ हरि कवेही विद्यार्थीच होते. 
-रामभाऊ लिमये यांचे घर लोणीविके दामले यांच्या धराजवळ होते. ते शरीरार्ने 
बलिष्ठ पहेलवान होते. आणि पुढे पुण्यात मोठे वकील म्हणून प्रसिद्धीस आले, 
नरसोबाच्या देवळाच्या बाजूला झाडीमध्ये वासुदेव बळवंतांची शस्त्रशिक्ष- 
णांची शाळा चालत असे; त्या शाळेमध्ये येणाऱ्या वरील शिष्यांच्या व्यतिरिक्त 
आणखी दोन उल्लेखनींम शिप्य होते. एक त्यांच्या द्वितीय पत्नी बाई फडके या 
होत्या. तो वृत्तांत मागे नालेलाच आहे. आणि त्यांचे दुसरे शिष्य म्हणजे वासुदेव 
बळवंतांच्या नंतरच्या काळातील, परकीय सरकारविरुद्ध चेतविल्या गेठेल्मा (हिंदी 
असंतोषाचे जनक' असलेले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होत! 
तरुणांना आपली शस्त्रविद्या शिकविण्पास वासुदेव बळवंत नेहूमी उत्सुक 
असत. त्यामुळे तरुणांचा तांडा रोज सुप्रभाती आणि कधी कघी रात्रीही त्यांच्या- 
कडून दांडपट्टा, लाठी, तरवार, तिझ्ाणवेध, बंदुकीचा नेम इ. शिकण्यास वरीळ 
देवळाच्या मागील झाडीत जमत असे. शस्त्रविद्या शिकणाऱ्या या तरुणात लोक- 
मान्य टिळक कित्मेक वेळा आलेले आपण स्वतः पाहिलेले आहेत, भशी वापुदेव 
बळवंतांच्या द्वितीय पत्तीची आठवण होती. * 
टिळक त्या वेळी तारुष्पात पाऊछ टाकीत होते. शरोर कमाविण्यासाठी 
आपल्या अभ्यासाचे एक सर्वघ वपंच त्यांनी फुकट घालविलेले होते. शरीरवळू 
वाढविण्याची त्यांना आवड असे. शस्त्र हाताळण्याची त्यांना आतुरता असे. पिस्तुठ 
बंद्रकच काय, पण पुढे बांबविषयी त्यांना अशीच आस्था होती. त्या आस्थेतूनच 
त्यांनी त्याचे एक प्रात्यक्षिक पुण्यास पाहिले आणि गोविदराव वापट यां एका तरण 
महाराष्ट्रोय तज्ञाची अरविद घोपांशी गाठ घालून दिली. स्फोटकांवरील पुस्तकांची 
नावे असलेले जे एक पत्र त्यांच्या १९०८ मधील अभियोगात गाजले, ते याच तरण 
२९ बई फडके याच्या त्यांच्या स्तुपा उमावाई फडके यांनी पाठविलेल्या त्यांच्यामाठवणी, भाई 
म्हणाल्या, छुमचे हे टिळक ना? हे टिळई आमच्याकडे ालिते मी वित्येकृदा पाहिलेे आहेत, 
तवार इ.चे हात त्यांना हे शिकवीत अतत.” 


१९५ बासुदेव बळवंत फडके 


क्क्ले होतें.” त्र 

टिळकांच्या तरुणपणी क्रांतिकारक भांदोळन असे एकच नि ते म्हणजे वासुदेव 
बळवंतांचे हें लक्षात घेतले म्हणजे त्यांनीं तरुण असताना तसले प्रयत्न जे केले ते 
म्हणजे वासुदेव बळवंताच्या उठावणीतलेच होत. या आठवणीतील वृत्तांतानेही बाई” 
च्या आठवणीतील वृत्तांत चांगलाच विदवासाहं ठरतो. 

प्रत्येक गुरुवारी या यंत्रणेतून गुप्तसंस्थेत नव्याने येणाऱ्या घटकांच्या प्रति- 
ज्ञेचा कार्यक्रम होत असे. परंतु असा सर्वात मोठा मृख्य समारंभ होई तो दसऱ्याच्या 
दिवशी! त्या दिवशी होणांन्या समारंभाची स्मृती जागृत होताच त्याचा वृत्तांत 
सांगताना 'अनामिक' यांच्या डोळ्यांत आनंद ओसंडला. ते म्हणाले, “दसर्‍याच्या 
दिवशी आमचा शस्त्रपूजनाचा जंगी कायेक्रम असे. त्यावेळी जमणारा आमचा 
शस्त्रसंच आठवताच अजूनही मजा वाटते त्या प्रसंगाची. आमच्या त्या शस्त्रसंग्रहात 
आधुनिक शस्त्रांचा विशेष भरणा नसें. परंतु देशात बनवलेल्या जुन्या पद्धतीच्या, 
पण उत्तम स्थितीतील शस्त्रांचा भरणाही मोठा प्रेक्षणीय असे, 

४ त्या समारंभाची जागा रास्ते यांच्या वाड्यात आतल्या दालनात असे. 
सावधगिरी म्हणून त्या वाड़ाच्या बाहर रस्त्यावर, त्याच्या मुख्य दरवाजाच्या दिडीवर 
समारंभ होई. त्मा आतल्या दालनाच्या वाटेवर झाणि त्या दालनाच्या दारावर भंतरा- 
अंतरावर मामच्यापैकी काहीची टेहळे म्हणून नेमणूक होत असे. कोणी परका मनुष्य 
तिकडे वळत आहे असे दिसताच त्यांनी ठरलेली खूण करावयाची असे. आणि ती 
होताच समारंभस्थानामधील दिसणारी शस्त्रे अदृष्ट करून येणाऱ्या माणसाला 
दिसू न देण्याची व्यवस्था केलेली असे! त्यावेळी आम्ही फुले वाहून शस्त्रपरुजन करीत 
असू आणि स्वाततंत्र्यदेवीची पूजा करीत असू. नंतर प्रार्थना म्हणत असू. त्यानंतर जी 
भाषणे होत, त्यात बंडखोर वृत्तीचा परिपोष झालेला असे. बऱ्याच वेळी १८५७च्या 
बंडाविषयीच माहिती सांगण्यात येई. ती ऐकण्यात सर्वाना मजा वाटे. 

* वासुदेव वळवेतांच्या या संघटनेत निपुण झालेले त्यांचे सहकारी त्या कलेची 
कसोटी पाहण्यास अर्थातच उत्सुक होत. 'फर्ग्युसन' टेकडीच्या मध्याला किल्ला कल्पून 
आपल्या दोन अविस्पर्धी टोळघा करून चढाईची आणि वचावाच्या लुटुपुटीच्य़ा 
लढाईची प्रात्यक्षिके आम्ही त्या टेकडीवर करत असू. त्या टेकडीवर किवा पर्वतीवरील 
अरण्यात वंदूक घेऊन जाऊन स्वतः वासुदेव बळवंत तरुणांना ती उडविण्यास शिकवत 

१7 १३ 
नंतरच्या क्रांतिकारकांनी सैन्यात जाऊन सैनिकी शिक्षण मिळविण्याचे प्रयत्न 


केले. कारण सैन्यात प्रवेश मिळाला की, वंदुका पिस्तुळे हाताळता येतीलच पण 
2": १ र; 
इर “लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आण्यायिवा,” (संग्रा. स. वि. बापट. )यंड १ ला, पू. ७४- 


७५, 
३२ “अनामिक” यांच्या माठवणी, 


असत- 


पुण्यातील संघटना १०१ 


सैन्यात स्वातंत्र्याचा प्रचार करून सैन्यही क्रांतीपक्षास फितवता येईल अशी त्यांना 
आझ्या वाटत असे. त्यांची ही आवड प्रथम वासुदेव बळवंतनीच प्रत्यक्षात आणली 
होती. नंतरच्या क्रांतिकारकांपैकी चापेकरांनी देशी संस्थानाच्या इंग्रजांच्या सैन्यात 
शिरण्याचाही प्रयत्ल केला. ते जमले नाही तेव्हा गोवा सरकार हे निराळे सरकार 
म्हणून तिकडेही तशी खटपट त्यांनी केली. पण व्यर्थ! " त्यानंतर बंगालचे ज्येप्ठ क्रांति- 
कारक राशबिहारी बोस माणि अर्रावद घोप यांनीही तशीच खटपट केली.*' स्वातंत्र्य- 
वीर सावरकरांचे तर तैन्यात भापली माणसे पाठविणे हे ते युरोपात असल्यापासून 
ध्येय होते. क्रांतिरत्न पिंगळे यांनी इंग्रजांच्या सेन्यपथकातच विद्रोही प्रचार करण्यात 
यश मिळविले होते. वासुदेव बळवंतांना तशी खटपट करावी लागली नाही. कारण 
ते नोकरीलाच मुळी “मिलिटरी फायनान्स' विभागात होते. त्यामुळे त्यांना सैन्य- 
चबिपयक आणि सैन्य संघटनेतील माहिती आणि त्यांचा लाभ आपोभापच मिळाला. * 
त्यांचे विचार प्रत्यक्ष बंड करावयाच्या सर्वांगीण सिद्धतेच्या दिशेने चाठत. 
सैन्यविपयक कार्यालयात असल्यामुळे संन्यातील कित्येक अधिकाऱ्यांनाही त्यानी 
स्वातंत्र्यप्रेमी विचारांनी भारून टाकले होते. '" त्याचप्रमाणे सैन्यातील मोठमोठय़ा 
अधिकाऱ्यांशी ओळख करून घेणेही त्यांना शक्‍य झाले. आणि त्यांच्या मध्यस्थीने 
त्यांनी आपल्या सह्कार्‍यांपैकी निवडक लोकांना दास्त्रांची माहिती व्हावी अश्ली व्यवस्था 
केली. त्याचप्रमाणे संनिकी तळांना भेटी देऊन ती शस्त्रे वापरली जाताना दाखवि- 
प्याची व्यवस्था केली. आळंदी रस्त्यावरच्या 'सॅपर्स आणि मायनस पथकाच्या मुख्य 
तळाला त्यांनी दिलेली भशी भेट 'अनामिक' यांनी उल्लेखिलेली भाहे. 
आपल्या कार्यालयातीलही कित्येक अधिकार्‍यांना त्यानी स्वातंत्र्यप्रेमी विचा- 
रानी भारून टाकले होते. सरकारी नोकरीतील इतर मर्मस्यानावरील अधिकारीही 
त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जादूने भारले गेले होते. प्रत्यक्ष मेजर डंनिअलच्य़ा हाता- 
खाली काम करणारे गणपुले नावाचे गृहस्थ आणि वैद्य नावाचे फौजदारही त्याचे भसे 
आकित झाले होते. हे वेद्य मागे उल्लेखिलेल्या अप्पाराव वैद्याचे बघू होते. पुढे 
वासुदेव बळवंताचे 'बंड' गाजू लागल्यावर त्यामुळेच त्याती वासुदेव बळकंताना 
निसठून जाण्यात एकदा चांगले सहाय्य केले. “मिलिटरी क्वाटंर भास्टर'च्या कार्पा< 


३४ चापेकराचे अप्रकाशित आत्मचरित्र (मराठी), पृ ८, ५०, ५५, आणि ५६ 

३५ हैमंतकुमार सरकार : “रेव्होन्यूशतरीज ऑफ बेंगॉल”, पु. ६१; शिशिरकुमार मित्र: "दि 
लिवरेटर,” पू. ४६ 

२३६ “मी मिलिटरी फायसान्स ऑफिसात पुष्कळ वर्गे नोकरीस असल्यामुळे दुसर्‍या कुणादीपेक्षा 
लष्करी गोष्टीची मळा वरीच अधिक माहिती आहे.” वासुदेव वळवताचे प्रयम वर्ग दंडाधिकारी 
केसर याच्यापुढील तिवेदन; दि. २२ आंगर्ट १८७९ 

३७ वासुदेव म्हणाला को, "सैन्यातील घोडदळात हाताखाली दोनदोने लोक असणारे उित्येर रजतूत 
अधिकारी आपले धनिप्ठ स्नेही आहेत.” दंडाधिकारी केसर यांच्यापुडील रागीचा साक्षीदार 
रगनाथ सोरेश्वर मटाजन याचो साज्ञ, दि. २३- १०. १८७९. 


१०५७ बासुदेव वळबंत फडके 


झ््ले होतें." ६.4 

टिळडझांच्या तरपपणी क्रांतिकारक नांदोजन अते एकूय नि ते म्हणजे बासुदेव 
वळवंतांचें हे लक्षात घेतले म्हणजे त्यांनीं वर्ण असताना तसले प्रयलजे केले ते 
म्हपजे वासुदेव वळवंताच्या उञादणीतळेच होत. या नाठ्वणोंठीळ वृत्तांानेदी वाई- 
च्या जाव्वणीतील वृत्तांत चांगलाच विश्‍वासाह ठरतो. 

प्रत्येक गुरुवारी या यंत्रणेतून गुप्तसंस्थेत नव्याने येणाऱया घटकांच्या प्रति- 
ज्ञेचा कार्यक्रम होत असे. परंतु अत्ता सर्वात मोठा मूख्य समारंभ होई तो दसर्‍याच्या 
दिवशो! त्या दिवशी होणांच्या समारंभाची स्मृती जागूत होताच त्याचा वृत्तांत 
सांगताना 'अनामिक' यांच्या डोळयांत नानंद ओसंडला. ते म्हणाले, “दसऱ्याच्या 
दिवशी जामचा दस्त्रजूजनाचा जंगो कार्मत्रम असे. त्यावेळी जमणारा आमचा 
दास्त्रसंच आाठवताच नजूनहीं मजा वाटते त्या प्रसंगाची. नामच्या त्या शस्त्रसंग्रहात 
लघुनिक दात्त्रांचा विशेष भरणा मते. परंतु देशात बनवलेल्या जुन्या पद्धतीच्या, 
पण उत्तम ल्यितोतील शस्त्रांचा भरणाही भोठा प्रेक्षपीय असें. 

£त्त्या उमारंभाची जागा रास्ते यांच्या वाड्याव बातल्या दालनात असे, 
सादधगिरी म्हणून त्या वाड्याच्या वाहेर रस्त्यावर, त्याच्या मुख्य दरवाजाच्या दिडीवर 
समारंभ होई. त्या आतल्या दालनाच्या वाटेवर बाणि त्या दाडनाच्या दारावर अंतरा- 
अंतरावर भामच्यापैकी काहींची टेहळे म्हून नेमणूक होत अते. कोणी परका मनुष्य 
तिकडे वळत नाहे असे दिसताच त्यांनी ठरठेली सूय करावयाची असे. भाणि ती 
होताच उमारंभस्यानामधील दिझपारी शस्वे नदृप्ट करून येणाऱया माणताला 
दिसू न देप्याची व्यवस्था केलेली अते! त्यावेळी नाम्ही फुले वाहून शस्तपुजन करीत 
असू आणि स्वातंत्र्येदेवीची पूजा करीत अमू. नंतर प्राथना म्हणंठ नसू. तयानंतर जी 
भाषणे होत, त्मात वंडखोर वृत्तीचा परिपोप झालेला भघे.बर्‍्याच वेळी १८५७च्या 
बंडाविपयीच माहिती सांगण्यात येई. ती ऐकप्यात सर्वाना मजा वाठे. 

* बासुदेध बळवंठांच्या या संघटनेत निपुष झालेछे त्यांचे सहकारी त्या कठेची 
कसोटी पाहण्यास अर्थातच उत्सुक होत. 'फर्ग्युसन' टेकडीच्या मध्याला किल्ला कल्पून 
आपल्या दोन प्रविस्पर्घी टोळया करून चडाईची आणि वचादाच्या लुटुपुटीच्या 
लढाईची प्रात्यक्षिके ञाम्हो त्या टेकडीवर करत ञसू. त्या टेकडीवर किवा पर्वतीवरील * 
बरंप्यात बंदूक धेऊन जाऊन स्वतः वासुदेव बळवंत तश्यांना ती उडविप्यास शिकवत 


अमत. 
अमत.” १ 


पुण्यातील संघटना १०१ 


सैन्मात स्वातंत्र्याचा प्रचार करून सैन्यही क्रांतीपक्षास फितवता येईल अशी त्यांना 
आक्रा वाटत भते. त्यांची ही आवड प्रयम वासुदेव वळवंतनीच प्रत्पक्षात माणली 
होती, नंतरच्या क्रांतिवारकांपैकी चापेकरांनी देशी संस्थानाच्या इंग्रजांच्या सैन्यात 
क्षिरण्याचाही प्रमत्न केला, ते जमले नाही तेव्हा गोवा सरकार हें निराळे सरकार 
म्हणून तिकडेही तशी एटपट त्यांनी केली. पण व्यथं! '' त्यानंतर बंगालचे ज्येष्ठ क्रांति- 
कारक राशबिहारी बोस भाणि अरबिद धोप गांनोही तशीच पटपट केली.'' स्थातंत्र्य- 
वीर सावरकरांचे तर सैन्यात आपलो माणसे पाठविणे हे ते युरोपात भसल्यापायून 
ध्येय होते. क्रांतिरत्न पिंगळे यांनी इंग्रजांच्या तैत्यपपथकातच विद्रोही प्रचार करण्यात 
थश मिळविले होते. वासुदेव वळवंतांना तशी खटपट करावी लागली नाही. कारण 
तै नोकरीलाच मूळी 'मिलिटरी फायनान्स' विभागात होते. त्यामुळे त्यांना रीन्य- 
विपमक आणि सव्य संघटनेतील माहिती भाणि त्यांचा लाभ भापोगापच मिळाला, * 
त्यांचे विचार प्रत्मश बंड करावयाच्या सर्वांगीण पिद्धतेच्या दिशेने चालत. 
सैन्यविषयक कार्यालयात असल्यामुळे संन्यातीठ कित्मेंक मधिक्ताऱ्यांनाही त्यानी 
स्वातंत्र्यप्रमी विचारांनी भारून टाकले होते. " त्याचप्रमाणे संत्यातील मोठमोठपा 
अधिकाऱ्यांशी ओळख करून घेणेही त्याना शवय झाले. भाणि त्यांच्या मध्यस्थीने 
त्यांनी आपल्या सहकार्‍यांपैको निवडक लोकांना शस्त्रांची माहिती व्हावी अश्ली व्यवस्था 
केली. त्याचप्रमाणे सनिकी तळांना भेटी देऊन ती दास्य्रे वापरली जाताना दासवि- 
प्पाची ब्यवस्या केली. आळंदी रस्त्यावरच्या 'सॅपर्स आणि मायनर्स' पवकाच्या मुरुप 
तळाला त्यांनी दिलेली भशी भेट 'भनामिक' यांनी उल्ठेसिठेली भाहे. 
आपल्या कार्मालपातीलही कित्मेक भधिकाऱ्याना त्यानी स्वातत्र्मप्रेमी विचा- 
रानी भारून टाकले होते. सरकारी नोकरीतील इतर मर्मतत्यानावरील मधिकारीही 
त्यांच्य व्यक्तिमत्वाच्परा जादूने भारठे गेळे होते. प्रत्यक्ष मेजर डॅनिअलच्य़ा हाता. 
खाली काम करणारे गणपुले नावाचे गृहूस्य आणि वैद्य नावाचे फौजदारही त्याचे असे 
अंगित झाले शोले. हे. वेदा मागे रल्लेरिलिल्या अप्पाराव वेदाचे दोघ होते. पुढे 
वासुदेव घळवंताचे 'बड' ग्राजू लागल्यावर त्यामूळेच त्यानी वासुदेव वळताना 
निसदून जाण्यात एकदा चांगले सहाय्य केळे. 'मिलिटरी कवाटंर मास्टरर'च्या वार्पा- 


र०्रे वासुदेव वळवत फडके 
लयातील सहस्त्रबुद्धे याना आपल्या मतप्रणालीकडे वळविण्यात वासुदेव बळवंतांनी 
यश मिळविके होतें. पुढे वंड फसल्यावर त्यांच्या मथा सहकार्‍यानी नोकरीतच 
आपलं अंतरंग गुप्ते ठेवून काळ काढला. गणपतराव साठे हे पुण्याच्या जिल्हा- 
धिकाऱ्याच्या कार्यालयातील लेनिक वासुदेव वळवंतांकडे क्रांतिकार्यामध्ये येत! 


भापल्या उठावणीच्या टापूंतील टेकड्यांची, गावांची, तलावांची, नद्यांची, 
किल्ल्यांची आणि गुरहांची त्यांनी खडान्‌ खडा माहिती मिळविली होती आणि ते 
स्मकनिरदेश आणि जिल्ह्यांचे रस्ते दाखविणारे सविस्तर आलेख्य त्यानी आपल्या 
संग्रही ठेविले होते. 
नरसोबाच्या देवळातील आणि पुढे थट्टीवाल्यांच्या वाड्यातील त्यांच्या 
निवासस्थानाला एखाद्या योद्धथाच्या मुख्य ठाण्याचे स्वरूप येंऊ-छागले. शिवाजी 
महाराज हे त्यांचे स्फूतिस्थान होते. त्यांच्या चित्राची चौकट वासुदेव बळवंतांच्या 
खोलीत असे. शिवाजीप्रमाणेच वड करून आपण आपला देश स्वतंत्र केला पाहिजे 
असे त्यानी ठरविले होते. त्यांच्या खोलीच्या भितीवर वरील आलेख्य आणि कित्येक 
शस्त्रे झळकत असते. ' त्यांच्याकडे पाहात आपल्या भावी युद्धयोजनाचे विवेचन 
ते आपल्या सहकार्‍यांजवळ करीत. 'वंडा'च्या या योजनाची त्यांची चर्चा कित्येकदा 
भंधार पडेपर्यंत किवा रात्रीही चाले, र 
त्या काळात राष्ट्रीय विचारांच्या तरुणांच्या आवडीचे असलेल आणि इंग्र- 
जीत आणि मराठीत निघणारे पुण्याचे वृत्तपत्र 'घुना हेरल्ड' वासुदेव बळवत घेत. 
“ज्ञानचक्षू* नावाचे पत्रही त्याच्याकडे येई. याच पत्राचे अंक पुढे ते अज्ञातवासात 
असताना नेहमी त्यांच्याकडे येत आणि आपल्या अनुपस्थितोतील पुण्याची वार्ता 
त्याना समजे. वरील क्रांतिमंडळात या पत्राचे अंक नेहमी वाचले जात. अशावेळी 
इंग्रज सरकारविरुद्ध बंड करण्याचा आपला निश्‍चय वासुदेव बळवंत या सहकार्‍यांना 
उघड उघड सागत आणि पुढे पुढे तर आपला हा सकेत त्यांनी गुप्त ठेवावा अशीही 
चेतावणी ते त्यांना देत नसत. * 

१८७८ च्या पोवटी या मार्गातील यक्षाविपयीचा त्यांचा आत्मविभ्वास दुर्दम्य 
झ्ञाला. त्यावेळी सदास्त्र बंडाच्या श्रेयस्करतेविषपमी त्यांचा काही लोकांशी वाद« 
विवाद झाला, तव्हा त्यांना एकाने प्रस्न केला, “पण हे सर्वे व्हावं कस?” तेव्हा 
३८ (““यागुदेव बटवताच्या) घरात बदूक, तलवार, एक पिस्तुल, दोन दाडपट्टे थाणि एक उत्तम 

कॅटघार मी पाहिदी होती.” गणेश वाशिनाथ कुटे याची पहिला वर्गे दडाधिकारी वेसर याच्या 
पुढील साश; दि. ९२ धारटोबर १८७९. 
३९ “वासुदेवाने मला एकदा सागितले को, मो इंग्रज सरकारविष्द्ध भड करणार आहे आणि त्याने 


ही गोष्ट तू गुप्त ठेव असेही मला सागितले नाहो.” धामारी टुटीच्या अभियोगातील गो विद 
महादेव वरमरकर यांचो पुण्याच्या सत्र न्यायाळयातीफ साद; दि. २१ एप्रिळ १८७९. 


पुण्यातील संघटना १०३ 


भापल्या सिद्धतेच्या भानंदात ते त्याना म्हणाले, “मूर्खांनो! तुम्हाला मी ते करूनच 
दाखवीन, आपली ग्राऱ्हाणी आणि आपल्या आपत्ती एका क्षणात कशा नष्ट करून 
टाकायच्या ते मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवूनच देईन! ” 


४० वासुदेव बळवंताच्या एका परिचिताने पाडदिठेला हा 1 
र ू "हा हा बृत्तात त्यांच्या बंडाच्या काळात 'टारम्य 
ऑफ इडिपा'ने आपल्या अग्रलेदातच प्रतिद्ध वेळा होता. मि 


प्रकरण ट वे 
रामोश्यांशीं संधान 


वैध मार्गाच्या आंदोलनाने जनताजागृती करूत इंग्रज सरकारला हिंदुस्थाता- 
तून हाकडून लावता येणार नाही, तर स्स्त्र वंड करूनच इंग्रज सरकार उल्यून 
पाडावे लागेल, या निश्‍्चितीप्रमाणे पांढरपेश्या लोकांकडून त्या कार्यात आपल्याला 
पुरेसे सहाय्य मिळणार नाही, भशीही निश्‍चिती झाल्यामुळे वासुदेव वळवंतांनी त्या 
लोकांचा नाद सोडला आणि ते संड्यापाड्यातील अशिक्षित जनतेकडे वळले. हें 
लोक अशिक्षित असले तरो स्वामिनिप्ठ राहातील म्हणून त्यांनाच त्यानी हाताशी 
घरण्याचे ठरविले. पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील माडदांड, बेडर, पण मृत्यू आला 
तरोही स्वामिनिष्ठ राहण्यार्‍्या रामोशी लोकांचा त्यांच्यात विशेष भरणा होता. 
हे रामोशी मपणास रामवंश्ी म्हणविण्यात गर्व बाळगीत आणि त्यांची संख्या 
वरीरू जिल्ह्यात सह्स्त्रावधीनी पसरलेली होती. आपल्या प्राणापेक्षाही आपल्या 
शब्दाला ते जागत. ज्याचे मीठ खाल्ले त्याच्याशी कधीच द्रोहू करावयाचा नाही 
आणि खाल्ल्या मिठाला जागावयाचे हा त्यांचा वाणा प्रतिद्ध असे. वासुदेव वळवंतांनी 
त्यांच्या या बाण्याचा राष्ट्रकार्यात उपयोग करून घेण्याचे ठरविले. त्यांचे निकटचे 
विश्वासू प्रतिनिधी भा लोकामध्ये फिरू लागे. वासुदेव बळवंतांनी त्यांच्याशी संबंघ 
प्रस्थापिल आणि त्याना दपथा देऊन त्यांचा मानाचा शब्द घेऊन आपल्या कार्योशी 
त्याना एकरूप करून टाकले. वासुदेव बळवंतानी वरील प्रदेशांतील आणि खानदेश, 
आणि नाणिक जिल्ह्यातील आणि वऱ्हाडपयंतच्या प्रदेशातीलही कोळी, भिल्ल आणि 
धनगर जमातीच्या लोकांना तसेच शपयवद्ध करून टाकले. 
सामोशी छोरांचे काळ्याकुट्ट वर्णाचे देह अरण्यातीळ जीवनक्रभामुळे बाटक 
" ज्ञाषि बलवान वनलेळे असत. त्यांची झोपडीवजा आणि गुद्टांमधीळ निवासस्याने 
ही मनुप्याच्या अत्यंत साध्या जीवनाची प्रतीके होती. मराठा सत्तेखाली त्यांच्या 
शरीरसामर्य्यास साजेसे गडरक्षगाचे काम त्याच्याकडे असे. परंतु स्वराज्य जाऊन 
इग्रगाचे राज्य आल्यावर तांची हो अधिक्वरस्याने नप्ट झाली. तेव्हापासून श्रोमत 


रामो्यांशी संधान १०५ 


लोकांच्या मिळकती भाणि मत्ता रासण्याचे त्यांच्या नशिबी आठे. किल्लेदारीचा हवर 
आणि किल्लेदारीची मिळकत नप्ट झाल्यामुळे इंग्रज सरकारवि दद त्यांच्यात असंतोष 
धुमसत होताच. परंतु तो त्यांचा असंतीप त्यांचा दुसरा पोटधंदा गेल्यामुळे माणसीच 
भडकून उठला. फावल्या वेळात भरण्यात लाकडे तोडून ती विकण्याचा भाणि अरण्या- 
तच आपलो गुरे फुकट चारण्याचा त्यांचा शिरस्ता असे. परंतु नवीन भरण्यनिबंधा- 
भ्रमाणे (फॉरिस्ट लॉज) सरकारी भनुज्ञेवाचून त्यांन] अशी छाकडे तोडण्याची आणि 
गुरे फुकट चारण्याची चोरी झाली आाणि त्यांचे हे उपजीविकेचे साधनही नप्ट झाले. 
त्यामुळे त्यांना जीवन जगणे मशवय झाले. पुढे दक्षिणेतील सावकारविरोधी दंग्यात 
त्यांच्यापैकी कित्येकाना सशंयावरून पकडण्मात आले, त्यांना कोठडधात डांबण्यात 
आठे आणि थोर्‍्या, लुटी भाणि मारामार्‍या मांच्यासंवघांत माहिती काढण्यासाठी 
त्यांचा छळ करण्यात भाला. त्यामुळे हे लोक सरकारवर परावाप्ठेचे संतप्त क्षाले 
होते. देग्याच्या काळात पोलिसांना प्रत्यही उपस्पिती कळविण्याचे निर्बंध त्यांच्यावर 
लादले गेले आणि नंतरच्या भीषण दुष्काळात उपासमारीने त्यांच्यापैकी कित्येक 
जण मृत्यूही पावले. इंग्रजसरकारविरुद्धवा या सवव संतापाचा दाहू त्यांच्या भंत:- 
करणात खदघदत होता. 


आणि अशा जळफळणाऱ्या आणि धुमसत्या मनांच्या लोकसमूहात १८७७ 
मध्ये वासुदेव वळवंत एसाद्या ज्वालामुखीच्या त्वेपाने जाऊन उभे राहिले. त्यांच्या 
म्होरक्यास त्यांनी पाणोटी बांघली, त्माना दाख्साठी पैसे दिले, त्यांना जेवणेही 
घातली. आणि आपल्या सांगण्याप्रमाणे वागण्याची वचने त्यांच्याकडून विधिपूर्वक 
घेतली. नगरात रहाणारा एक सुसंस्कृत उच्चवर्णीय पुरष आपल्यात इतक्या मन- 
मोकळेपणाने मिसळतो आणि आपणास सन्मानाने वागवतो हा त्यांना नवा अनुभव 
होता. आणि तो पहाताच रामोझ्यांच्या मनात वासुदेव बळवताविपयी पहिल्या- 
पहिल्या भेटीतच भआाषुरूकी निर्माण क्षाली. त्यांनी केलेल्या भास्थेच्या विचारपुशीमुळे 
बाणि घीराच्या बाब्दांमुळे ते त्यांना झापले उदारळते मानू लागले. बासुदेव बळवंत 
त्याना आपल्या योजना सांगत. त्यांची मने आणखी भडकावी अशी भाषणे करीत. 
आपले राज्य जाऊत इंग्रजांचे राज्य आल्यामुळेच तुम्हाला असे वाईट दिवस आले 
आहेत आणि तुम्हाला घांगके दिवस हवे असतीळ तर हे इंग्रजांचे राज्यच भाषण 
उलभून पाडले पाहिजे असते ते त्यांना सांगत. ते त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी बोलत- 
त्या भाषेत त्यांनी आपल्या दुःस्पितीविषयी केलेल्या प्रांजळ विवेचनामुळे प्रमुख 
रामोऱ्यांची भने ब्रिटिश सरकारविरुद्ध पेटली आणि ते सांगवीऊ ते करण्यासाठी 
त्मांच्यामायोमाग जाण्यास सिद्ध झाली 


चासुदेव बळवंत हे सारे उद्योग करीत होते;पण ते अगदी गुप्तपगे करीत 
होते. त्याच्या य उद्योगांची बाहेरच्या वोेणात्गच माहिती नसे. कुटुंबातील कोनालाही 


१०६ वासुदेव बळवंत फडके 


त्याची वार्ता नसे. शनिवारी कार्यीलयातून आल्यावर ते पुण्याबाहेर जात असत; 
रविवारी किंवा सुटीच्या दिवशी ते तेथे वरील कार्य करीत आणि सायंकाळी किवा 
कामाच्या दिवशी सकाळी पुन्हा पुण्यास परत येऊन कामावर उपस्थित होत. सरकारी 
नोकरीत राहूनही सरकारविरोधी उठावणीच्या कारवाया गुप्तपणे करावयाच्या या 
भारतीय क्रांतिकारकांच्या परंपरेचे ते अध्वर्यू होते. हाच चमत्कार पुढे अनेक क्रांति- 
कारकांनी केला, दिल्ली कटाचे नेते राशब्रिहारी बोस पुढे 'गदर बंडा'चे तेते झाले. 
ते डेह्राडूनच्या वतसंशोधन संस्थेमध्ये (फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट) मुख्य लेखनिक 
होते. पण त्या नोकरीत असताताच त्यांनी सारी 'बंडा'ची कारस्थाने केली.' याच 
गुप्ततेमुळे वासुदेव बळवंतांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही त्यांच्या 'बंडा' च्या 
हाळ्चालीचा सुगावा लागला नाही. सरकारच्या पक्षपात्यांना त्याचे जेवढे आशचये 
वाटले तेवढाच त्वेपही वाटला. आणि ते उद्गारले, 

फाट ण्याणाल €कणा सव्रॉ2 12 गीए्हा5 जा ९ (0१3३२ 

"पिह्या0९ 0९008णशा ती0या दी) फोहया९ िसिणवेणा ७0 एल र्‍ल्ति 
पया (ए85प0€0 उिक्याषिवर्; ावर९४) ६0 ॥र्वाला पांड ९] गावणा- 
पश्णाड याट फणा १ 1 एशश शण. 

(“ तो आपल्या अगदी निकट काम करत असतानाही वासुदेव वळवत फडके 
याला आपली वाईट कारस्थाने रचू देण्याविपयीच्या दायित्वातून 'मिलिटरी फाय- 
नान्स' खात्याच्या अधिकार्‍यांना सर्वस्वी निर्दाप म्हणून आम्ही मुक्‍त करू शकत 
नाही. ”) 

पुढे त्यांच्या गुप्त संधटनेची आणि बंडाची खरी माहिती कळल्यावर प्रत्मक्ष 
मुंबईचे राज्यपाल सर रिचडं टॅपल हेही या त्यांच्या गुप्ततेच्या कोशल्याने चक्रावून 
गेले भाणि म्हणाले : 

१1,७७७, पांत ए85एत९0 उेपाफशर्ाा गाळ हाऊ 00९ ७10९१- - 
उत्राठे015? ० ९ झाष्नेष्९णे यासा छा (1९ 105. 5९0९. १०३५. 
गुणा९ 1६0 ७ ताड तय 50 ४ ह), प्पातेडण०शएश९0 ७9 11९ 0०102 

१७ ७३. ०९ टण ॥७ पाटा एाटुण0०2 3003. ठोऊटाए३ण०0./' १ 

* शेवटी, वासुदेव बळवंतांनो उघडपणे (बंडाची) काही सिद्धता केली 
काय? नाही. त्याने अत्यंत गुप्त पद्धतीने माणस्ते नोकरीस ठेवळो. पण त्याने हे 
पोलिसांना मुळोच न सभजता केठे, हेच मुळी पोलिसांच्या दक्षतेला आणि टहेळणीला 
भूपणावह नाही. ” 

आपल्या यांच श्रभंतीत वासुदेव वळवंतांनी पुण्याजवळचे गड, पर्वेत भाणि 

दऱ्या पाहण्यास प्रारंभ केला. मणि त्यांच्या साक्षिघ्यात त्यांच्या मनात निराळीच 
१ सेडिशन कमिटी 1918 “रिपोर्ट”, पू. थड 

२ “डेददन हेरल्ड,” दि.५मे १८७९ 

३ सर रिचर्ड टेंपल यांचे राजप्रतिनिधी लॉड लिटन यांना पत्र (गोग्नोह), ३ जुलै १८७९ 


रामोश्यांशी संधान १०७ 


आंदोलने उठू लागली. चाण्मक्ष आणि पराक्रमी पुरुषाच्या मनाची त्या प्रदेशाच्या 

सान्निध्यात तशीच स्थिती होणे सहाजिक होते. वासुदेव वळवंतांच्या 'वंडा'च्या 

काळात मुंबईचे राज्यपाल असलेले सर रिचडं टेंपल हें म्हणतात, 
पह्मात एला दा 1९% 9७१050 पाद, गाणार ०9 (0९ 

कशा खी एणाप्रलाचाड 32३8 108 19९0081, 1 एएचड वाटपा ०0 

फऊू९०. ॥॥९ फर९डटपा (याव या0पार्गविपाड, एला ठि१पा ॥॥६ ०१०६- 
णा र्ग पिळा पट्टीला. खयाफणा९ फणा पि९ 'ाला'पपाा ९०९050९186 
ख््प550 णे) छलास्शांए€ फिला 1८ १५४७७ 0९0 ह्कांडाशाए९ ०0. ९58 

फणा पदातड पाशा शावाटत ९ अतद्ा?०७७७ 1०७ 0एटत०पा ताट 
गल््ठपा हाण. शष व्लड एहॉफिट्वाड घात डपिणा१2्या0तड आ 115 
पा0प्पाशिग पाष्टे, 5पडविया €ते एतवयचायच 7९डाडा०1100 द्याचे १ति९्पे 

कश द्यणपाचा0 ९5 01 पाह कषणठठव्या प्रिखाड९ ० 0९ ब्राण1]टा ० 32२९ 
टाका ७०8प.7* 

(“दर्खन सोडले तर हिंदुत्थानाचे दुसरे असे थोडेंच प्रदेश थाहेत की राज- 
कारणी लोकांनी ज्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्या प्रदेशाचा जणू कणाच असलेल्या 
पड्चिम घाटाचे मी दक्षतेने निरीक्षण केले. जो कोणी यांचे कारण शोधण्याचा प्रयत्न 
करील त्याला दिसून येईल की, याच पर्वर्तांच्या अस्तित्वामुळे मोगलांचे साम्राज्य 
उलथून पाडणे मराठ्यांना शक्‍य झाले. या पववताच्या रांगेतील डोंगराचे स्तर, आश्रयाची 
ठिकाणे आणि गड यानीच मराठ्यांच्या प्रतिकाराला आधार दिला आणि अफगाण 
घोडदळाची किवा बलिष्ठ भोगलाच्या तोफखान्याची मती गुंग करून टाकली.”) सर 
रिचर्ड टॅपल पुढे म्हणतात. 

पाप पाट पाडल ७०० जा पाछ पक्षात 1 पडटते (0 &ट्याय 

पा ठाव णिए85 पिठ पड ॥९चत घेणाणाष्ट पिट इपापालळपावया 
७९वारड, ९वण06 पूण गॉड 5€लूज भत€, यठप (10९ 17880 700 
"णशा 80295 ६0 ॥॥९ ७०७९), वतत ९ धा (0801002 ७720101025, 
दवे परा2 1श्‍व्टटड ०1. हावेत” परराषट्णाड, याबणा 12 १९1९1०25 810111- 
तपा स्याडप"पिलल्ते यि. शिट एषएबार्पक्षा2 ण पर्वा; घे, 102 1९ 
छाण्पं8 ल पि& 1६05092 9108600 छावे ००३शए९ ए007 0९91९- 
यण धराट ए०ापया एण्पात टग्पापाद्याचे नाट एब्या2७ याट ७शोर्ण 
णा धराट 9855९5 0४ एला ए९ पचत टण्पा९.* 

(“इतिहासाचे पुस्तक हातात घेऊन सभोवतालच्या पर्वतशिखरामधून डोकावणा- 

' ऱ्या त्या प्राचीन गडाचे मी निरीक्षण करीत असे. तुटलेल्या कड्याच्या बाजूवर 
धडपडत जात असे. मागील बाजूच्या चोरवाटांकडे जाणाऱया खडकाळ आणि फुटक्या 
पायर्‍या चढून जात असे. दृष्टी फिरवूत टाकणाऱ्या उच डोंगरावरच्या चिचोळचा 
४ सर रिचडे टेंपल : “मेन अंड इव्हेंटस ऑफ माय टाइम इन इंडिया,” पृ.४७्पे 
५ कित्ता, पू. ४७१ 


१्न्ट वासुदेव बळव फडके 
पाऊल वाटेचो आणि डोंगरी दगडांच्या सुळक्‍्यांची प्रशंसापूर्णे मनाने पाहूणी करीत 
असे. त्या काळातल्या युद्धासाठी कौशल्याने बांधलेली संरक्षकस्थानेच लक्षपूर्वेक 
पाहत असे. तेथील नयनरम्य देखाव्याची मोज अनुभवीत असे आणि आम्ही ज्या 


खिंडोंतून आलो त्या किवा खाली असणार्‍या खिडींवर ही स्थळे किती दक्षतापूर्ण 
स्वामित्व गाजवू द्कली असती ते पाहत असे.”) 


एका इंग्रजावर त्या प्रदेशाची अशी प्रतिक्रिया झाली तर वासुदेव बळवंतां- 
सारख्या मराठ्यावर त्याची दुसरी काय प्रतिक्रिया होणार? मागे एकदा परकीय 
मोंगल सत्ता उलटून पाडण्यास आम्ही सहाय्य केले आहे! आमचा तोच उपयोग 
पुन्हा करून घेण्याची महाराष्ट्रात कोणाची इच्छा आहे काय? असे प्रश्‍न तेथे त्यांच्या 
कानावर आढळू लागले. त्यामुळे एंग्रजांविरुद्ध युद्ध करावयाचे ते गनिमी काव्यानेच 
लढले पाहिजे आणि या प्रदेद्याचाच त्या युद्धकलेत फार उपयोग होईल, अस्ते त्यांच्या 
भत्ययास आले. त्यानी त्याच प्रदेशात तसे सशस्र बंड पुकारण्याचे ठरविलें, वासुदेव 
बळवंतांची ही बंडाची तत्वप्रणाली मराठ्यांमध्ये परंपरेने वसत आली आहे हे त्या 
भोवतालचा वरी नैसर्गिक प्रदेश पाहता साहजिकच होते. मराठांची स्वावत्र्य- 
भोती आणि बडखोर प्रवृत्ती यांचा नोट परिचय असलेल्या इंग्रज राज्यकर्त्यानोही 
त्याची हीच कारणपरपरा लावलेली आहे सर रिचडं टेंपल यांनी हेच सत्य ओळखूत 
म्हटले आहेः 


"प 1. ७२ पि प्या गाडयांची लोवावि्णाशा 5 ्पिणालेत [व 
७४ ७प४ाल्या डपपठा यावा टेड, लोगाच्राट क्षत इट्याश, ७९७ 9150 
७५ पाडिणाट्या 3550लशठाड - प्रास वाग लाह एणाठ 5९९5 पट 
19९0०१४ वाचे 7९805 1३ ॥15ज9 कां 10६ ४६ 187 (७ 0 
०"१प€ (० खंडण [0९ ए€85005 घण9 "९2 ७००8] (लातशा०€5 


पिशा्ट तस्पाद्याल शलाळयायटट ठप चट एवा र्ला परा छपरा 
एफणणहपयपा२2्या,” १ 


(“भोवताळूच्या नैसगिक प्रदेशामुळे काही अंशाने राष्ट्रोय प्रवृत्ती घडविली 
जात असेल, काही अश्याने जर ती ऐतिहासिक परंपरांनीद्दी धडविली जात असेल, तर 
दरूखनचा प्रदेश जो पाहील भमाणि त्याचा इतिहास जो वाचील, त्याला तेथील 
राजडीय प्रवृत्तीकडे ब्रिटिश सरकारचे सूक्ष्म लक्ष असणे का आवश्यक आहे ते शोधून 
काढण्यासाठी फार छाव जावयाला नको. ”) 


वासुदेव वळवंतांच्या उठावणीची भरारी आणि स्वरूप न्यायालयात बाहेर 


आलिल्या माहितीवश््नच केवळ पाहता वाटतात, तेवढी किरकोळ आणि साधी नव्हती. 
त्यासाठी त्यानी फार भव्य प्रमाणात खटपट केळेली होती आणि क्षेप घेतलेलो होती. 


६ शर रिषई टेपद : "मिन अंड इय्हेटस ऑफ माय टाइप इन इंडिया” पृ. ४६९ 


रामोश्यांशी संघात १०९ 


त्यासाठी याच संधींला त्यानी कार्यालय़ातुन तीन महिन्याची लांब सुटी धंतळी* आणि 
सबंध दर्खनभर दोरा केला. दल्खसनवबाहदेरही बऱ्याच नगराना भाणि संस्थाना- 
ना भेटी दिल्या. याच दौऱ्यात आपल्या उठावणीत त्यानी साहाय्य द्यावे म्हणून 
ते दर्खनमधील आणि बाहेरच्या सवं हिंदी संस्थानिकांना भेटले होते.”“पण त्या काळात 
कोणत्याही क्षुल्लक सरकारविद्रोही कृत्याकडेही ब्रि. सरकार मुळीच काणां डोळा 
करीत नसे. मग त्यांच्या अंकित असलेल्या हिंदी संस्थानिकांच्या अशा कृत्यांची तर 
गोष्टच सोडा. तेव्हा वरील हिंदी संस्थानिकांना वासुदेव वळवंताना तसे साहाय्य 
करण्याचे धर्य कोठचे येणार? त्यांच्यापैकी मनातून इंग्रज सरकारविरुद्ध जळफळणा- 
ऱ्या आणि बंडखोर वृत्तीच्या काही संस्थानिकांना वासुदेव बळवंतांच्या घ्येयाविपयमी 
सहातुभूती होती, हे शकय आहे. पण मापली गादी आणि जीवित घोषयात आणील 
अशो कोणतीही गोप्ट ते करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे, त्यानी तुमचा प्रयत्न यजस्वी 
होण्याची चिन्हे दिसली तर तुम्हाहा आम्ही साहाय्य देऊ अशी वचने देऊन वासुदेव 
बळवंतांना परत पाठविले असेल. तरीही या हिंदी संस्थानांशी वासुदेव वळवंतांनी 
जे संबंध जोडले त्यावरून, त्यांच्या योजना वाहेरच्या जगाला माहीत झाल्या त्या- 
पेक्षा अधिक खोल होत्मा हे मात्र दिसून येते. 


त्याच संधीस वासुदेव बळवंत नरसोबाचे देऊळ सोडून थट्टीवाल्यांच्या वाडयात 
'सहाण्यास गेले. आपल्या उद्योगात त्यांचे बरेचसे पैसे आता व्यत्तीत होऊ लागले. 
त्यामुळे त्यांची कुटुंबियांसंबंधात केविलवाणी स्थिती झाली. बाईंना तर दागदागिने 
करण्याचे सोडाच, पण त्यांच्याकडे जे दोन धाकटे भाऊ शिक्षणासाठी होते त्यानाही 
ते माता आपल्याजवळ ठेवून घेळ दाकळे नाहीत. आणि म्हणून त्यांनी त्यांना 
घरी परत पाठवूत दिले. त्यांच्या पाठीवरचे त्यांचे धाकटे वंधू छृप्णाजी बळवंत 
मुंबईला होते. पण त्यांच्याक्ी होणारा त्यांचा पत्रव्यवहार जवळ जवळ बंद झाला 
आणि वडिलानाही काहीही पैसे ते पाठवू शकत नाहीसे ज्ञाले. त्यांच्या इतर उला- 
ढालीचांही बळवंतरावदादांना काहीतरी सुगावा छागला होता. परिणामी दादांशी 


७ वासुदेव बळवंतांच्या सेवा पुस्तकात त्यानी ९ डिसेंबर १८७७ ते १० माचे १८७८ पर्मंत 
बैपक्‍्तिक कारणावरून सुटी घेतल्यामुळे ते कामावर अतुपस्थित्त होते अशी नीद होती. जे. डो. 
व्हॉल्यूम 58-59 (1879-80) मुबई सरकारचे कागदपद, 

८. * वासुदेव म्हणाला की, आपण इदूरला गेलो होतो, हिज हायनेस महाराज होळकर यांनाद्ी 
भेटलो आणि त्याच्याजवळ आपण सहाम्य मागितले, पण महाराज होळकरानी साहाय्य करण्याचे 
नाकारले 'राणोचा साक्षीदार' रगोपंत मोरेश्‍वर महाजन याची प्रुष्याचे पहिला वर्गे दडाधिकारी 
केसर याच्यापुढील साध , दि, २३ ऑक्टोबर १८७९. अटकेनंतर निजामच्या अधिकार्‍यांना 
दिलेल्या तिवेदनात महाजनने या भेटीविषयी आणखी म्हटले आहे की, “इंग्रज सरकार फार 
प्रबळ आहे, असे,सागून (इंदूरच्या) महाराजांनी मदत देण्याचे नाकारले,” सेतु माधवराव 
पृपडी : “हेद्रराबादेतीक स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहाम," पृ- १०७ 


११० वासुदेव बळवंत फडके 


त्यांचे संबंध दुरावले. * त्यामुळे त्मांच्या हृदयाला बर्‍्याच--वेदना होऊ लागल्या 
भाणि ते उद्गारले, "यालाच कुटुंबवरी म्हणतात. मी जगून त्यास काहीच उपयोग 
नाही! 3१%. > ऱु क नक 
पुष्कळ सिद्धता झाली तरी आपल्या चळवळीस भगवंताचे अधिष्ठान मिळ- 
विष्याची वासुदेव वळवंतांची मनीषा नष्ट झाली नाही. त्यासाठी त्यांनी त्यावेळी 
बर्‍याच संत पुरुषांच्या भेटी घेतल्या. याच संधीस ते पुन्हा एकदा तलवार घेऊन श्री 
अक्कलकोट स्वामी महाराजांच्या दर्शनास गेले. “महाराजांपुढे तरवार ठेवून, चरणी 
वंटन करून दूर जाऊन बसले. त्यांचा हेतू असा होता कौ, महाराजानी स्वह्स्ताने 
आपणास तरवार द्यावी व मग ती वरदा तरवार घेऊन अजिंक्य व्हावे.” पुढे 
काय घडले ते सांगताना स्वामी महाराजांचे चरित्रकार म्हणतात, "परंतु सवे 
शकितमान श्रीस्वामी समथ मसे भलतेच करण्यास आज्ञा कोठून देणार ? (त्यानी) 
फडके यांचे हातात तरवार न देता जवळ भसलेल्या एका सेवेकर्‍यास हाक मारून, 
त्याचे हातात तरवार देऊन, जवळच एक तरटीचे झाड होते त्यावर नेऊन ठेवण्यास 
सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी केले. फडके पुष्कळ वेळ वसले. पण महाराजानी त्यांचे 
हातात तरवार मुळीच दिली नाही. मग वासुदेदराव निराश होऊन तरटीचे झाडा- 
वरील तरवार घेऊन पुण्यास निघून गेले.” "' वासुदेव बळवंत आपल्या कार्यास 
सत्पुरूपांचे असे आश्षीर्वाद मागण्यास गेले हे त्या काळातील अशा निष्ठेला आणि 
त्यांच्या अध्यात्मिक वृत्तीला साजेसेच होते. 
पण अक्कलकोट स्वामी महाराजांना भेटून वासुदेव बळवंत थांबले नाहीत. 
याचवेळी त्यानी श्रीनृसिंह सरस्वती श्रीमाणिक प्रभु आणि श्री -काळबोवा यांचीही 
त्या रेतूनेच 'दश्ंने' घेतली. त्या महापुरुपांवरही वासुदेव बळवंतांच्या ज्वलंत जनता- 
हिवैशी व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडलेला होता. त्यामुळे त्यांनीही त्यांना अगत्यपूर्वक 
वागविले. श्री काळबोवांच्या दशनास तें गेळे असता काळवोवांनी त्यांचा हात 
हातात घेतला. त्यांचे उदिष्ट चांगले नाहे हेही मान्य केले. पण हट्टास पेटून असे 
करणे म्हणजे भितीवर डोके आपटण्यासारखे असून फ़ुकट भरावे लागेल अशी 
दाकयता सूचित केली. * परंतु स्वातंत्र्यलालसेने वेहोप झालेल्या क्रांतिकारकाना 
असा स्थितप्रश्ञाचा समादेश रुचला असता तर ते साघूच झाले असते; राज्यक्रांति- 
कारक नव्हे. 
श्री गोंदवलेकर महाराज तर वासुदेव बळवंताचे समवयस्कच. तेव्हा त्यांच्याही 
शुभेच्छा मिळविण्यासाठी ते गोंदवल्यास गेळे. ते तेथे पोचले तेव्हा संघ्याकाळ 
९. दासुदेव वळवतांचे 'आत्मच्थिवा 
१० वित्ता भ 


११ ग. ब. मुळेकर "घी अकशलकोट स्वामी मह्यराड याचे चरित्र” पू. ७५ 
द्र आ, के. वि. बेलसरे : “श्री गोदवरेकर महाराज यांचे चरिव आणि वादमय” पृ. ८६ 


'रामोऱ्यांशी संघान १११ 


झाली होती. महाराज त्यावेळी शेतात काही मंडळींसमवेत होते. त्यामुळे तेथे वर- 
वरचे बोलणे होऊन श्रीमहाराज भग त्यांना घरी घेऊन गेले. सर्वांची निजानीज 
झाल्यावर ज्षालेल्या बोलण्यात वासुदेव बळवंतांनी आपल्या बंडाचा निश्‍चय महा- 
राजांना सांगितला. महाराजांना वासुदेव बळवंतांविषयी प्रेम आणि आपुलकी 
होती. रात्रभर त्यांनी त्यांना बंडाच्या मार्गापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला 
पण' व्यथे. दुसऱ्या दिवशीही महाराजांनी त्यांना सांगितळे को, “सध्याचा 
काळ अनुकूल नाही. आपली शक्ती फुकट दवडू नका. भगवंतांची उपासना करीत 
राहा... अतुकूल काल येण्यास जरा अवकाश आहे.” पण केवळ अशा गूढ सार्गाने 
स्वातंत्र्य मिळेळ असे प्रयत्नवादो कृतिशील क्रांतिकारकांना पटणे शक्य नसते. 
आणि नुसत्या साधुपुरुषांच्या अश्या मार्गानी हिंदुस्थानचे स्वातंत्र्य जवळ आले असा 
प्रत्यय पुढेही सत्तर वर्षांच्या त्याच्या स्वातंत्र्यलढ्यात आला नाही. त्यामुळे वासुदेव 
बळवंतांची अशी प्रतिक्रिया योग्य होती हेही सिद्ध होते ! महाराजांचा हा समादेश 
ऐकून वासुदेव बळवंत उद्गारले, “अहा रे साधू ! ” त्यांनी महाराजांच्या तोंडापुढे 
हात भोवाळले आणि ते तडक पुण्याला निघून गेले.” असे झाले तरी स्वातंत्र्पासाठी 
प्राण पणास लावणाऱ्या वासुदेव बळवंतांसारख्या ज्वलंत क्रांतकिरकाच्या व्यवित- 
मत्वात असे तेज असते की, मी मी म्हणणाऱ्यांवरही त्यांची तशीच छाप पडते. 
त्यामुळेच बासुदेद बळवंतांचे वंड फसल्यावर त्यांना अटक क्षाली, हे कळताच 
महाराणांना फार वाईट वाटले आणि ते कळवळून उद्गारले, '“अरे, रे ! आपल्या> 
पैकी चांगल्या माणसाचा घात झाला. भगवंताने यापुढे त्यांचे फार हाळ करू 
नयेत ] १7 ११ 
संतपुरुषांचा असा जरी अनुभव आला तरी भगवंतांच्या अधिप्ठानाच्या 
प्राप्तीसाठी त्याच निष्ठेने हाती घेतलेले एक कार्य वासुदेव बळवंतांनी पुरे करीत 
आलेले. ते म्हणजे मागे उल्लेखिलेल्या "दत्तमहात्म्य” ग्रँथांची हस्तलिखित प्रत 
होय. त्मांच्या स्वतःच्या हस्ताक्षरातीठ फडक्यांच्या घराण्यात असलेला हा ग्रंथ 
या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या वेळी अज्ञात राहिला होता. वासुदेव बळवंतांचे 
मराठी सलग हस्ताक्षरही मळा मिळाले नाही. त्यांच्या “दत्तलहरी” ,या प्रकाशना- 
वसैल मोडी स्वाक्षरोवरच त्या गोष्टीत मला समाधान मानावे छागले. त्यामुळेच 
हा हस्तलिलित ग्रंथ येताच एखादा मौल्यवान ठेवा हाती आल्याचा आनंद मला झाला. 
या हस्तलिखिताने अर्ध्या बंदाची लंबरेषेवर दुमडलेलो ५१८ पृप्ठे व्यापलेली 
असून तै गुरुचरित्राच्या एकावन्न अध्यायांचे आहे. वोरूच्या लेखणीने काळ्याभोर 
शाईत त्यानी ते लिहिळेळे आहे. त्यात ७१७४ ओव्या असून त्यात मध्यायांचे 
पृष्दांचे आणि ओव्यांचे क्रमांक क्रमवार घातलेले असून विशिष्ट महत्त्वाचा भाग 
तांबड्या शाईत लिहिळेला आहे. त्याच्या शेवटच्या पृळावर “हे पुस्तक धममस्थापना 
१३ भरा. के. दि बेलसरे : धी पोदवेकर महाराज यांचे चरित आणि वाडमग,” पू. टक-टर-८३ 


नर्र भे वासुदेव बळवंत फडके 


व्हावी एतद्थ वासुदेव बळवंत फडके, राहाणार शिरढोण, तालुके पनवेल, जिल्हा 
ठाणे ' याणी ' लिहिले आहे. मिती कातिक कृष्ण पेष्ठी, शके १८०० बहुधान्यनाम 
संवत्सरे ते दिवशी सकाळी समाप्ती”असा लेख आहे. त्यामुळे त्याच्या लेखकाविषयी 
आणि समाप्तीच्या काळाविषयी संशय रहात नाही. वरील दिवशी येणाऱ्या दिर्ना- 
काचा शोध घेता मला असे भाढळले को, त्या दिवशी १६ नोव्हेंबर १८७८ हा 
दिनांक येतो तेव्हा हे हस्तलिखित वासुदेव वळवंतांनी या दिनांकाला १८७८ मध्ये 
आपल्या ३४ व्या चाढदिवसाच्या संधीला पुरे करून ठाकले हे उघड आहे. पणतो 
ग्रंथ प्रसिद्ध करण्पाची त्यांची मनीपा भात्र त्यांना अधिक मोठ्या सशस्त्र बंडाच्या 
कार्याच्या व्यापात पूर्ण करता आठी नाही. कदाचित, त्याची ही पूर्तीच त्यांचा 
लागलीच वंड करण्याचा निश्‍चय या वेळेस ठाम झाला होता, असे दाखविते. 

ज्या रामोड्यांशी आणि झेतकर्‍यांशी त्यांनी संघाने बांधली होती, त्यांना ते 
आता आपल्याकडे बोलावून घेत आणि पुण्यातील सहकाऱ्यांच्या देखत ब्रि. सरकारविरुद्ध 
बंड करण्याच्या आपल्या योजनांचा त्याच्याशी खल करीत. त्यावेळी रामोश्यांचे निरोप 
ऐकणे आणि त्यांना नवे निरोप देणे ही कामे ते करीत. रामोशी लोकांशी त्याची 
बोलणी सुरू झाली की, आलेल्या पांढरपेद्या तरुणांना ते माडीवर जाऊन बसण्यास 
सांगत. आपल्या संघटनेत येणाऱ्या रामोड्यांनाही त्यांनी एक प्रतिज्ञाविधी ठेवला 
होता. रामोझ्यांचा हा प्रतिज्ञाविधी बनेश्वर येथे होई. रामोश्यांपैकी दोन रामोशी 
शवत्रयाही त्या खटपटीत त्यांच्या अनुयामी बनल्या होत्या, ही सवे मंडळी वासुदेव 
बळवंतांचे निरोप घेऊन आपल्या गावी परतत आणि 'महाराजांचे' आदेश आपल्या 
जमातीला कळवीत. 


स्वराज्य हे वासुदेव वळवंतांना तुसते राजकीय घ्येय वाटत नव्हते. त्यांच्या 

मनात त्या ध्येयास आता धामिक उच्चता प्राप्त झाली होती. मॅझिनीप्रमाणे त्याना 
वाटे की आपला देश पारतंत्र्यात असेपर्यंत आपणही सुतकातच आहोत. इटाली 
< पारतंत्र्यात होती म्हणून मॅझिनीने ती स्वतंत्र होईपर्यंत सुतकाचे काळे कपडे वापरले. ४ 
वासुदेव बळवंतानीही उंची कपड्यांचा त्याग केला. आपण पारतंत्र्याच्या सुतबगत 
आहो असे समजून त्याकाळी अत्यंत शुभ दिवसांचे निदशंक असे गंध कपाळावर 
लावण्याचे सोडून दिळे. कोणीही शिरस्त्राण घातलेले नसणे हेही त्याकाळी सुतकाचेच 
लक्षण समजले जात असे. त्यामुळे शिरस्त्राण घालण्याचे टाकून देऊन बोडवयानेच 
ते हिंडू लागले. त्यांच्या मनात किती तीव्र, उदात्त भावना उचवंळून येत होत्या, तै 


वश्य 3 पॉट पाट वेशहाषतापलते (0 पस्त गाण्पयाया& पैल ल्ठणपपि९0७ मापात 
दपण्पहडा०प तड 12 फट छाट पणा १0१८. 
(बायुप्यात भुरवातीलाच त्यांनी सुतकाचे शाळे कपडे वापरण्याचे ठरविले आणि आयुष्यभर 
दुसरे कोणतेच कपडे थातळे नाहीत”) मिसेस हॅनिल्टन विग “तेटलं अंड रिवदेडशन्म भॉफ 
मेंशिती” पू, ११५ 


'रामोश्यांशी संधान ११३ 


त्यांच्या पुढी उद्‌गारांवरून दिसेल. “मी आजपर्यंत परस्त्री माझी माता समजत 
आलो आहे. नाणि दुसऱ्याचं द्रव्य मला बमनासमान आहे. कदाचित्‌ (त्याचा) काही 
अंध (मजकडे) आळा असल्यास त्याचा उपयोग पुण्यमार्गाकडेच कैला सेल,” 
बीर पुर्पास स्थ्री ही नित्य अशी आदरणीय वाटत असते. स्त्रियांविपयीचा 
हा मादर त्यांच्या ठायी अमर्याद प्रमाणात होता. पुण्यामध्ये त्यांची वलोपासना 
चालली असता त्यांच्या आळीतील एका मनाथ अबलेची विटंबना करण्याचा काही 
टवाळ लोकांनी धाट घातला. वासुदेव बळवंतांना हे समजले, तेव्हा त्यानी तेये 
जाऊन त्या लोकांचे पारिपत्य केळे आणि राईस निर्भयतेचे आश्वासन द्लि 


स्वातंत्र्यासाठी उभारावंयाच्या सैन्यासाठी दव्य तर हवे, तेव्हा ते मिळविण्यासाठी 
बऱ्याच श्रीमंत लोकांशी त्यांनी वाटाघाटी केल्या.ठे पैते मिळविण्यात त्यांचा काहीच 
स्वाथे नसत्यामुळे आपणास हे पैसे कशासाठी हवे आहेत, ते त्ांनी त्यांना अगदी 
स्पष्टपणे सांगितळे. " मला स्वतःला हे पैसे नको आहेत. स्वराज्यासाठी मला त्ते 
हवे आहेत. तुम्ही स्वराज्यासाठीच हे पैसे द्या. त्याची पावती आणि वचतचिठी 
तुम्हाला देऊ. आणि स्वराज्य मिळताच तुमचे पैसे तुम्हाला परत केर ] असे त्यांना 
तें म्हणाठे. स्वराज्यासाठी असे पैसे घेण्याची मणि त्यासाठी बचमचिठया देण्याची 
कल्पनाच अभिजात आणि त्रातिकारी होती. त्यांनी सुरू केठेली ही परंपरा पुढे 
बंगाठ--पंजाबच्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यलढ्यात चालविली! त्यांच्या अशा चिठ्या 
पुढे काही ठिकाणी निराळया परिस्थितीतही छोकांचा मिळाल्या, त्यावरून त्यांनी 
अवलंबिलेल्या या. कल्पनेंचा पुरावा मिळतो. त्यांती अश्या चिठ्या तसे पैसे त्यांना 
स्वतः होऊन न देणाऱ्या श्रीमंतांनाही दिल्या, कारण अते पैसे ते स्वराज्यासाठी 
घेतलेठे कण समजत होते. आणि वेळ येताच त्यांना ते परत करावयाचे होते. परंतु 
लोभी थरीमंतांना त्यांची स्वराज्य मिळविण्याची ही कल्पवाज अतमये होती आणि 
त्यांची भापल्या तिजोरीवरील कंजूप पकड अशी धट्ट होती की, त्यांच्यापैकी कोणीही 
स्वेच्छेने त्याना तसे पैसे देईना ! शि 
या कामी अद्यी निराक्षा होताच, स्वराज्यासाठी पैसे पाहिजेत आणि ते ज्या- 
साठी मिळवाबयाचे ते पवित्र ध्येयच ते मिळविण्यासाठी अवलंविठेल्या मार्गाचे मूत्य 
(ककणे ना ळा कत धन मिळविण्यासाठी श्रीमंत छोक जर स्वतः 
कयत , ुटून आणि त्यांच्या घरावर दरोडे धालूनद्ी ते 
धप आणि स्वराज्याचा खजिना भरण्यात आक्षेपार्ह काय, असा विचार करून 
स्पांनी भम श्रीभंत लोकांच्या घरांवर त्यासाठी छापे घालण्याचे ठरविले. 


अशा विचारसरणीत या मार्गाने पैसे मिळविण्याचे ठरवण्यात वासुदेव बळवंतांनी 
मागाहून येणाऱ्या क्ांतिकारकांनाच एक परंपरा भाळून दिठी. त्यांच्या नंतरच्या 
१५ चागुदेव बळवंतांचे “आत्मवरिद्व' 


शड वासुदेव बळवंत फडके 


* क्रांतिकारकांनी या मार्गाचे निकराचे समर्थन करीतच तिचा अवलंब केला. अरविंद 
घोपांचे 'युगांतर' पत्र म्हणाले, '* या कार्यास पैसा पुय्कळ हवा माहे. तो 'स्वेच्छेच्या 
देणग्यांनी' किवा 'बळाचा वापर करून' मिळवता येतो. वळाचा वापर हा सवेस्वी 
समर्थनीय आहे. कारण असा पेसा हा समाजाच्या हितासाठीच द्यावयाचा आहे 
आणि व्यतीत करावयाचा आहे. चोऱ्या किंवा दरोडे हे नेहमीच्या परिस्थितीत अप- 
राघध ठरतात. कारण, ते सामाजिक स्वास्थ्य नप्ट करतात. परंतु सर्वोच्च जनहिता- 
साठी ते स्वास्थ्य नष्ट करणे काही पाप नाहो; तर धामिक पुण्याचंच कायं आहे! 


त्यानंतर 'हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन' या सचीद्रनाथ संन्यालांच्या 
गुप्त संघटनेने तसेच एक प्रमुख सदस्य मन्मथनाथ गुप्त म्हणतात, “धनी व्यक्‍ती पार्टी 
* को रुपया देना नही चाहता, पार्टी उनके घनकी माँग करती है । पार्टी जानती है 
कि वो खुशोसे घन नहीं देगा, तव उससे जवरदस्ती घन ले लिया जाता है। कोई भी 
संदेह्वाला इसपर मुस्कराकर यह कह सकता है कि यह तो डकंती हे ओर कुछ नहीं 1 
अवश्य यह डकती है इसरमें सन्देह नहीं । ”' या मार्गाने पैसे मिळविण्याच्या धोर- 
णाहाच या संघटनेच्या लोकांनी 'जवरदस्तीका चंदा? असे नाव दिले. आणि पुढे 
गूढ नावाने ते आणि भगतसिंगांचे सहकारी त्याला 'मनी अँक्शन' असेही म्हणत. 
हा माग वासुदेव बळवंतांनीच हिंदुस्थानात अवलंबला असे नव्हे. याच तत्वज्ञाताने 
पुढे आयलंडच्या क्रांतिकारकांनी आणि रशियातील बोल्शेन्हिकांनी दरोडे धाडून 
आपल्या संघटनेच्या क्रांती कार्यासाठी पैसा मिळविला. तेव्हा वरील गोष्टीत वासुदेव 
बळवंत हे जगन्मान्यच मार्गे आपल्या बंडाच्या सिद्धतेसाठी चोखाळत होते ! 


आपल्या कार्यासाठी पैसा मिळवावयाचा ह हेतू सोडला तरी वासुदेव बळ- 
वंतांनी दरोड्याच्या खूपानेच ब्रि. सरकारविरुद्ध वंड उभारले. याला कारण त्यांच्या 
काळापर्यंत परकीय सरकारविरुद्ध होणारे बंड याच रवरूपात होत असे. मोगलाविरुद्ध 
शिवाजीने तसलीच उठावणी केली होती. अमे करण्यात, प्रस्थापित सरकारला एवः 
आव्हान असते की, त्याने आपली ही उठावणी संव बळाने दडपुन टाकून दाखवावी! 
हे आव्हान क्रांतिकारकांच्या देशबांधवांना त्यांच्या पक्षाकडे ओढी. तसे दरवडे 
एकसारसे पडत राहिले आणि प्रस्थापित सरकारला ते वंद पाडता आले नाहीत, की 
या परकीय सरकारलाही वंडखोर दाद देत नाहीत आणि ते त्यांच्या कृत्यांपुढे एत- 
वळ होऊन पडले आहे, असे जनतेछा दिसून येते. तिचा सरकारच्या सामर्थ्यावरचा 
विश्वासच उडून जातो. या गोंघळांतच पुढे लाबलांवच्या ठिकाणी बंड चळावत जाते 
असा अनुभव होता. त्यामुळे वासुदेव बळवंतांकडूनह्दी त्याच मार्गाचा अवलंब केला 
गेला. “फडकेः याचे बंड हा शिवघरिद्रापासून स्फूर्ती घेऊन केलेला जुन्या पद्धतीच्या 


१६ मन्मथनाथ गुप्त: “पातियारी षी आत्मश्‍या,” पू. १९९ 


'रामोश्यांशी संघान ११५ 


विधान त्या दृष्टीने अगदी सुयोग्य आहे. 

त्यांचा हा हेतू इंग्रजांच्या चांगलाच लक्षात आला होता. त्यावेळचे राज्यपाल 
सर रिचर्ड टेंपल म्हणतात, भै 

पणू झड यी णाविला 0012 विलींट ७पाडास्ते ७7 8पा 0१ 
नयत नैुचययाड पाट शिल्टणा णा92 हाते 9 €रचर्णा र 008 उधाण 
गीहव ठळ॑ क्णपणा. 1380002 एवांलेड शट एसयाषट्र प्पावरसापशत्शा 
कष्टग्णाड पाट एगाचबष्ठ९ड शगाष्ट चा ला पेश्‍वा पिट एए९$टणा माक 
पपप तड, आत शिट फजणाठेला एर एटा पएवाणांठत णी (0 1४ 
९55९5 डात (2 एप वि एकझा४शट. 00 डपा्ाष्शाण शाएपषटटा 
फड0"9 ४7७ एटा ७5१ 1९४05 5९0.” 
(५मोगल साश्राज्यावि्द्ध शिवाजीनें ज्यांचा अवलंब केला होता. त्याच डावपेचांचे 
अनुकरण करणारा (हा कट होता) आणि अगदी थेट त्याच रपणक्षेत्रावर होता. 
पश्‍चिम घाटाच्या डोंगरातील किंवा त्याच्याजवळच्या खेड्यांवर नासधूस करणारे 
छापे घालण्यात येत होते आणि मिळालेली टूट पवंतराजीच्या आतील गुहात 
पळवून नेण्यात येत होती. अगा रीतीने मोठ्या आश्चर्यकारक रीतीने इतिहासाची 
पुनरावृत्ती होण्यास सुरवात होत होती”) 

रामोशी प्रभूती लोकांची संघटना करण्यात त्यामुळेच धासुदेय घळवंतांचे दोन' 
हेतू होते. एक तर त्यांनी लहान लहात पथके करून डोंगराळ प्रदेशात राहून छुटी 
मारताना त्याना हढाईचे शिक्षण द्यावयाचे नि त्या बळावर सरकारला हुराण करा- 
वयाचे. आणि दुसरा म्हणजे हे लोक विश्‍वासाने शेवटपर्यंत आापल्यासमवेत डोंगराळ 
प्रदेशात राहतील. कालांतराने त्या सेनेची वाढ होईल आणि बंडखोर पक्षाचे सामर्थ्य 
शेवटी अजिक्य होऊन ब्रि. सरकार नामोहरम होईल. 

१८७८ च्या शेवटी आधीच्या पाचसहा वर्षातीक सर्वे मनःस्ताप वासुदेव बळ- 
वंतांच्या मनात एकवटून माले. कार्यालयातीळ इंग्रजाच्या निप्ठुरपणामुळे भाईला' 
मृत्यूपूर्वी ते शेवटचे भेटू शकले नव्हते. तिच्या प्रेमळ हाकेची आठवण होताच तिचा 
आपल्याला असा वियोग होण्याचे कारण आपली भारतमाता परतंत्रतेत माहे हे होय 
असे त्यांना वाटले, दुष्काळातील सहस्त्रावधी देशबांधवांचे मृत्यू आणि वाताहात 
आठवून ते कळवळून जाऊ लागले. स्वराज्य! स्वराज्य ! ' यावाचून त्याना दुसरे 
काही सुचेना. आपल्या धामिक विधीवर परदास्याचे सुतक पसरले आहे, असे त्याना 
बाटे. अन्नग्रहूण वऱ्रताना त्याना ते योड लागे ना! ज्या अन्नावर परतंत्रतेचा निक्का 
होता, ते त्यांना कसे रुवावे? कोणत्याही करमणुकीत त्यांचे मन रमेना, दिवसाची 
ही मनःस्थिती रावीही त्यांना सोडीना. राती मध्येच ते उठून बसत आणि मातृभूमीची 
*ऊठ! ऊठ! ' हो हॉक ऐकून परकीयांच्या नाशाचा विचार करीत वसत 
१७ ग. व्यं. माडखोलकर जाणि श्री, ना. वनहट्टी : “विष्णु दृष्य चिपळणकर,”” पृ. ९९. सर रिघई 

हपक्त : "दि स्टोरी बॉफ माम लाईफ”, पू. २९ 


११६ वासुदेव बळवंत फडके 


परकीय सत्तेच्या छळांची उदाहरणे देऊन आवल्या या मनःस्थितीचे सम्यगू 
वेर्णेन करताना ते म्हणतात, “या आणि इतर हजारो गोष्टींचा विचार करता करता 
माझे मन हिंदुस्थानातील इंग्रजसत्तेच्या नाशाविषयी उद्य्कत होऊन गेले. मला दुसरा 
कसलाही विचार सुचत नव्हता. मी शोचास ग्रेलो असता, स्नान करीत असता, 
(धार्मिक) कर्म करीत भसता, जेवत असता आणि झोपेतही आणि केव्हा केव्हा तर 
प्रह्र न्‌ प्रह्र या विचारांमुळे मला झोपही आली नाही-तीच गोप्ट माझ्या मनाला 
सतावत असे. मध्यरात्री मी उठून वसत असे आणि इंग्रजांचा नाह कसा करता 
येईल याचा विचार करीत बसत असे! या विचाराने मी अगदी वेडा होऊन गेलो! 
मातृभूमीच्या दुःखाने आणि स्वातंत्र्याच्या तळमळीने त्यांची तहानभूक आणि झोप 
अशी अक्षरशः नाहीशी झाली! वासुदेव बळवंतांची दी मनःस्थिती आणि त्यांचे 
हे शब्द बाई फडके यांनीही भापल्या आठवणीत सांगितले माहेत. त्या म्हणाल्या की, 
“मध्यरात्रीसुद्धा हे वाहेर ओट्यावर जाऊन बसत आणि बंडाच्या आणि इंग्रज 
सरकार उल्थून पाडण्याच्या योजनांवर विचार करीत रहात असत.” 

ध्येयवादाने वेभान होऊन गेलेल्या कोणाही मनुप्यास धीराचा उपदेश कसा 
रुचावा. वासुदेव वळवंतांनाही कोणी तसा उपदेश करू लागले को त्याचा त्यांना 
संताप येई आणि ते त्याला त्वेपाने म्हणत, '* छे! छे! आता थांबणं शक्‍य नाही! 
विचार कसला करता? हीच वेळ, हाच महूत, घे तलवार नि हो पुढे! अशी वेळ 
आता आली आहे.” 


१८७९ चे वर्षं उजाडले, तेव्हा वासुदेव वळवंतांनी उठावणीचा मुहुतंही 
निश्‍चित केला होता. स्वराज्यासाठी उभारावपाच्या सेनेसाठी लागणार्‍या पैश्यासाठी 
आणि ब्रि. सरकारविरुद्ध दरोड्याच्या रूपाने उभारावयाच्या बंडाच्या सुरुवातीसाठी 
ते भापली शस्त्रे परजू लागले! 


१८ बागुदेव वळवंताचे “आत्मचरित्' 

१९ याई फडके याच्या स्तुपा उमायाई फडे यांनी सांगितलेल्या त्याच्या जाठयणी 

२० शहिस्ता; वाईनी वासुदेव बटवताचे हे विविशिव शऱ्दन बयाच वेळा जमेच्या तसे म्हणून दाखविले 
होते, 


प्रकरण ९ वे 


बंडखोर जीवनास आरंभ 


१ छपल्ल्वण्या ! गारा 5 5ण्याशीययाषठ्र वरा, 1) 17 शहत 
17६016, 
गुणाला ॥छणाड १९ ह्यॉथ्चा र णा $०प, एप 
)222011001:171:/- 
31655९१ ७९ ॥॥९ टुथा९7०प३ ॥३्यापे, १0४ 06९5 
प्राट णद 2 १1१: ४१५७, 
काप व्शियाष्ट णि ठरा केथ्ठाचचेहच "२८9, टा ९९5 गी'९९चेल्या 
१० 71९ 880९.7 
बंडासाठी बाहेर पडण्याचा निर्णायक क्षण जवळ येत चालला, पुण्याचे बिऱ्हाड 
वासुदेव बळवंतांना लवकरच वंद करावयाचे होते. त्यांच्या वाहेरच्या कामाचा 
व्याप अलीकडे फार वाढल्यामुळे ते रात्री अपरात्रीपर्यंत धरी येत नसत. त्यांची 
शिता करीत बाई धरी वसत. पण ते काम सोडून द्या असे सांगण्याचा त्यांना धीर 
होत नसे. त्यांचे हाल वासुदेव वळवंतांना समजत होते. धरी असले म्हणजे ते तसे 
बोडूनहदी दाखवीत. पण त्यांचा निरुपाय होता. वाईंची पुढील व्यवस्था करण्याची 
वेळ आली तेव्हा त्यांना शिरढोणची निवड करणे अशक्य होते. कारप, वडिलांचे भाणि 
त्याचे सबंध आता विचित्र झाठे होते. वाईचे वडीळ वारल्यानंतर त्यांच्या माहेरी 
त्यांचा सांभाळ करण्यास कत माणूस नव्हते. तेव्हा जूत्तर येभे त्यांचे मामा दामले हे 
होते.त्यांच्याकडेच त्यांना पाठविले तर सर्व व्यवस्था नीट होईल असा विचार करून 
त्यांना तिकडेच पाठविण्याचे त्यानी ठरविले. 
बाईतेव्हा नुकत्याच कोठे तारण्यात पदार्पण करीत होत्या. जिचे सारे बायृप्य 
आनंदात जावयाचे अश्या आपल्या पत्नीवर आपल्या कदाचित चिरंतन ठरणाऱ्या वियो- 
१ “हे स्वतत्नते तुझा नामोच्चार होताच अंत.करथ एका बखड तेवत राहणार्‍या ज्योतीने उजळन 
मावे, अशी तुझ्या नावातही गोडी नाहे ! म्हणूनच बरेरावी राज्यकत्यांच्या शया होड 
टाकणारा जाणि पददलित मनुष्यासाठी हळहळ वाढून गुदामाना त्वतब्नता देणारा हात घन्य 
हव” 


१श्ट वासुदेव बळवंत फडके 


गाचे दु.ख कोसळणार हे पाहून वासुदेव वळवंतही दुःपी झाळे. त्यामुळे काहीशा खिन्न 
र वरातच थट्टीवाल्याच्या वाड्यातील आपल्या बिर्‍हाडातील वस्तूंकडे शून्य दृष्टीने 
पहात त्यांता जुन्चरला पाठविण्याचा आपला विचार त्यांनी त्यांना सांगितला. 
त्यासाठी पहिक्षे पाऊल म्हणून त्यानी १२ फेब्रुवारी १८७९ ला कार्याल्यांतून 
आठ दिवसाची नैमित्तिक सुटी घेतली.* वाईचे त्यांच्याशी शेवटचे संभाषण झाले तेव्हा 
त्यांच्या भावना काय वर्णाव्या? बलाढय ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या या पुरुपा- 
च्या डोळयातही भीपण भवितव्याने अथू उभे राहिले आणि ते पहाताच वाइंच्या 
धौरगंभीर वृत्तीचाही बांध फुटून त्याच्या डोळघातूनही घळाघळा अश्रू वाहू लागले. 
*“ घाबरू नकोस. मी काही कायमचा जात नाहो. थोड्याच दिवसात आपला देश 
स्वतंत्र होईल! आणि मग पुन्हा आपण भेटू! “अशा काहोशा शब्दांनी त्यांनी बाईना 
धीर दिला. बाईना जुन्नरला त्यांनी पोचविले, तेव्हा बाईंनी तेच शब्द मनातल्या मात 
उच्चारीत त्यांना निरोप दिला! पण ती त्यांची आशा सफल व्हावयाची नव्हती. 


बुधवारी १९ फेब्रुवारीला वासुदेव बळवतांची स्वतंत्रतेतील पुण्यातील शेवटची 
सध्याकाळ होती. त्या दिवशी ते खुन्या मुरलोधराच्या देवळात शेवटचे गेले. आणि 
त्यांनी आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेतला. त्यावेळी खरे वंघूंच्या मातोश्री लक्ष्मी- 
वाई याच्या हूदयात त्यांच्या संकल्पाची चाहूल लागून कालवाकालव झाली. त्यामुळे 
त्यांनी प्रेमाने त्यांना आपल्या घरात बोलाविले. ते येताच त्यांनी त्यांना गूळ, दाणे 
आणि पाणी यांचा उपहार दिला. आणि भावनावश होऊन त्या त्याना निरोप देताना 
म्हणाल्या : “तू जातोसच आहेस. तर जाताना सुखाने जा! “ त्याच्या मायेने सद्गदित 
होऊन त्यांना नमस्कार करून त्यांच्या त्या आशीर्वादाचा वासुदेव बळवतांनी 
स्वीकार केला आणि त्यांचा भमाणि इतर सहकाऱ्यांचा त्यांनी निरोप घेतला.* 
'बंडा'च्या प्रारंभासाठी दुसर्‍या दिवश्यीचा मुहूर्त धरून वासुदेव वळवंतानी 
आपल्या जवळच्या तीन चांगल्या तलवारी आणि इतर इस्त्रे एका विश्‍वासू माणसाच्या 
हाती रात्रीच्या गाडीने लोणीकंदला पाठवून दिली. कारण दुसऱ्या दिवशी गुरुवारी 
२० फेब्रुवारी १८७९ ला रात्री आपल्या ध्वजाखाली येण्यास सिद्ध असलेळे आपले 
सर्व एकनिप्ठ अनुयायी आपल्या सेनेचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी एकत्र 
बोलाविले होते. या संमेलनाचे स्थान डोणीलाच होते. लोणीकंद पुण्याजवळ आठ 
क्रोशार्धावर दोते. त्या मेळाव्यासाठी घ्या गावाच्या बाहेरच्या एका प्रशस्त शेताची 
निवड करण्यात आली होती. त्या संमर्दात रामोश्यांप्रमाणे विष्णु विनायक गद्रे, 
गोपाळ मोरेदवर साठे, गणेश कृष्ण देवधर आणि गोपाळ हरी कर्वे हे वासुदेव 
बळबेंसांे पुण्याचे पांढरपेशे अनुमायीही होते. त्या संमेळूनाची व्यवस्था जातकू शिदा 
आणि गणू रामोशी हे लोणीचे गावकरी पाहात होते. या वेळी जमलेल्या दोनशे उद्दाम 


२ जें टो. य्दॉल्यूम, ५८-५९ (८७२९-८०), मुबई सरकारचे वगदपत्न. 
३ मोरो वळवंत यरे याचे नातू नाप खरे याती सांगितलेली माहिती. 


बंडखोर जीवनास आरंभ श्र 


लोकांमध्ये वासुदेव वळबंतांचे उजवे हात असठेले सरदार दौलतराव नाईक माणि 
स्वपंपाको सोतारांम गोकाक हेही होते. त्याचप्रमाणे चिमा आणि भवानी था. दोन 
रामोशी स्त्रियाही होत्या. गद्रे जाणि साठे यांना घेऊन गुस्वारी संध्याकाळीच 
वासुदेव बळवंत लोणी येथे गेले. 
या लोकांना हा प्रसंग साजरा करण्यासाठी वासुदेव बळवंतानी मिप्यान्नाचे 
भोजन दिले. रात्रीच्या काळोखात जागरूकतेने ते सवं भोजनास वसले असता वासु- 
देव वळवंतांनी त्यांच्यात हिंडून सर्वांची आस्यापूर्वक चौकशी केळी. नंतर ते त्वतःही 
त्यांच्याच समवेत जेवले. भोजनानंतर त्यांनी त्यांच्यापैकी कोणास पागोटी, कोणास 
उपरणी, कोणास पैसे दिळे, आपल्यात मिळूनमिसळून वागण्याच्या त्यांच्या या वाग 
णुकोमुळे त्या छोकांचा आनंद वृध्िगत झाला. त्यांना अशी भाताची वागणूक फ्वचितच 
मिळत असे. नंतर त्यांच्यापुढे केलल्या भाषणात वासुदेव बळवंत म्हणाठे की, "स्वराज्या- 
साठी करावयाच्या बंडासाठी वाहेर पडण्याची वेळ येऊन ठेपली आहे. भापल्या 
पहिल्या लुटीच्या छाप्यानंतर आपणास आणखी पुप्कळ इस्त्रं आणि आणणी पुष्कळ 
पसा मिळेल. त्यांच्या सहाय्यानं आपणास पोलिस आणि सरकारविरुद्ध लढावं लागेल.” 
आपल्या भाषणाचा जमलेल्या कोकांवर काय परिणाम झाला भाहे ते पाहूण्या- 
साठी वासुदेव वळवंतांनी त्याना विचारले, “काय, तुम्हाला कसं काय वाटत? ” 
आणि त्यांचा तो प्रश्न ऐकताच तो सर्व समुदाय एकदम उभा राहून एक आवाजात 
म्हणाला, “आम्हाला शस्त्रं आणि पैसा द्या आणि आम्ही वंड करून उठतो! ” त्यांच्या 
या उसळत्या उत्साहाचे स्वागत करून वासुदेव बळवंतांनी त्यांना सांगितळे की, 
“दौलतराव ती सर्वे व्यवस्था करतील. भी आता पुण्याला जातो आणि ठरल्याप्रमाणे 
उद्या येथे येईन.” वासुदेव वळवत नंतर त्या रात्रीच तीन वाजता बैलगाडीने पुण्यास 
परतले. जवळजवळ दहा वर्षांनी ते आता पुन्हा बैलगाडीत वसत होते. भाणि ही 
गोप्ट त्यांच्या विशेष लक्षात राहिली. 
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २१ फेब्रुवारी १८७९ ला वासुदेव वळवंतानी बापल्या 
कार्याल्याच्या अधीक्षकाल्य एवः चिठी पाठविली. त्या चिठीत त्यानी लिहिके होते : 
भु क्षणा 5णप 0 उगरणिणा १०५ पळ] चया आल "२. ९५ला, 
स्णेव भाण ए९१५-१०म२ झात. टणाइश्देषशा 0७ पट (७ ८६ 
णीए९.१ 
(“आपणास कळविण्यास मळा खेद होतो की, मी तापानं, सर्दोन, जाणि 
डोकेदुखीनं रुग्णाईत झाली आहे आणि त्यामुळे आज कामावर येण्यास मी असमर्थ 
आहे.”) त्यांची ही सर्वाच्या परिचयाच्या कारणाची रुग्णचिठी (मिक्‌ नोट) होती. 
गेल्या शंभर वर्येपर्यंत लेखनिकानी आणि चाकरोवाल्याची नशी चिठी पाठविताना 


४ जे. डो. ब्दॉल्यम ५८-६९ (१८७९-८०) : मुबई सरशारचे कागदपत्र 


१२० *» वासुदेव बळवंत फडके 


वापरावयाची भाषा कशी सारखीच राहिली आहे ते त्पा चिठीतील वरील शब्दां- 
वरून दिसून येते आणि मानवीमनोवृत्तीच्या सारखेपणाची मौज वाटते! 


त्या दिवश्ली दुपारी दोन वाजता पुण्याहून बाहेर जाण्यासाठी वासुदेव बळवं- 
त्तांनी एक बैलगाडी धोलाविली होती. त्याप्रमाणे दुपारो ती आपल्या दारापुढे येऊन 
उभी राहाताच, आपली शस्त्रे त्यांनी त्या गाडीत चढविलो. त्याच्यावर कडव्याचा 
भारा पसरला, त्यावर बैठक घातली आणि ते पुन्हा आपल्या बिऱहाड़ात परतले. 
भागल्या घरातल्या देवांपुढून त्यांनी आपले आवडती तलवार उचलली आणि देवाचे 
नाव घेऊन आणि आपले विऱ्हाड बद करून त्याला कुलूप ठोकून त्यांनी गाडीत 
उडी मारली. ते गाडीत बसताच ती चाळू झाली. आताच्या नव्या भंडईच्या मागील 
बाजूच्या पुण्याच्या रस्त्यावरून ती गाडी लोणीकडे निघाली, तेव्हा कित्येक वर्षांच्या 
परिचयाचे पुण्याचे टापू त्यांच्या दृष्टीपुढून जाऊ लागले. भापण परत कधी उघडपणे 
येथे येऊ काय, असा विचार त्यांच्या मनात आला. पण गाडीने लवकरच पुणे मागे 
टाकले आणि ते रावी लोणीस पोहोचले. 


ती रात्र त्यांनी तेथेच काढली. लोणीजवळील चिचूशीच्या जंगलात एका 
गुहेमध्ये कानोबाचे देऊळ आहे. त्या देवळापुढे दुसऱ्या दिवशी सकाळी सवजण जमले. 
मंतर त्या गुहेतच त्या दिवशी त्यानी जेवण केळे आणि सायंकाळपयंत गुहेतच वेळ 
काढून त्या देवळात सर्वेजण परतले. रात्री त्यांनी त्या गुहेतच झोप काढली. 
रविवारी २३ फेब्रुवारीला पाहिल्या लुटीचा मूहूर्त ठरला होता. त्या दिवशी 
सकाळी उठून त्यांनी दुसर्‍या एका गुहेचा भाश्रस घेतला. त्या दिवशी लोणीचे वतन- 
दार पाटील रविराव शिदे यांच्या मुलीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.ते जेवण करून 
सायंकाळी वासुदेव वळवंतांनी ते ठिकाण सोडे. एक डोगर चढूत पुन्हा ते काऱ्होवा- 
च्या देवळात आले आणि संध्याकाळी सातच्या संधीस आपल्या लोकांना त्यांनी 
“पुढे चलण्याची' आज्ञा दिली. ती मिळताच त्यांचे लोक घामारी नावाच्या गावाकडे 
चालू लागले. या वेळी वासुदेव वळवंतांच्या लोकांच्या हातात त्यांनी वाटलेल्या 
वंदुका, भाले, तलवारी, काव्या, गोफणी भाणि दांडपट्टे होते. त्यांच्यापैकी दोघांजवळ 
घोडे होते. वंडसोरीच्या आयुष्याछा वासुदेव बळवतांनी सुरवात केली होती. 


घामारी गावाचे लोक दिवसाचे काम सपवून सायंकाळी घरी परतले होते 
एवनएकी त्यांना कोणीतरी फुकलेल्या शिगाचा आणि दशंखाचा नावाज ऐकू आला. 
आणि त्याच्या पाठोयाठ उडविलेल्या बंदुकांच्या गोळधाचे थाड्याडू आवाजही त्यांना 
ऐकू आले. ते ऐकताच त्यांची भीतीने गाळण उडाली. वासुदेव बळवंतांचे लोक 
घामारोला पोहोचले. त्यानी गावाबाहेर पहारा करणार्‍या धामारीच्या रावजी रामो- 
दयास पफडळे आणि ते पाहताच आजूबाजूचे गावकरी ते वृत्त आपल्या गावकऱ्यांना 
सागप्यासाठी गायात पळाले. बंडणोरानी रावजीस घामुदेव वळवंतांपुडे उभे फेले. 


बंडसोर जीवनास आरंभ - १२१ 


त्यानी त्याला गावातल्या सावकारांची घरे दालविण्यास सांगितले, त्याने तसे केळे 
आणि त्यांच्या हातून आपली सुटका करून धेऊन जीव मुठीत धरून तोही पळून गेला, 

रावजीने दाखविलेल्या घरांवर बंडसोरानी मगर चढाई केली. ती सुरू होताच 
गावचे सर्वे होक घरे सोडून गावाबाहेर पळून गेळे. वासुदेव वळवंतांच्या लोकानी 
कमवार॑ चढाईत दौलतराव किल्लाचंद या धामारीच्या सगळधात थीमंत मारवड्या- 
चे घरही लुटे. आणि इतर सावकारांच्या धरांचीही यथेच्छ लूट मारली. यावेळे- 
पर्यंत वासुदेव बळवंत एका घराच्या आडोशाला मोक्याच्या जागी दवा घरून वसे 
होते. क्षाणि गावावर आपल्या सेनेचा धाक वसविण्यासाठी त्यांनी आपल्या बंदुकीने 
चारसह्वा आवाजही काढले, 'रामोश्यानी मग मारलेली सर्व लूट धामारीच्या मुस्य 
चौकात एकत्र करून ती वासुदेव वळवंतांपुढे ठेवली. त्यांनी ती दोजतराव नाईकांच्या 
स्वाधीत केली. ती जवळजवळ तीन पहस्त्र रुपयांची होती. ती एका पोत्यात नीट 
वांधण्यात आल्यावर खुणेची सूचना होताच वासुदेव बळवंतांचे छोक अरण्यातील 
आपल्या तळाकडे निघून गेले. सारे काम तासाभरातच आटोपले. 


हल्लेखोर निघून जाताच चौकीवरील पोलीस नाईकास घेऊन रावजी रामोशी 
धामारीच्या गावकऱ्यांसह त्यांच्या पाठलागावर निघाला. दक्षता म्हणून वासुदेव 
बळवंतांनो काही छोक मागे ठेवले होते. त्यानी जाऊन ती वातमी त्याना दिली. त्या- 
सरशी जी टेकडी ते चढत होते त्या टेकडीवर आपले लोक वासुदेव वळवंतांनी 
पांगवून ठेवज्े, भाणि तेथून पाठलाग करणाऱ्यांवर गोळ्यांचा वर्षाव केला. तेव्हा 
पाठलाग करणाऱ्यांचा निभाव'न लागता ते निव्पायाने धामारीकडे पळून गेले. 
सोमवारी सकाळी लुटीतील कपडे जाळून टाकून तिच्यातील पैसे देऊन नवीन 
दारूगोळा आणण्यासाठी वासुदेव बळवतानी आपले हस्तक पुण्याला घाडले. आपल्या 
लोकांना थोडे वेतनही देऊन टाकले. जेवणाची सिद्धवा होत होती, तोच त्यांच्या 
टेहेळयानी बातमी आणली को, पोलिसाचे लोक टेकडी चढून येत आहेत. तेव्हा 
त्यानी झापल्या लोकाना पांगून पांगून आणखी वरची टेकडी चढण्याचा आदेश दिला. 
थोडेच लहोक असे टेकडीवर जाऊ लागले तर खालच्या लोकाना त्यांची संख्या बरीच 
दिसते आणि तो देखावा भयंकर वाटतो हे त्याना माहीत होते. त्यामुळेच त्यानी 
ही युक्ती योजली. झालेले जेवण दरीत टाकून त्यांचे होक त्याप्रमाणे वर चढले 
आणि तेथे दवा धलून, त्यांनी येणाऱ्या पोलिसांवर गोळीबार सुरू केला. तेव्हा येणारे 
वहुत्तेक पोळीसही पळून गेले. उरलेल्या लोकांवर चाळ करून रामोद्यांदी त्याना 
अटक केली. आणि वंदीवान म्हणून नेऊन वासुदेर वळवंतांपुढे उभे केळ. परंतुत्याच्या- 
पुढे येताच त्या लोकाती त्यांना प्रणाम केला. “ राम! राम! ” हे सरकारचे जोक 
५ सरकारी साक्षीदार क्र, १४ गणू रघू रामोशो याची वासुदेव वळवदाच्या जभियोगातीख 
न्यायाल्यातील साक्ष दि. ४ नोव्हेंबर १८७९, वेस ने. 153 1879. “इपरेटिब्ट 
वासुदेय यळदत फडके भेंड 14 अदस” 


क पद 
बड ६ 


१९२९ वासुदेव बळवंत फडके 


नाहीत, हे वासुदेव बळवंत समजले. तरीपण काही अंतरापर्यंत त्याना बंदी म्हणूनच 
त्यांनी चालविले. तेव्हा त्या वदीवानांनी त्याना सांगितले, “ आज काही भीती नाही. 
उद्या मात्र जपून रहा. पुण्याचे घोडेस्वार तुमच्या शोधासाठी उद्या येणार आहेत ! ” 
थोड्याच वेळात त्याना बरेच छेडून त्यांच्याकडून आणखी माहिती काढूत घेऊन 
वंडखोरानी त्याना रानातच एकीकडे सोडून दिले. 

त्याच दिवशी पुढे चिचूशीचे रान सोडून वासुदेव बळवंतांचे लोक दवडी निब- 
गावच्या वेश्ीसमोर येऊन उभे ठाकले. त्यांची धाड आलेली दिसताच दवडीचे वेशी- 
वरील गावकरी पळू लागले. तेव्हा आपले लोक पाठवून वासुदेव बळवंतांनी त्याना 
परत बोलावून आणले. वासुदेव वळवत त्यांच्याशी गोड शब्दात बोलू लागलेले 
पाहताच इतर वरेच कुणबी गावकरी त्यांच्याभोवती जमा झाले. त्यांच्यापुढे भापण 
करताना वासुदेव बळवत त्याना म्हणाले, “आम्हाला तुम्ही दरोडेखोर समजू नका. 
भाम्ही तुम्हा गरीबांच्या कल्याणासाठी आलो भाहोत. तुम्ही तुमच्या इतर गांवक- 
ऱयांना सागा को, गरीवांच्या कल्याणासाठी आम्ही फिरत आहोत. तुम्ही आम्हाला 
घाबरण्याचे मुळीच कारण नाही. रयतेच्या सुखाचे दिवस आता आले आहेत हे 
नक्की समजा!” 


बासुदेव बळवतांच्या भाषणाने जमलेल्या कुणब्याना आनंद झाला. त्यांना 
कोणी दही, कोणी दूध प्रेमाने आणून दिले. आणि असे आश्‍वासन दिले की, “सरकार- 
कडून कोणी इकडे आल्यास आम्ही आघी तुम्हाला कळवू आणि दाबय ते सर्व साहाय्य 
देऊ.” * दवडी ग्रावात न शिरता हे पथक मग रात्रीसाठी लोणीस परतले. त्यांच्या 
पहिल्या छाप्याची चौकशी पोलिसानी तेथे जाऊन मुरू केल्याचे त्यांना समजले. 
पुण्यास पाठविठेल्या माणसांची वाट पाहात त्यांनी ती आणि नंतरची रात्र एका 

विदवासू रामोइ्याच्या घराच्या माळयावर एकट्यानेच काढली यावेळीच शस्त्रां- 

साठी पाठविलेल्या पैशात काही चूक झाठेली आढळून आली. त्यामुळें वासुदेव 
वळवतानी ससाराम महारासमवेत सोन्याच्या तीन साखळ्या पुण्यास पाठवून 
दिल्या. वाच माळयावर धामारीच्या हल्ल्यात दोलतरावान दासाधिठेल्या दौवामुळे 
ते रामोद्याचे पहिल्या प्रतोचे सरदार असल्याचे उद्गार त्यांनी काढले. 

दुसऱ्या दिवशी २६ फेब्रुवारीला सकाळी मग पानमळघाच्या झोतात ते आपल्या 
लोकांना जाऊन मिळाले. हेच ठिकाण आता प्रस्यात झालेले सध्याचे पानदोत असावे. 
संध्याकाळी त्यांची सेना जेवण्यास वसली असताच आरोळी आली की, “पोलीस येत 
आहेत.” तेव्हा कपडे करून दुपर्‍या दिवशी अहिर्‍्याच्या जंगलात जगावयाचे अस्ते 
सर्वांना सागून वामुदेव वळवंतानी ते ठिकाण सोडले. 

परत लोणी येथे ते गेठे. मध्यरात्री पुण्याच्या घोडदळाच लोक तेथे शोधासाठी 


६ झागुदेव रेव बडवताची दैनदिनो, दि २४ फेब्रुवारी १८७९. 


वंडसोर जीवनास आरंभ १२६ 


आले*त्यांच्या वेदचातच वातुदेव वळवत पडे असते. पण दोडतरावांनी ते होते त्या 
घरातून मागील दाराने त्याना दुसर्‍या एका भरात हालविले. त्या घरात ते एखाद्या 
बंद्याप्रमाणे राहिले. रात्री फौजदार तैये आला, तेव्हा ते गावाबाहेर गेठे, फौजदारानी 
पीन 'रामोर्यांना अटव' केली. तेन्हा त्यांच्यावर हल्ठा करून आणि स्वारांना ठार 
मारून त्यांची सुटका करण्याचे वासुदेव बळवंतानी ठरविले. परतु नंतर त्यांच्या 
छाप्याची पाहिती असलेला रामोशीच फोजदाराच्या हातावर तुरी देऊन पळून 
गेल्यामुळे त्याना तसे करण्याचे प्रयोजन राहिले नाही, 
शुक्रवारी २८ फेब्रुवारीला पहाटेस ते रामदऱ्याच्या विस्तीणं अरण्यात पोचले. 
तेथे जेवण्मास भात, ब्राजरीची भाकरी आणि मिरच्या असाच वेत होता, या जेव- 
णाचे वर्णन करताना वासुदेव बळवंत म्हणतात की, धरी (सुग्रास अन्न) जेवणा. 
ऱ्यांनी आम्ही (अण अन्नावर) थःसे दिवस काढीत होतो त्याचो कल्पना करावी! 7* 
रामदऱ्याच्या अरण्यात रात्र काढून दुसर्‍या दिवभी ( मार्चला पहाटेपूर्वीच 
सोनुरी किंवा मल्हारगड येथे कूच करण्याची आज्ञा वासुदेव वळवंतांनी आपल्या 
सहदाऱ्याना केलो. त्या गडाचा घंढ वाईट वळणाचा होता. त्यामुळे तो चढताना 
त्यांचे फार हाल झाले. परंतु त्यांच्या आगमनाची वार्ता कळताच मल्हारगडचा पाटोल 
त्यांच्या स्वागताला आला. आणि त्याने त्यांच्या जेवणाची व्यवस्या केली, 
मल्हारगडच्या' माथ्यावर सांवळेस्वराचे शिंवमंदिर होते. तेत्रील तलावाचे 
पाणी स्फटिकासारसे स्वच्छ होते आणि त्या मदिरातील मूर्ती भव्य आणि प्राचीन 
होती. मंदिर म्हटले की, वासुदेव वळवंतांना त्याचे आकर्षण वाटे, त्यामुळे ते सावळे* 
शवराच्या दर्शनाला गेले. ते तेये असताच चार पाच नवे रामोशी त्यांच्या सेनेत 
भरती होण्यासाठी भाले. त्याना त्यानी आपल्या सेनेत भरती वरून घतले. 
येथें वासुदेव बळवतांना भसे समजले की जवळच्याच आमली गावात तेथील 
इनामदाराजवळ बंदुका आहेत. त्या आणण्यासाठी राजेबाडीच्या घोंडी पाटलास 
स्पंतो, प्पट, पपु फण्येरतर, रपन्या, पप. युर, रद, पटू र्णणोणी, पामर 
त्यांना म्हणाला की, आपण एक बंदूक थाणली असून भरत्तगावाहून दुसऱ्या दोन 
बंदुका आणण्यासाठी पसे पाठविले आहेत. आमलीहून बंदुका आल्या नाहीत. 
पण या दुसर्‍या दोन बदुका मात्र दुसऱ्या दिवशी आल्या. तेव्हा वासुदेय बळवंतानी 
सावुळेरवर सोडले. 


र्ड वासुदेव वळवंत फडके 


आपणास खंडणी देण्याची आज्ञा करणारी चिठी पाठवली. पण त्यांच्यकिडून 
उत्तर आले नाही. तेव्हा त्या रात्रीच वासुदेव बळवंतांनी वाल्हे गावावर हल्ला केला. 
त्यांची सेना गावात शिरताच गावात एकच गडबड उडाली. तेथील गावकरी वघावा- 
साठी सिद्धतेत असलेले त्यांना दिसले. मोल्यवान वस्तू त्यांनी गुप्त आडोशाला आधीच 
लपवून ठेवल्या होत्या. गावातील धरे रामोश्यांनी धुंडाळली. पण त्यांना विशेष लूट 
मिळाली नाही. शेवटी गावच्या मांगाच्या घरात ते शिरले. तेथे ठूट ती काय 
मिळणार ? पण लूट नाही तरी पाच उत्तम तरवारी मात्र त्यांच्या हाती लागल्या. 
त्या घेऊन मग आडवाटेने ते पांगाऱ्याच्या अरंण्याकडे वळले. पोलिसांना डोंगराळ 
भागात झुकांडी देण्याची त्यांची ही युक्ती होती. 
तेथून त्यांनी लागलीच भातमळा गाठले. तेथे एका उंबराच्या झाडाखाली 
त्यानी तळ ढोकला. आणि आवल्या लोकांना प्रत्येकी रु. १७ याअ्रमाणे वेतन 
वाटले, रात्री एका कोरड्या ओढ्याच्या खडकाळ पात्रात ते झोपले. तेव्हा पुरंदर 
गडाचे कडे त्यांना दिसू लाले. त्यामुळे आपला पुढील निवास पुरंदरला ठरवून 
ते झोपी गेळे. गनिमी युद्धात एकाच ठिकाणी बरेच दिवस राहूणे धोक्याचे असते. 
कारण, आपल्या ठावठिकाणाविषयी दात्रूला अंधारात ठेवून त्याला हैराण करण्या- 
वर ते युद्ध करणाऱ्याचा भर असतो. सरकारी हस्तकांना आपला माग सापडू नये 
म्हणून त्यामुळेच वासुदेव बळवत जवळ जवळ प्रत्यही आपल्या निवासाचे ठिकाण 
बदलोत. त्याप्रभाणे एकच दिवसात त्यांनी भातमळा सोडले. 
शुक्तवारी ७ मार्चला पहाटेच्या शुंजुमुंजु वातावरणात ते पुरंदरच्या पाय- 
थ्याशी पोचले. भाणि त्यांनी निरगुडीच्या झाडांच्या रागेत तळ ठोकला. पुरंदरचे 
नवे लोक त्यांना तेथे भेटण्यास आले, त्यापैकी कुद्यावा आणि वाळा यांनी सांगितले 
की, आमच्या ग्रावात काही लग्ने आहेत अन्ना वेळी पोलीस येतात आणि आम्हाला 
आस देतात, असा अनुभवच झआाहे. तरी ती कार्ये पार पडेपर्यंत 'महाराजांनी' तेथे 
'रहावे. वासुदेव वळवताना रामोशी 'महाराज' या नावाने हाक मारीत. कुश्यावा 
बाळानी असेही म्हटळ को, वार्ये पार पडताच आणखी ३०॥४० नव्या माणसासह 
आम्हीही तुमच्यासमवेत स्वारीवर निघू. त्याप्रमाणे वासुदेव बळयंत तेथे राहिले. 
त्यांनी काही माणसांना आपले घरी पैसे देता यावे म्हणून सुटीवर पाठविले. वाही 
लोकांना वरील खेड्यात गावकर्‍याना सरक्षण देण्यासाठी पाठविरे. रात्री जवळच्या 
भिवंडी ग्रावात ते जेवले. आणि पोसरजवळच्या ओघळो गावात झोपले. 
दुसऱ्या दिवशी कोळीवाडधाजवळच्या वाघदर भावाच्या नदीच्या खोऱ्याकडे 
ते यळले. तेथे ते पुढें चार दिवसपर्यंत राहिले. अर्ध्या एक घोद्यार्घांबर असलेल्या 
बाठे नायाच्या खेडेगावात ते गेते. वुझावा साबळे आणि कुझयावा पॉटील हे त्याना 
तेथे भेटले. रक्मण धावडेनेच त्याना जेवण पोचवले. रात्रीही ते प्या सायळेकडे 
जवले. त्यानंतर जमलेल्या पाटोल रांमोझ्यांशी रंगए्टांसाठी त्यांनी चर्चा केली, 


बंडखोर जीवनास भारंभ १२५ 


ते म्हणाठे, “तीन दिवस तरी माझ्यासमवेत राहिल्पावाचून मी फुणालाही पैसे 
देणार नाही. आतापर्यंत विसारा देण्यातच माझे पाच हजार रुपमे खर्च क्षाठे 
आहेत ! ” तेव्हा काही नवी माणमे त्यांना तशी येऊत मिळण्यास सिद्ध झाली 
आणि रात्री ते वाघदरीला परत आले. 


आतापर्यंत शंभर नवी माणसे मिळण्याचे आश्वासन त्यांना मिळाले होते. त्या- 
मुळे दुसरा दिवप्त त्यांनी तेथे आनंदांत वाढला. त्यानंतरच्या दिवशी १० मार्चला 
रविवार होता आणि त्या दिवशी घारपाच लग्ने आणि दुसर्‍या दिवशी आणखी 
सहा लग्ने काळे गावात पार पडली. विष्णूपंत गद्रेना वासुदेव धळवंतांनी सोने 
चांदी देऊन बंदुकीचा दाष्गोळा आणण्यास पाठविले होते. ते तेथून परत आले, 
वासुदेव बळयंतांनी कडेपठाराच्या गुरवांना पकडले होे. त्यांनी त्यांचे जेवण करून 
दिले. त्याचा आस्वाद घेत गद्रे यांच्या तोंडून त्यांच्या पाठीमागे पुण्याठा धडलेल्या 
घडामोडींचा वृत्तांत त्यांनी मग ऐकला. तो ऐकून संबंधित लोकांच्या आणि सर- 
बारी अधिकाऱ्यांच्या वागखायांचा त्यांना संताप आला. 


पोलीस फोजदार काही श्िपायांना घेऊन छाप्यांचे अपराधी पकडण्यास 
तिभाले होते. वन विभागाचा एक निरीक्षक काही सिपायांसह्‌ ते होते त्या ठिकाणा- 
वरूनच त्यांच्या शोधात पुढे निघून ग्रेला होता. सीताराम गोकाकलाही अटवा 
झाल्याचो वार्ता होती. 


पुण्याला गणपत्तराव देवधर आणि इरिमाऊ गुपचूप यांना भटक झाली 
होती. वासुदेव बळवंतांच्या पुण्याच्या विर्‍हाडाची किल्ली कुठे आहे, म्हणून गरणपत- 
'रावांना पोलिसांनी विचारले. पण त्यांची ते आपणास माहिती नाही असे सांगितळे, 
त्यांच्या पराचे कुलूप फोडून त्याची झडती घेण्यात आलो होती. त्यांच्या मागावर 
सवत पाळत ठेवण्यात आठी होती, महादेवराव करमरकर भिवडीला निघून गेठे 
होते. पण गणपतराव देवधरांच्या तोंडून त्या उलाढालीमधील त्यांचा जो भाग होता 
त्या विषयोचो माहिती बाहेर पडली. बासुदेव बळवेत उद्‌गार की, हे देवघरांना 
शोभणारे नाही. त्यांचा स्वतःचा 'गाऊ छृप्णा याठा मुंबईहून पकडून पुण्यास 
आणण्यात आले होते. पण मला वासुदेव कुठे आहे त्याची काहीच माहिठी नाही 
म्हणून त्याने कानावर हात ठेवल्यावर त्याला सोडून देण्यात आठे नि तो मुंबईला 
निघन गेला, त्यांची पल्ली जन्नरठा गेली होती है त्यांच्या धराशेजारी राहणार्‍या 
दुर्गाबाईंनी पोलिसांना सांगितले होते आणि त्यानंतर त्यांच्या पत्नीला जाव चाळ 
होता. हे शेवटचे वृत्त वळताच वासुदेव बळवंतांना राग आला आणि हे म्हणाल, 
“हिला (दुर्गावाईला) माझी वामको कुठे सापडेक हे पोलिमांना सांगप्याचं काहीच 
कारण नव्हतं! वेळ येताच तिला त्याची योग्य शिक्षा मिळेल.” या वृत्तामूळे 
वासुदेव वळवंत अस्वस्थ झाले. त्यामुळे भेटप्यग्स आहेल्या रामोश्यांना दुसऱ्या 


१२६ वासुदेव बळवंत फडके 


क 


दिवशी दवडी जवळच्या दरीत आपणास भेटण्यास सांगूनच काय तो त्यांना त्यानी 
निरोप दिला. रं 
दुसर्‍या दिवशी गुरुवारी १३ मार्चेला सकाळी ळी जवळच्या ओढ्यात स्नान 
करून आपल्या लोकांना ते तलवारीचे हात शिकवीत असतानाच कृप्णा साबळे 
त्यांना भेटण्यास आला. त्याच्या सांगण्यावरून मनाई डोंगरीवर निवास हालविण्याचे 
त्यांनी ठरविळे. पण त्याचवेळी वाडीहून माणसे आली आणि त्यांच्यासमवेत ते 
वाडीला जावयाला निघाले. तेवढ्यात काही रामोझी निरोपे आले. त्यांनी बातमी 
आणली की, पुण्याहून पायदळाचे सैनिक त्यांच्या शोधास निघाळे होते. दुपारी 
एकाने बातमी आणलो को, ते सैनिक तेथे येऊन पोचलेही होते. आता आपण त्यांच्या 
वेढ्यात पडणार अशी वासुदेव बळवंतांना भीती वाटू लागली. पण ते पाहून त्यांना 
भेटण्यास आलेला वळवी रामोशी म्हणाल्या, “महाराज, तुम्ही काळजी करू नका. 
ही माझी गाडी घ्या. माझा गाडीवान तुम्हाला (मुरक्षित ठिकाणी) धेऊन जाईल. 
आम्ही पोलीस पाटलाकडून सर्वे माहिती काढतो आणि नंतर रात्री किवा उद्या 
सकाळी येऊन तुम्हाला सर्वे कळवितो.'”” वळवीने आपण निचित परत येऊ असे 
म्हणत त्यांच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली. त्याने दिलेल्या माणसासमवेत 
वासुदेव वळवत आणि त्यांचे लोक पुढे निघाले. थोडे मंतर चाळून गेल्यावर त्यांनी 
डोंगर चढण्यास सुरुवात केली. आणि पायदळाला गुंगारा देण्यासाठी पंत सचिवां- 
च्या प्रदेशात ते उतरले. रात्री अरण्यातच राहून दिवस उजाडताच ते उधड्यावर 
आले. 
त्यांच्या वेपामुळें ते अरण्याधिकारी असावेत असा गावकऱ्यांचा समज होई. 
आणि हवी ती माहिती ते त्यांना देत. सचिवांच्या प्रदेशात पहिली लूट त्मांनी हर्णे 
गावी मारली. तेथे पांढरपेशांची फार वसती नव्हती. गावातील बाणी लोकांच्या 
घरांवरच त्यांनी हल्ले चढविले त्यांच्या कोठारावर धाड घालून नारळ, भूडइमुगाचे 
दाणे आणि इतर सामुग्री बंडखोरांनी लुटली. छापा येताच गावकऱ्यांनी आपला 
पैसा अडका लपवून टाकला. आणि भारडाओरडा भात्र खूप केला. त्यामुळे छापे- 
कर्‍यांना फार लूट मिळाली नाही. याधेळी एका घरात एका बाईने आपल्या 
असामान्य धैर्याचे 'दर्शन पाहुण्यांना घडविले. तिने आपले दागदागिने आपल्या ओचात 
लपविले आणि रामोशी जवळ येताच ती त्यांच्यावर तुटून पडली. तिचे शोयं पाहून 
वासुदेव बळवंत चकित झाले. एका स्त्रीला मारहाण करण्याची रामोऱ्यानी सटपट 
चालवलेली पाहून त्यांनो संतापाने त्यांना हात आवरण्यास सांगितले. याई “शिव 
शिव " म्हणत असता तिचे दागदागिने टाकूनही त्यांनी त्याना भागे फिरण्यास 
लावळू, 
जवळच मांग्रदरीला आगाशे नावाचे श्रीमंत गृहस्य रहात होते. हर्णेच्या 
दाप्याची बातमी आल्यावर त्यांनी सारे मांगदरी गाव प्रतिकारासाठी सिद्ध केले. 


धंडसोर जीवनास नारंभ १२७ 


आणि संरक्षणासाठी वाही पोलिसही आणून ठेवले. हे आगा घराणे म्हणजे सासर 
धंद्यातील भाताच्या प्रसिद्ध ञागारयांचे घराणे होप. घासुदेव वळवंतांच्या कित्येक 
धैयंगाली, पराक्रमी छाप्यांपुकी १६ मार्चका त्यांनी केलेला मांगदरीवरीठ हल्ला हा 
सगळधात धैयेशाली होता भाणि विजेच्या चपळतेने चढवून यशस्वी केठेला होता. 
त्यासाठी वासुदेव बळवंत भर दुपारीच निघाले. त्यांनी भागाऱ्यांना निरोप पाठविला 
की, “ आता दीतसारा तुम्ही आमच्याकडेच भरला पाहिर्ज आणि त्यासाठी आम्ही 
येत आहोत! ” तेव्हा आगाशे त्यांची वाट पहात राहिळे. गावकऱ्यांनी यापले दाग- 
दागिने शेतात लपवून ठेवळे, काहीनी वंदुका सरसाविल्या आणि त्यांच्यापैकी वादी 
गावावाहिर नादयावरही जाऊन उभे राहिले. 
बासुदेव वळवेतांची सोना गावाजवळ येताच गोळ्या झाडल्या गेल्याचे आवाज 
त्यांना ऐकू आळे, त्या भापल्याच लोकांच्या आहेत अने आपल्या लोकांच्या पाठो- 
पाठ जात असता ते धरुन चालळे, पण तेवढ्यात दोलतराव आणि त्यांचे सहकारो 
गोळभधा लागून दुलापत होऊन रवतवंबाळ आणि वेंभान झाल्याचे त्यांना दिसले. 
तेव्हा स्वतः आपल्या सैनिकांचे नेतृत्व स्वीकारून वासुदेव वळरंत पुढे झाळे आणि 
गाववऱयांवर बंदुकीच्या गोळयांचा त्यानी मारा केला. गावकरी हतप्रभ होऊन धरे 
उघडी टाकून पळून गेले. रामोश्यांनी नंतर गावातील घरांची यथेच्छ छूट मारली. 
या लुटीत एकूण चौदा ते सोळा सहस्त्र रुपयांची संपत्ती लुटली गेली. वृत्तपद्ने 
म्ह्णाली की, त्यावेळी दरोडेसोरांचा जमाव बराच होता.“ 
प्रत्यक्ष भागाश्यांकडे वासुदेव बळवंतांनी दोन सहस्म रुपयांची लूट मारली, 
पण तोसुद्धा आपल्या इप्ट कार्यासाठी ण म्हणून आहे असे ते समजले. आपल्या 
पद्धतीप्रभाणे त्यानी आगार्यांकडे नीट शांतपणे बसून गप्पा मारून ही गोप्ट स्पप्ट 
केली. हे पैसे भाम्ही आपल्याकडून स्वातंप्र्यळड्यासाठी कर्ज म्हणून घेवळे असुन 
स्वातंत्रय मिळताच आपली रककम परत करीन, अशी आपल्या स्वाकषरीची निठी 
त्यानी याच वेळी भागाद्यांना लिहून दिली! ही चिठी ऐतिहासिक महत्त्वाची म्हणून 
यरेच दिवस आगाड्यांनी जपून ठेवली होती. ती पुढे बऱ्याच जणांनी कोतुकाने 
एहिली.* 
रविवारी १५७ मार्चला पुण्याजवळ सडकवासल्याच्या विस्तीणे बरण्यात 
वामुदेव वळवंत्र शिरले, या प्रदेशातच आता स्वतंत्र हिंदुस्थानची राष्ट्रीय प्रतिरक्षा 
प्रवोधिका आहे. त्या ठिकाणचे युद्धाच्या दृष्टीने असलेळे वैदिप्ठप वासुदेव वळ- 
पंतांच्या छागलीच लक्षात येऊन ते उद्गारले, “ या घनदाट जंगलात दोनजे माणसं 
अगदी सहज लपविता येतील! ” राभी ते तेये थांबले. त्यांच्या आगमनाची चानमी 
कळताच भाजूवाजूचे शेतकरी त्याना भेटप्यास आले. त्यांच्यापुरे भापण करताना 


८. 'न्नानमराश', दि- २० मारचं १८७९. 
९ प्रा. ने. र. फाटक: 'नवशित', दि. २८ आंग्ररट १९६१ 


१२ट वासुदेव वळवंत फडके 


दूंग्रजांच्या जाचाची उदाहरणे देऊन इंग्रज सरकारविरुद्ध तुम्ही बेंड करून उठले 
पाहिजे माणि आमची खटपट त्यासाठीच आहे, असे त्यांनी त्यांना सांगितले. 


खडकवासल्याच्या अरण्यात असताता तिहगडाची प्रचंड आकृती वासुदेव 
बळवंताना दिसली आणि पुढोल तळ तेथे ठोकण्याचा त्यानी निर्णय घेतला. सिह- 
गडचा रस्ता खडकाळ आणि कठीण चढाचा आहे. रस्त्यात पाय घसरला तर माणू" 
कड्यावरून कोसळूनच पडण्याची तिठ्चिती होती. त्यामुळे त्याचे लोक सावकाश 
जात होते, पण वाटाड्याने त्याना चुकीच्या भागाने नेले. वाटेत स्वतः वासुदेव 
बळवंत दोनदा धसरूत पडले. आपण आता मरणार असेच क्षणभर त्याना वाटले. 
परंतु तेवढ्यात त्यांची घसरगुंडी थांबली. ते सिंहगडाच्या दक्षिणेस असताना एका 
'राभोरयास विचू चावला आणि तो वेदनांनी ओरडू लागला. इतर रामोशी त्याचे 
सांत्वन करू लागले की, या महिन्यात विचवाचे विष वाधत नाही. वासुदेव बळवंत 
सर्वांना म्हणाले, “बंधूनो, तुम्हा कोणाचेही काही वाईट व्हावे म्हणून काही मी 
येथपर्यंत आलेलो नाही. आतापर्यंत सर्व समथे ईश्वरच आपला पाठीराखा राहात 
आलेला आहे आणि आताही त्यालाच आपली चिता आहे. तेव्हा घाबरू नका.” 
त्यांच्या या उद्गारांनी सर्वाना धोर आला. 


१८ मार्चला सुप्रभाती सर्वेजण मग रामकड्यावडे चालू लागले. वरील 'रामो- 
इ्याच्या दुखापतीवर गुरू महाराजांचे (दत्ताचे) नाव घेऊन वासुदेव बळवंतानी 
मृत्तिका टाकली आणि बेलाचे पान बांधले, अहिरवाड्यारा भाणसे पाठवून त्यानी 
आणलेला समाचार ऐकून दोन दिवसांनी वासुदेव बळवंत वडसगावच्या वाटेदर एका 
गुहेत थांबले. जवळच्या कोळी ग्रावपाटलाने त्यांच्या भोजनाची तेथें व्यवस्था केली 
वासुदेव बळवंतानी त्याला पैसे देऊ केले. पण ते घेण्याचे त्याने नाकारले. त्याची 
आपल्यावरील भकती पाहून वासुदेव वळवंत आनंदित झाले. २० मार्चेला सायंकाळी 
मग खेळी ताठूवयातील सोनापूर गाव त्यानी लुटले. तेथीळ गावकरी छाप्याच्या 
भीतीने पळून गेळे, त्यामुळे लुटीमध्ये त्याना कोणाचाच अडथळा राहिला ताही. 
त्यामुळे ती टूट घेऊन चार क्रोशार्घींवरील वडसगावला रात्री ते आले, 

ते मपल्या गावी आलेले कळताच वडसगावच्या पाटलाने गावात त्यांच्या 
जेवणाची दुसर्‍या दिवशी व्यवस्था केलो. ते जेवत असता गोडवाडीचा लक्ष्मण 
धसवडेकर त्याना भेटण्यास आला. ते जेवत आहेत मसे पाहताच तो परत आपल्या 
घरी ग्रेला आणि त्यांच्यासाठी धरून दही घेऊन आला. दुपारीठी ते त्याने त्यांच्या- 

साठी पुन्हा आणले. त्या गावात दरीच दोतकरी मंडळी त्यांना भेटण्यास आली. 
तेव्हा त्यांना गूळ, कपडे इ. भेटी वासुदेव वळवंतानी दिल्या. 

त्या भेटीतून ते मोकळे होतात तोच त्यांना वातमौ समजली की पुण्यास 

पेठेल्या विष्णुपंत गडधाना पोलिसांनी अटक केठी आहे. तैव्हा मुळा नदीकाठाने 


बंडखोर जीवनास आरंभ १२९ 


अहिरवाडी आणि कोंडवा भार्थाने ते पुण्यास जाण्यास निघाले. तेथे नदोजवळच्या 

ग्रणपती मदिरातच तै ज्ञोपळे, त्यानी नंतर गणपतीची पुजा केली. त्यांनी आपल्या 
ब्रोकांची चौकशी मुरू करतांच लोकांना ते कोण बाहेत असा संशय आला. तेव्हा 

रामोशी भाषेत भापण वनविभागाचे लेखनिक असून पुण्यास जात माहीत असें. 
सांगून त्यानी त्यांची तशी निश्चिती पटविली. नंतर वाटेत त्यांना समजले की गद्रथाना 

भहिरवाडोच्या पोलीस पाटील आणि कुलकर्ष्यानी अटक केली होती, पण इतर लोक 

मध्ये पडल्यावर त्यानी त्यांना सोडून दिले. तेव्हा पुण्यास न जाता २३ भारचला ते 

सिह्गडला जाण्यास निघाले. 


ते सिहगडायवळ पोचले तेव्हा घोड्यांच्या टापांचा मागाहून येणारा आवाज 
त्यांनी ऐकला. त्यांनी वळून पाहिळे तो बरेच घोडेस्वार आणि शिपाई त्यांच्या 
वाजूला दौडत येताना त्यांना दिसले. तेव्हा रस्त्यालगतच्या झाडाआड होऊन 
त्यांनी ते संकट टाळले. घोडेस्वार निघून गेले. आपण ज्याच्या शोधात माहोत 
तो बंडषोरांचा पुढारी येथेच वाजूळा दबा धरून आणि इवास रोखून उभा भाहे, 
हे त्यांना माहीत नव्हते ! ते निधूत गेल्यावर वासुदेव वळवंत रस्त्यावर आले 
आणि मंग सिहगडला पोचले. तेथे आपल्या काही लोकाचा त्यांनी शोध घेतला 
आणि एकाला काही पैसेही दिळे. नंतर पुण्याला जाण्यासाठी ते निघाले. गोरा 
येथे आल्यावर ते एका नावेत वसले आणि अंगळे येथील देवालयांत उतरले, तेथेच 
ते मग झोपले. 

दुसऱ्या दिवशी २४ मार्चला सकाळीच ते पुण्यास जाण्यास निघाले. नदीवर 
येताच कोटवाडीच्या गणोबा फाळकरेसमवेत कोटवाडीचे धनगर त्यांना भेटले. 
त्यांच्यापुढे भापण करताना इंग्रज सरकारने त्याचा कसा नाझ केला आहे ते 
सांगून बासुदेव बळवंत म्हणाले, “तुम्ही जर हिंदुस्थानातील ब्रिटिश सत्तेचा नाश 
करण्यात मर्ग मदत केली नाहीत, तर तुम्हाला सुख लाभणार नाही. माझ्या 
कार्यात तुम्ही जर मळा मदत केली नाही, तर एकदा रागावलेलं इंग्रज सरकार 
तुमच्या मुलावाळाचं तळपट केल्याशिवाय राहणार नाही ! ” 


या गावाच्या पलीकडीळ टेकडीवर वासुदेव बळवंत पूर्व सकेताप्रमाणे 
आपल्या लोकांना पुन्हा जाऊन मिळणार होते. त्या लोकानी दोन घनगर वाटाडे 
त्यांच्या आगमनाची बानमी आणण्यासाठी ठेविले होते. पोलीस दिसलेच तर आमच्या 
घन्यास एखाद्या रुग्णाईत धनगराप्रमाणे पालखीत घालून आणा, अशो त्यांनी 
त्यांना कडक चेतावणी दिलो होती. वाटाड्यांनी वासुदेव बळवंत भेटताच 
त्यांना आपल्या धरी नेले. त्यानी त्याना ताज्या मधुर दह्याचा उपहार दिला आणि 
त्यांचे चांगले स्वागत केले. त्या पदार्थाचा स्वाद घेताना वासुदेव वळवंताना अत्यंत 
रमाधान वाटले. नतंर धनगरांपुढे भापण करताना तै म्हणाले, “व्रिटिय सरकार 


११० , __ वासुदेव बळवंत फडके 


उलथून पाडण्यासाठीच माझी सारी खटपट चालली आहे. आणि त्यासाठी मी फार 
परिश्रम आणि हालअपेष्टा सोसल्या आहेत. जर हे सरकार उलथून पाडण्यात मला 
यश आलं, तर तुमची इनामं तुमच्याकडेच कायमची राहतील ! ”* तेवढ्यात काही 
सरकारी अधिकारी त्यांच्या मागावर आलेले त्याना दिसले. त्यांना ठार मारण्याचे 
त्यांच्या मनात आले. पण स्थानिक लोकांना तयाचा मग त्रास होईल म्हणून सर- 
कारी अधिकाऱ्यांना चकवून ते ग्रावाबाहेर शेतात लपले. 


या धभगरांमध्ये वासूदेव बळवंतांविपयी फार आदर उत्पन्न झाला. “यां धन- 
गर लोकांसारखे विश्‍वासू कोक मी दुसरे पाहिले नाहीत, असे वासुदेव बळवंतांचेही 
त्यांच्याविषयी मत झाले. त्या धनगरांच्यात आणि कुणबी लोकात भांडण होते. 
त्यांचा निवाडा करण्यासही दोलतरार्वांच्या धनगरानी 'महाराजांना' व्निंती केलो. 


भोर संस्थानाच्या आणि ब्रि. हिंदुस्थानच्या सीमेवर ते फिरत असताच, २५ 
मार्चेला केळेवाडीला जेवण करोत असताना आपल्या मागावर पोलीस येत आहेत, 
असे त्याना समजले. तेव्हा ते जवळच्या डोंगरात निघून गेले. वाटेत त्याना पाय- 
दळातल्या ५०॥६० सैनिकांची एक तुकडी २०॥२२ घोडेम्वारासह्‌ आपल्या मागावर 
जाताना दिसठो. त्यामुळे वाटेवरच्या चोकीवर हल्ला करण्याचा विचार त्यांनी 
सोडून दिला. 


वाटेत देवी येथे कोळी गावकऱ्यानी दुधसाखरेसह त्यांच्या भोजनाची व्यवस्था 
केलो. त्यांना केळघाचाही उपाहार दिला. गावच्या रामो्यांने सांगितले की, "काही- 
ही'भीती न बाळगता तुम्ही भामच्या डोगरावर येत जाव! ”' तेथेच रात्र काढून 
२९ मार्चला वासुदेव वळवंत जानेगावला पोचले, जानेंगावच्या पोलीस पाटलांनेच 
त्यांच्या जेवणाची सोय केली. जानेगावचे जंगल अतिशय दाट होते. आणि तेथे गुप्त- 
पणे अगदी निर्भयपणे चारओआऑठ दिवसही राहता येणारे होते. तेथे निरोप पाठवून 
शेतकऱ्याचा आणि खेडूताचा मोठा जमाव गावपाटलाने जमवला होता. त्यांच्यापुढे 
भापण करताना वासुदेव बळवत म्हणाले, " आईवापाचे (आपरया) मुलासंबंधी वाय 
कर्तव्य असत? तेच माझ्यासंबंधी तुम्ही ठेवा. लहान मूल आाईवापांच्या मदतीवर 
अवलंवून असतं. ते लहानपणीच काही दोन मणाच वजन उचलू शकत नाही. पण 
पंचवीस वर्षांच्या माणसाला ते सांगा? तोते सहज उचलू दकेल. परतु ते मूल पच- 
बोस वर्षाच व्हायला बराच काळ लागेल. तशीच सध्या माझी स्थिती आहे. मी 
लहान मूल माहे. आईबाप ताप, थडीवारं आणि रोगापासून मुलाचं रक्षण करतात. 
आणि त्याच्याकडून वृद्धापहाळी मदतोची अपेक्षा करतात. मुलंही मापल्या माई- 
बापाच्या म्हातारपणांत आपल्या कतंव्याला जागून स्याना मदत कःरतात. तेव्हा तुम्ही 
जर आईवापांप्रमाणे मर्या आपलं मूल समजून मदत केल्ली, तर मीही आईवापां- 


वासुदेव बळवतांचो दैनदिनो, दि २४ मां १८३९ 


बंडखोर जीवनास आरंभ १३१ 


विषयोर्च कतंव्य म्हणून इंग्रज सरकारचं राज्य उलथून पाडल्यावर तुम्हाला मदत 
करून तुम्हाला याचं वक्षिस देईन. पण तुम्ही जर आज मला मदत केली नाही, तर 
आज तुमचा छळ करणारं इग्रज सरकार तुमचा समूळ न!श केल्यावाचून राहणार 
नाहो.” त्यांचे म्हणणे पटून जमलेले खेडूत त्याना म्हणाले, “तुम्ही जेव्हा जेव्हा या 
जगलात याल, तेव्हा तुम्ही काहीही भीती न बाळगता अगदी मोकळेपणाने इकडे या.” 
त्यांची मने अश्ली प्रक्षुव्ध केल्यावर वासुदेव वळवंतानी सावरगाव गाठले. तेथ्रे 
तेथील लोकांकडून त्यांनी शेतसाऱ्याची मागणी केली. परंतु गावकरी तो स्वेच्छेने 
देईनात! तेव्हा ते गाव लुटण्याची वासुदेव वळवतांनी आपल्या लोकांना आज्ञा दिली. 
त्यांचे सहकारी त्या गावावर तुटून पडठे. त्यामुळे गावात हलकल्लोळ उडाला. तेव्हा 
गावच्या स्त्रिया वासुदेव बळवंतांपुढे आल्या आणि आपल्या अगावरचे दागिने त्यानी 
त्यांना देऊ केले. पण “स्त्रियांचे धत त्यांना वमनासमान असल्यामूळे त्यांनी ते घेण्यास 
नकार दिला. कारण, स्त्रियांचे दागदागिने लुटण्याचा त्याना नेहमी तिटकारा असे, 
त्यांची आणि दोलतरावाची आपल्या लोकाना सक्‍त चेतावणीच होती की छापे घाल- 
ताना स्त्रियाचे दागदागिने कोणीही दुटता कामा नयेत '* आजपयंत ज्यांच्या नावाची 
अमर्याद भीतोते त्याची गाळण उडाली होती, त्या या वडखोर पुढाऱ्याची ही वाग 
णूक पाहून त्या त्त्रियाना मोठे आश्चर्य वाटले आणि त्याच्याविषयी आदर वाटला. 
तथापि गावच्या पोलीस पाटलाला आणि गाव पाटलाला पकडून आणून गावातील 
बनिये कुठे आहेत म्हणून त्यानी त्यांना विचारले. परंतु त्यानी थापाथापी सुरू केली. ते 
जेव्हां निश्‍चित माहिती सांगत ना, तेव्हा त्यांची नाके कापण्याचाच वासुदेव वळवं- 
तांनी आपल्या लोवगना आदेश सोडला. तेवढ्यात एक गावकरी पुढे येऊन म्हणाला, 
“हा,पहा! या गल्लीत कोण आहे ते पाहा! ” त्या पाटलांतीही मग ज्या धरात दोन 
बनिये ज्षोपले होते ते धर दाखविले. तेव्हा रामोश्यानी वनियाना अटक करून बाहेर 
काढले. “तुमच्याजवळ काय असेल ते देऊन टाका,” असे वासुदेव बळवंतांनी त्यांना 
सांगितले. पण त्यानी ते केले नाही. तेव्हा पाडू रामोश्याने त्याना मारण्यास सुष्वात 
केली. त्यांची ती कुतरओढ पाहून गावकर्‍याना आनंद झाला. त्यापैकी नामा नावा- 
च्या बनियाने आपल्यावर फार जुलूम केला आहे असे म्हणून “त्याचा तुम्ही सूड 
घेवलात तर आमच्यावर तुमची मेहेरबानी होईल,” असेही गावकरी वासुदेव 
बळवतांना म्हणाले, 
त्या बनिर्याना शिक्षा करून वंडलोर परत जाणार तोच नामाच्या कागद- 
११ वासुदेव बळवताची दैनंदिनी दि २९ माचे १८७९ 
१२ “दौलतराव आणि वामुदेव बळवत याचो ठाम आणि सवत आज्ञा होती को, स्त्रिया आणि लहान 
मुलाच्या अंगावरचे दागिने (लुटीमध्ये) कधीही घ्यावयाचे नाहीत." पळस्पे लुटीच्या अभियोगातील 


मुख्य आरोपी उम्या तुकाराम याची पहिला वये दडाधिकारी एफ सो. कॅपबेळ याच्यापुढील 
स्वीकारोवनी दि २२ मे१८७९. 


१३२ थासुदेव बळवंत फडके 


पन्नांची गावकर्‍यांनी वातुदेव बळवंतांना आठवण केलो. तेव्ह त्यांनी त्यांचे सारे 
कागदपत्र वाहेर बाणले. त्यात कणभाराचे पुरावे, हिदेवाच्या वह्या इ. कागद 
होते. त्यांना आग लावण्यास वासुदेव वळवंतांनी आपल्या लोकांना सांगितले. त्यांनी 
तसे केले. ती आग पाहूत गावकरी आनंदाने नाचू लागले. त्यांना त्याच भ्ानंदात 
सोडून वासुदेव धळवंत एका डोगरदरीत निघून गेले. 

तेथे ते पोचले, तेव्हा उन्हत्वा कडाका फार भासत होत. तेव्हा झाडांच्या 
फांद्या छाटून आणून त्यांची त्यांनी सावट उभारलो. जगलातील धनगरांनीच त्यांना 
भाकरी, दूध इ. जेवण आणून दिले आणि पिण्यास्त पाणीही दिले. त्याचा समाचार 
घेत भसतानाच आपल्या लोकांनी मिळविलेल्या पोलिसांच्या हालचालीचे वृत्त त्यांनी 
एंकले. नंतर डोंगरवाटेने ते पुसानाच्या जंगलात पोचले पुसानाच्या जंगलात त्याना 
कळले की, चांदखेडचे हरि वाणी, तुकाराम आणि विठू तेली हे फार पैसेवाले आहेत. 
तेव्हा त्याची घरे दाखविणार्‍या वाटाडय़ाची व्यवस्था करून ३० मार्चला ते चांद- 
खेडला निघाले. त्या आडरस्त्यावर धनगरांची धरे होती. वासुदेव बळवंतांच्या 
पथकाच्या आगमनाचे आवाज ऐकून ते घरावाहेर आले. त्यांना अभय देत वासुदेव 
बळवंत सकाळी चांद्षेंडला पोचले. अरण्यात-राहून ३१ मार्चला रावी चांदखेडवर 
त्यांनी हल्ला चढविला. वाटाड्यांनी त्याना घरे दाखविली. पाहुण्यानी त्या घरांवर 
चढाई केलो. आणि मारहाण न करताच गावातील सपत्ती बदखोरांच्या हातात 
पडली. चांदखेडची चांदण्या रात्री वासुदेव वळवतानी मारलेली ही लूट कित्येक 
सहस्त्र रुपयाची होती. ती घेऊन तासाभरात वासुदेव बळवंतांनी चादखेड सोडले. 


वासुदेव वळवंतांचा दुखावलेला पाय चादखेडहून परत जाताना वाटेत ठेचा 
छागून आणखी ठणकू लागला, त्याचा परिगाम म्हणून त्याना तापही आला. गोपाळ 
राव साठे याचे पायही वाटेत पडल्यामुळे दुखू लागले. आणि त्यांनाही दुखापती 
झौल्या. चांदखेड लुटल्यावर थोडी विश्रांती घेण्याचे वासुदेव बळवंतानी ठरविले. 
त्यांच्या सेनेतील बहुतेकजण आपल्या माणताना/ भेटण्यासाठी घरी निघून गेले. 
दौलतरावांशो विचारविनिमय करून त्याचाही त्यानी तात्पुरता निरोप घेंतला. 
भाणि ते वाटेतच विसाव्यासाठी थावले. त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे वासुदेव 
"बळवंतांना डोंगराळ प्रदेशांतील आपल्या वास्तव्याचा त्याग करावा लागला. आणि 
त्याच्या उठादणीच्या इतिहासाचे एक नवे पान उघडले गेल. 


प्रकरण १० वे 


वासुदेव बळ्वंतांची उत्थानसेना 


“त्यांचे अनुयायी शेतकरी वर्गातील तिम्नस्तराचे लोक होते. पण ते काटक 
आणि धोट होते. ज्यावेळी कामधंदा दुमिळ होता अशा काळात मिळणार्‍या लाभाच्या 
आशेने ते उद्युक्त झाले होते. तरी पण छायेप्रमाणे अस्तित्व भासणाऱ्या आणि काहीशा 
गूढ अस्तित्वाच्या आपल्या नेत्याच्या हाकेला मधाच्या पोळयाभोवती घोंघावणान्या 
मधमाद्यांप्रमाणे ज्या सहजसिद्धतेने ते 'ओ' देत असत ती सिद्धता, वऱ्माच खेड्या- 
तौळ लोकांची उदासीनतेची आणि असमाधानकारक वागणूक आणि वरच्या 
वर्गातील लोकांमध्ये असणारी आणि कधी कधी अगदी उघडपणे प्रदशित करण्यात 
येणारी सहानुभूती या गोप्टी, ज्यांचा आम्ही नीट विचार करावा, अश्याच गोप्टी 
होत्या. 7१ 

-सर रिचर्ड टेंपल 
(मुंबईचे तत्त्काऊीन राज्मपाल.) 
१८७९ च्या फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वासुदेव वळवतांच्या नेतृत्वाखाली 
पडलेल्या ठुटीच्या छाप्याचे खरे स्वरूप ओळखण्यासाठी सगळा हिंदुस्थान देश धड- 
पडू लागला. छाप्यांच्या वेळी वासुदेव बळबवंतांनी लोकाना दिलेल्या आदवासनां- 
मुळेहे छापे राजकीय स्वरूपाचे होते, या समजुतीची छटा दाट झाली. मुंबईच्या 
राज्यपालाना त्यांचे उददिप्ट अचूक कळून आले. ते म्हणतात: 

१ '"गुणाट लगा ९ र्ण पे8०ण(ए एशाषध्ट पाश एफणशाऱ ७०्पात 
पड ळवार एरष्टथापेएच बड ब क्‍्श्टत जा शंण्याल्ट ळात पर्णप)ा 0 
पा. उप या ऐस्टट्ा एली 153 धिर पेह्या [01९ 0०पा ७9, 1६ 

15 8 10 855002 ३ णा तिरचा अष्टापती९8128. ग. एच पिट एरवी] 


1 "गणाला ठ्ाणाआ. णि०फाटा5, 0९७$६गॉड 0० पप्याणट उव्ााट एए४ ठा. 
फच्ात1॥1000 शात. तग्पाप्चष्टरट ७४2 ग्टापळा€व 0४, ९ ॥०€5 0. छाया 
गा. णा, पणा शग्टगाशा.; खात 18000 फच फाण्एस्त 50९चग 9. 
&1] 1७ १68011९535 कणी) एला टफ काडफएशास्ते ता एयातता(2 0 
प्रारण झवपेलए” झाले प्या शडा्ांए७ दाणर्या 1520205 िश्याष्टर, धा 
१७ छापले एाडर्ावि्ला0 9 एलथादण०प' ०0 शि2 0९०७12 11. पाळा एर 
एपी, खात ताट 5णपफचयाड ता0प्णाा (9 02. टी 1 :1:)) श्र 
श्‍षएपा ९९0, ७0४ पाघयाश य 1९ पुरा लोघड$€९5 एएश९ छा3ए2 ट्यल्पणा5200९5 
घल प्यीट्णाजा जा णा ७ 


मर रिच दॅपल : “मेन बेंड इव्हेदस्‌ माक माग दाइन इन इंडिया,” पू. ४७० 


१३४ धासुदेव घळवंत फडके 


शास घोट द्यावाच ठा. चि ठाते साट्णपणालशास्त धी 
उाणावाणणाहवेच्ा स्याचूपश'छाड द्यात छे ए्णाला ९ एणण्णाचे 
शाएळ्प्गा€" 1९2 ठितला ”्या०7०७, 1 ९४ ३्ण पा€ ०1810९0. 
गुणाश९ 15 गा0ण९ ठा गव्ाची शिश रा टील ७९७ ाटा€ 
१:01: 
(“दरोड्याचा अपराध केवळ एक चोरीच असल्यामुळे सामान्यतः तो एक 
अत्याचाराचे कृत्य म्हणूनच मानळा जाईल ; अधिक काही नाही. देशाचे हृदयच 
असलेल्या दर्खनमध्ये मात्र त्या गोष्टीला राजकीय स्वरूप येणे हें साहजिक असते. 
मागीळ काळातील मराठ्यांनी आपल्या मुसलमान जेत्यांना त्या शस्त्राने तोड दिले 
आणि त्याता मोका मिळाला तर वब्रिटिशाशी उद्या ते त्याच शस्त्राने लढतील... 
तेथील शेतकरी वर्गात इतर कोणत्याही ठिकाणच्या क्षेतकरी वर्गापेक्षा राष्ट्रीय 
भावना अधिक जागृत आहे. ”) आता 'टेंपळ कलेक्शन' नावाच्या त्याच्या पत्र- 
संग्रहातून जे कागदपत्र प्रसिद्ध झाले आहेत, त्यात त्या वेळचे राजप्रतिनिधी लॉड 
लिटन याना टेंपल यानी लिहिलेली दोन सविस्तर पत्रे आहेत. त्यात ते म्हणतात: 
पत ट०्पात ६५०९ छटा ए३७७त€ छेपाफ०४७ 0९90? 
शवा परतीर ९ एएचड लाच2९त. ३ 10९8 15 तार्ण ्ाल, '१0ा2शा!2 
पोळ पा चए९ 0९ प्रा९(00त प हाड पावेतेत€55.? १ 
(“वासुदेव बळवतांचे उद्दिष्ट काय असणे शक्‍य असेल ? कित्येकांना 
वाटते की, ते वेडे होते. पण ही समजूत चांगली नाही. त्यांच्या वेडातही एक 
भ्रकारची पद्धत अमेल. ”) हे छापे फक्त जनतेचे वित्त आणि मत्ता यानाच हानि- 
कारक होते असे नाही. तर सरकारी सत्तेलाही त्यांच्या रूपाने आव्हान मिळालेले 
होते. त्यांच्या त्या उठावणीचे हे गभीर स्वरूपच या प्रकरणाच्या सुरुवातीला दिलेल्या 
मुंबईच्या राज्यपालाच्या शब्दात प्रतिबिबित झालेले आहे. 
बासुदेव बळवताच्या सेनेतील बहुतेक लोक गरिबीने आणि उपासमारीने 
हैराण झालेले होते. त्याच्या अवदशेला इप्रज सरकारच उत्तरदायी होते ही गोष्ट 
चासुदेव बळवंतानी त्यांना स्पप्ट करून सागितठी होती. त्यामुळे त्यांच्यापैकी 
कित्येकनण लवकरच मनातेही इंग्रजाच्या राजसत्तेविरुद्ध ज्वलंत द्वेषाने जळफळू 
लागले. अश्या लोकात वासुदेव बळवंत ज्यांना सरदार दोलतराव नाईक म्हणून 
गौरवाने म्हणत त्याचा समावेश होता. 
दौलतराव मूळचे पुण्याजवळच्या झोरेगावच्या जंगलातील. ते तेथे इतर रामो- 
इ्यांप्रमाणेच स्वतंत्र वृत्तीचे जीवन जगत होते. ते त्या वेळी विश्ञीच्या घरात भर 
तारुण्यात होते. त्यांची आत्मविर्वातपूर्ण वागणूक, काळयाभोर मुद्रेवरोल तीण 


२ सर विट देपल : “मेन अंड इम्हेंदस ऑफ माय टाइम इत इंश्या' पृ. ४६९ 
१ घर रिवर्ड टेपत यांबे लॉर्ड लिटन साता पत्न (गोपनीय) दि, १ युत १८७९ 


वासुदेव बळवंतांची उत्थानसेैना १४५ 


आणि भेदक तेजस्वी डोळे. आणि आडदांड पिळदार देहू पाहताच, वासुदेव वळवं- 
तांनो त्यांची आपल्या लढाऊ पथकात भरती केली. 

*कोरेगाव सोडल्यावर निरनिराळा ठिकाणी राहात ते लोणीस आठे आणि 
वासुदेव वळवंताची त्याच्याशी भेट झाली. त्यांच्या बंडबोर वृत्तीची धार वासुदेव 
वळवंतानी सातत्याने प्रतिपादन केलेल्या राजकीय बडाच्या विचारांनी अधिव तीक्ष्ण 
झाली, आणि त्यांना ढोबळ परंतु एका देशाभिमानी ध्येयप्रणालीने शेवटी भारून 
टाकले. वातुदेव वळवंत कित्येकदा त्यांच्याकडे त्यांच्या झोपडीत जाऊन राहात 
आणि सुटीचा काही काळ धालवीत. अश्या एका भेटीतच कोरेगावच्या युद्धस्तंभापुढे 
ते गेळे. तो स्तंभ १८१८ मध्ये इंग्रजाच्या बाजूने लढलेल्या संतिकांचे स्मारक म्हणून 
इंग्रजानी उभारठेला आहे. ते स्मारक खरे म्हणज इंग्रजाना देश विकणाऱ्या 
छोकाचे आहे. हे त्यांचे वरे स्वप वासुदेव वळवंतांनी दोळतरांवांना समजावून दिले. 
वडील माणसे त्यांना 'दौलत्या' या नावाने हाक मारीत. पण त्याचे आपल्या लोकां- 
मधील महत्त्वाचे स्थान पाहून वासुदेव बळवत त्याना सरदार दौलतराव नाईक असे 
म्हणत! वासुदेव बळवंतानी त्याना बंदुकीने आणि पिस्तुठाने निशाण मारण्याचे, 
दाडपट्टा फिरविण्याचे इ. शिक्षण दिले. 'साहेवा'ला आपल्या देदयातून हाकून लाव- 
ण्यासाठी आपणास बंड करावयाचे आहे हे ध्येय त्याच्या मनावर आता ठस्तळे. 
वासुदेव बळवताना दौळतरावही 'महाराज' म्हणून सवोधीत. एकदा वासुदेव वळ- 
बताना येऊन मिळाल्यावर दौळतरावानी त्याना कधी सोडळे नाही. आणि रणां- 
गणातच शेवटी लढता लढता त्यानी देह ठेवला. 

बासुदेव वळवताच्या लढाऊ सेनेत भरती झालेल्या लोकाची सख्या तीनशेवर 
होती. त्यात रामोशी, कुणबी, माग, कोळी, धनगर, चाभार आणि बाह्यण असे सवं 
थराचे लोक होते. पहिल्यांदा त्याच्यात काही परदेशी आणि मुसलमानही होते. 
परतु त्यानी लवकरच ते सैन्य सोडले. त्याच्य़ा उठावणीच्या वृत्तातात चमकणाऱ्या 
निरनिराळया जातीची ही नावेच पहा ना! पिलाजी रामोशी, कुद्यावा- साबळे, रामा 
कोळी, गणोबा फाळका, कोडाजी न्हावी, साराम महार, बाबाजी चाभार, कोंड 
माग! चि 

वासुदेव बळवतातनी ज्या खेडेगावाना भेटी दिल्या त्या गावांच्या जवळजवळ 
सर्व वतनदार पाटलांना त्याच्या उठावणीविपयी सहानुभूती होती. उदाहरणार्थ 
लोणीचे बाबाजी आणि जानराव शिदे, पुरदरचे कुशाबा पाटील, सोनुरीचे राघोजी 
पाटील आणि राजेवाडीचे घोडी पाटील! काही वेळा छोणीच्या धिद्यांच्या संबधात 
घडले, त्याप्रमाणे या घराण्यातील आजा, बाप आणि मुल्गा असे एक किवा दोन 
पिढ्यांचे लोकही त्ठा उठावणीत सहमागी होते. या कुटुंबातील स्त्रियानीही वासुदेव 
बळवतांच्या आणि त्यांच्या लोकांच्या भोजनाची व्यवस्या करून किवा त्यांचे 
तिरोष योग्य ठिकाणी पोचवून त्यांना सहाय्य केले. 


१३६ वासुदेव बळवंत फडके 


पुणे आणि इतर गावच्या वासुदेव वळवंतांच्या पांढरपेशा सहुकार्‍यांनीही 
त्यांच्या उठावणीत भाग घेतला. ते तर त्या ध्येयासाठी आपल्या घरावरच तुळशी 
पत्र ठेवून बाहेर पडले होते. त्याच्यामध्य गोपाळ मोरेश्‍वर साठे आणि विष्णु विना- 
यक गद्रे हे प्रपूख होते. 
गोपाळ मोरेइबर साठे हे शेवटपर्यंत वासुदेव बळबंतांसमवेत राहिले. ते मूळचे 
त्या वेळच्या भोर संस्थानातील जांभूळपाड्याचे राहणारे. परतु पुण्यास वाखवार 
जात. तेथे वासुदेव बळवंतांशी त्याची घ निप्ट मंत्री जमली. वासुदेव बंळवंताप्रमाणेच 
ते बळकट दा'ऐरमष्टीचे आणि आडदांड वृत्तीचे होते. तेही ज्वठंत ध्येयनिष्ठेचे 
होते. आणि वासुदेव बळवंतांचे सहकारी होऊन आयुष्यातील आपल्या सुंदर भविप्य- 
काळाचा त्यांनी होम केला. उंचीने ते ठेंगणे होते. त्याचा वर्ण गोरा होता आणि 
त्यांच्या तोंडावर देवीचे अस्पप्ट वण होते. वडासाठी बाहेर पडल्यावर त्यांनी तुरळक 
दाढी राखली होती. ते अंगात अगरखा घालोत. आणि डोक्याला लाळ फेटा बाधीत, 
साठ्यानी उत्कर्षाच्या आणि अपकर्पाच्या अद्या दोन्ही काळात आपल्या नेत्याला 
साथ दिली. 
विष्णु विनायक गद्रे हे पुण्याजवळच्या खेड या गावाचे रहिवासी होते. सरदार 
भगतसिंगांचे सहकारी शिवराम ह्री राजगुरू याच गावचे होत. प्राथमिक दिक्षणा- 
नतर ते पुण्याच्या प्रशिक्षण महाविद्यालयात (ट्रेनिंग कॉलेजात) शिक्षण घेऊ 
लागले. पुण्यास वासूदेव वळवतांच्या साल्रिध्यात येताच त्याच्या क्रांतिकारक विचारा- 
च्या प्रतिपादनामुळे ते क्रातिकटाच्या सदस्याच्या उत्साहाने सक्रिय वडसोर बनले. 
गद्रे उच आणि सडपातळ होते. आणि अजून विशीजवळच रेगाळत होते. त्यांनीही 
वासुदेव बळवतांच्या महत्वाकाक्षी योजनेत आपल्या वैयक्तिक सुखाची होळी केली. 
त्यानी वासुदेव बळवंताच्या गुप्त संस्थेतच युद्धकलेचे शिक्षण घेतले. ते शूर आणि 
धैयवान होते. मांगदरीवरील हल्ल्यात त्यांनी फकत आपल्या लाठीने आपल्या प्रति» 
स्प्घ्यींना आपल्या तलवारी टाकून देण्यास लावले होते. वासुदेव बळवंत पकडले 
देत्यावर आणि वड फतल्यावर गद्रे अज्ञातवासात निघून मेले. परंतु ब्रि. सरवतर- 
जवळ त्यानी कधी क्षमेची माचना केली नाही. सितारामय्या गोकाक हा बासुदेव 
बळवंतांचा स्वयपाकी होता. तो बनेश्‍वरचा राहणारा. तेथे तो प्राथंनेत वेळ घाल- 
बीत असे. वासुदेव बळबंताची गाठ पडल्यावर तो त्याच्यासमवेत बंडाच्या खटपटी- 
वर निघाला. तो कानडी होता. त्याचा वर्ण काळा होता आणि तो बडबड्या 
स्वभावाचा होता. तो असला म्हणजे वासुदेव वळवंतांना आपल्या स्वयंपाकाची 
भाणि जेवणाची चिता नसे. वासुदेव बळवंत कित्येकदा पकडून आणलेल्या गाव. 
वाढ्ळाकडून दिंधा घेत आजि इतर चेळी उघड वाजारात धान्य सापुग्री विकत 
घेत. गणेश कृप्ण देवघर हे दीस वर्षाचे अतून विद्यार्थी होते. लोणी येथील प्रारंभो- 
ध्या ग्रइतोराच्या समेलनालाही ते उपस्मित होते. पण धामारीच्मा पहित्याप 


वासुदेव बळवंतांचीं उत्यानसैना १३७ 


छुटीनंतर त्याना अटक झाली. आणि नंतरच्या अभियोगात एक महिन्याची सश्रम 
कारावासाची रिक्षा झाली. गोपाळ हरी कर्वे हेही वरील प्रसंगी उपस्थित होते. 
आणि त्या रात्री वासुदेव वळवंत पुण्यास गेंठे तरी ते ठोणोसच राहि. त्यांनीही 
पहिल्या पहिल्या सगळया छार्प्यांत पुढे भाग घेतळा. भास्कर जोशी हे ज्योतिपी होते. 
त्यामुळे त्यांचे नावही पुढे भास्कर ज्योतिपी असे पडले. छाप्याच्या वृत्तातात त्याचे 
नाव कधी आढळत नाही, तरी ते एक धूर्त राजकारणी होते. वासुदेव घळंतांच्या 
लांबलांबच्या दीघंसूत्री योजनांमध्ये ते त्याचे विश्‍वासाचे हस्तक म्हणून काम करीत 
आणि बंडाला सहाय्यभूत होण्याचा संभव असणाऱ्या दूरवरच्या आणि मोठ्या 
पदावरच्या लोकांना, संस्थानिकांना आणि प्रस्यात पुरुषांना भेटून त्यांच्याशी 
घाटाघाटी करीत. बडाच्या प्रपंचात भाग घेतळा, म्हणून त्यांनासुद्धा आपले सर्वस्व 
ग्रमवावे लागले, पुण्याचे आणि दुसऱ्या ठिकाणचे बरेच तरुण लोक बासुदेव बळवंतां- 
च्या मुप्त संस्थेचे सदस्य होते. एकदा बंड फसल्यावर ते अज्ञातच 'राहिठे. या उत्थान 
सेनेचे झिंग फुंकणारा एक वुरूड क्षिगवाला होता. काही वेळा वदळ म्हणून तो इंखही 
वाजवीत भसे. प्रथम त्या सेनेत दोन उत्तम घोडे होते नंतर मात्र सर्व पामदळच 
तीत राहिले. 


वंडखोराच्या पेशा सोयीचा पडेळ असाच आपला वेव वासुदेव वळवंतांनी 
ठेवला. ते धोतर नेसळे असले तर काचा भारीत आणि उपरण्याची घडी छातीवर 
लपेटून घेत. परंतु धावपळीच्या आयुप्यक्रमात सोयोस्कर म्हणून त्यांनी पुढे सुरवार 
आणि मुटमुटीत छहान अंगरखा वापरण्यास मुह्वात केली त्यांनी जटा वाढविल्या, 
आपले रुंद ओठ झाकून टाकणाऱ्या भरपूर मिश्या राखल्या आणि ग्राळावर कल्ढे 
ठेवून दाढी राखी. ते सुपीत आठे म्हणजे कानात शंद्राक्षाची कुंडळे घाऊीत. 
आणि गळ्यात स्द्राक्षाची माळ. प्रवासात केटासभार आटोक्यात ठेवण्यासाठी ते 
डोक्याला फेटाही वांघत, आपली आवडती तलवार ते नेहमी जवळ वाळगीत. 
तिच्या मुठीवर मौल्यवान लाळ बसविलेले होते. आणि तिचे पोलादी पाते अत्यंत 
पाणीदार होते. त्यांची 'मरळेळी बदूक किवा रिव्हांत्वर त्यांच्या निकटच्या सहकाऱ्या- 
जवळ सिद्ध असे. दांडपट्टा तर त्याचे आवडते शस्त्र असे. दोन दांडट्टे ते नेहमी 
जवळ ठेवीत. अटक होण्यापूर्वी वेळ पडली तर वैयरित इ इंद्र्‍युद्धात उपयोगी पड. 
तीळ अशी शस्त्रे त्यांच्याजवळ होती. 

अश्या ऐंदवर्यात आणि पोषाखात आणि इास्त्राच्या वैभवात त्यांच्या विलोभ- 
नोय व्यक्‍्तिमत्वाभोवती निराळेच तेजोवलय झळकू लागले.' त्यांची उंची भसाधा- 


4"४पतेलण जिावतेचीरट ४९१७ उठाचाडएच छावांगागापा ०! छाल्काशा, द्य 
इण्णॉर्‍ गाऐेट गोळ्या, बॉो००४€ 8 टल. टा.” 


(१ वासुदेव फडके हा शिरढोणचा कोकणस्थ ब्राह्मण अलून दणकट शरीरयष्टीचा भागि जवळ 
अवळं ६ फूट उंच होता.”) कमिशनर थॉफ सेटल डिव्हिजन पोलोस खिपोटे फॉर 1879; कृ९५ | 


"१३८ घासुदेव वळवंत फडके 


रण म्हणजे पाच फूट दहा इंच होती. भरदार छातीमुळे आणि निर्भय भाषणांमुळे 
त्यांची आकृती अधिक आकरपेक दिसे. इंग्रज सत्ताधाऱ्याविरुद्ध ते त्वेषाने बोलू 
लागले म्हणजे त्यांच्या तेजस्वी भेदक दृष्टीच्या डोळ्यांमधून संतापाचे अंगार उडू 
लागत. नव्या योजनाच्या विचारात आणि चितेत ते गढून गेले म्हणजे त्याच्या रंद 
कपाळावर सुस्पष्ट आठ्या उमटत. पण गरीव जनतेच्या आणि देशबांधवांच्या 
हाल अपेष्टाची ते चिकित्सा करू लागळे म्हणजे त्यांच्या मुद्रेवर अनुकंपा आणि 
दया यांची छटा पसरत असे. त्याच्या कीर्तीमुळे छत्ग्रस्त जनतेत त्यांच्या नावाचा 
एक प्रकारच्या जादूप्रमाणे,प्रभाव पडे आणि वेळ पडली तर साहेवांगी 'महाराज' 
आपल्यासाठी मरेपर्यंत लढण्यास मागेपुढे पाहाणार नाहीत, असे वाटून त्याच्यावर 
त्याच्या सहकार्‍्याची गाढ भकती बसलो. भं 
वासुदेव वळवताच्या अनुपस्थितीत सरदार दोलतराव नाईक त्यांच्या सेनेचे 
नेतृत्व करोत. लुटीमध्ये मिळणार्‍या वैश्यानेच आपल्या युद्धाच्या नसा त्यांच्या 
हातात येत. मिळणारी सर्व ठूट अगदी न चुकता नियुक्‍त मनुष्याला देऊन टाक- 
ण्याचा सवत आदेश रामोश्यांना होता. आपले वड ही नैतिक अधिष्ठान असलेली 
उठावणी आहे, अशी वासुदेव वळवंताची निष्ठा होती, त्यामुळे त्यानी आणि दौलत- 
रावांनी रामोइ्यांना कटाक्षाची आज्ञा दिकी होती को, छाप्यांमध्ये स्वियांवर भत्या- 
चार होता कामा नयेत. त्यांना आणि मुलाना त्रास पोचता कामा नये. त्यांचे दागदागिने 
कोणी कधी घेता कामा नये. लुटीच्या पैशानेच आपल्या लोकांना लागणारी शस्त्रे नि 
दारूगोळा ते विकत आणत, 
सेनेतील सर्व छोकांना दर पधरवड्यास वेतन देण्यात थेई. त्याच्यात वदूक 
घारी, तलवारखवाले, गोफणवाळे आणि लाठी चालविणारे असे वर्ग होते. आणि 
त्याना महिना सोळा रुपयापासून चार रुपयांवर्यत देतन मिळे, १८७९ मध्ये है वेतन 
चांगळेच समजले जात असे. 
पुण्यात असतानाच वासुदेव वळवतानी दर्‍याखोऱ्याची आणि सातारा, पुणे, 
नगर, सोलापूर, ठाणे, कुलाबा इ. जिल्ह्यातील आणि भोर सस्यान आणि निजा- 
मचे राज्य यातील रस्त्याची, आडवाटाची भाणि गावाची माहिती आणि त्या 
प्रदेशांचे आलेख्य (नकाझे) मिळविले होते. प्रांतातील श्रीमत लोकाची एक टिपणीच 
त्याच्याजवळ होतो. ह्या सवं माहितीमुळे पोलीस किवा सैन्य आपल्या मातावर 
आहेत असे कळताच, ते त्याच्या हातुन निसटत आणि दऱ्याखोऱर्‍्या ,पार करून 
आपल्या पाठीवरील लोकाना नक्रावून सोडीत. लुटलेली संपत्ती गुप्तपणे काही 
ठिकाणी नेऊन ठेवण्याचा किवा काही विश्‍वासाच्या लोकाजवळ ठेवण्यास देण्याचा 
बासुदेव बळवंतांचा प्रधात असे. पुण्यात त्या वेळेला सजिन्याच्या विहिरीपलीकडे 
थेट पदंतीपयंत ओसाड जागाच होती. त्या बाजूने वाहणाऱ्या अंविल ओढ्याच्या 
काठाकाठाने पुणेच्या ठिकाणी निबडुंगाच्या झुड्पात, दागदागिने पुरत्यावर त्यांची 


'बासुदैव वळवंतांची उत्यानरीना ११९ 


खराबी होऊ नये म्हणून त्यांच्या भोवती संरक्षक वेप्टनांची व्यवस्था करून ही ' 
संपत्ती त्यांनो ठेवळेडो होती, आणि मांगे उल्लेख केलेल्या त्यांच्या विश्वासातील 
सीताराम गोडवोल्यांवाचून दुसर्‍या कोणास त्मा जागा विशेष माहित तव्हृत्या अशी 
समजूत होती, * अशा लुटीतील दागदागिन्यांची व्यवस्था श्रीमंत सावकारच गुप्तपणे 
सहजरीत्या करू शकतात. त्यांचे पैसे देऊन टाकणे त्याना शक्‍य अमते. त्यामुळे पुण्या 
तील काही सावकारांकडेदी अशी ठूट वासुदेव वळवंतानी ठेवली होती अक्षी पुण्यात 
सभजूत होती. अप्पाराव वैद्याकडेही असा व्यवहार झाला होता असे म्हणतात. * 
याच गोष्टीच्या अनुरोधाने पुढे जून महिन्यात, वासुदेव वळयंतानी लुटून आणलेले 
दागिने पुणे येथील काही लाक गहाण ठेवूत त्यास पैसे देतात, अश्या संवधाची 
पोलिसात कोणी वातमो दिलो आहे असे कारण देऊत, पोलिसानी तसा शोध 
चालविला होता. * 

त्यासबधी 'अनामिक' म्हणतात, “तुळशीवागेसमोर एक कौलारू सावटी होती. 
तेथे शिवराया इ. सुर्दा विकण्यास तिळणकर नावाचे एक गृहस्थ आणि त्यांचे एक 
सहकारी बसत. त्यानी आपल्यासमोर लावलेल्या पैशाच्या चळवी अजून मला 
भाठवतात. ते दोघेही वासुदेव वळवतांच्या संघटनेतील तरुणच होते. त्याच्याकडे 
वासुदेव बळवताची काही ळूट होतो. ते पुढे एकाएकी चांगळेच सावरे, त्यावरू- 
नही हा समज रूढ झाला.” 

दौलतराव वर त्यांचे सहकारीच. तेव्ह्य त्याच्या सासऱ्याकडे लुटीतील काही 
भाग ठेवण्यात आला होता. वासुदेव वळवताच्या धराजवळच राहणारे विनापकराव 
दामले आणि गोगले हे त्याच्या विशवासातले होते. त्याचे वरील दोघांशी सूत्र असे. 
वेळ पडल्यास दामले किंवा गोखले भावरयक ते पैसे वरील लुटीतून आणून देतील 
असे बासुदेव ब्रळवत त्यामुळेच म्हणाले होते, * 

वासुदेव वळवतांच्या सघटनेचे पुण्यांत बरेच लोक होते, अश्नी सरकारची 
निश्‍चिती होती. या लोकासवधी सर रिचडं टेपल म्हणतात, 

पळवे 95०१९० छणप0 च्या १९0011011005 ० पांड ठाणा 
णेबड5?_ टसचीत] 1९ पळते डळ्या2 पाशा ० ग0९, एशा0502 पल्लागा९5 
बा ६7१1” वा5ल०्श्साठडो0०९.. ., घिर याप पव्रण€ 1180 डऱणा- 


एवपरयाडश त वाट लॉ रज एण्णाबे -- एसोग गाळा पपा९- 
0॥१.... .. ता. 15 वापाठड, साबि 08 नासा पसार ता छएएणाच 


क. ना. बोशी . 'स्मरण-पुराण,' लेखाक ३ रा, 'मोज,' दि. २४ जुले १९२९ 
अ. ज, करंदीकर “ कातिकारक टिळक आणि त्यांचा काळ पृ. ९७ 
'मेटिब्ट ओपिनियम,' दि. १५ जून १८७९ 
'अनांमिक' याच्या नाठवणी. 
'एगीचा साझीदार रगो भोरेर महाजत याची दासुदेव चळवंठांच्या अमियोगातीठ पहिला 
दंडाधिकारी केसर यांच्या पुदोल ताज; दि. २३ ऑस्टोबर १८७९ 


७» & & “१ न्या 


द्रा 


१४७ चामुदेव वळवत फडकै 


जा डणप९ लट्शंएशड ७ 3९ ंप्पापेशाल्च ७०१.” ४ 
(' वासुदेव वळवंताना आपल्या समाजातील सहकारी होते का? निश्‍चितच 
काही नामांकित लोक त्यांचे सहकारी होते. त्यांची नावे वाहेर येणे कठीण आहे. 
पुण्यात त्यांचे सहान॒भूतिक होले. त्यांची संख्या कदाचित बरीच असेल. लुटीची मालमत्ता 
हस्तगत करणारे काही जण पुणे गावात होते हे तर जवळ जवळ निश्चित आहे.”) 
वासुदेव वळवंताच्या सहकाऱ्यांवैकी एकाने सांगितले आहे की, ही लूट 
घेऊन वासुदेव बळवंत किबा त्याचे पुणेकर सहकारी पुण्यास जात. वासुदेव वळवंत 
स्वत ही दर दहापघरा दिवशी पुष्पास. जात. 
वासुदेव वळवतांचे छापे सरकारी खजिन्यावर पडले नाहीत. याचा काही - 
जणांना विस्मय वाटतो. परतु त्यांनी तसे छापे घालण्याचा विचार चालविला होता, 
तथापि तशा घटना न घडण्याचे कारण सरकारने त्यासंवंधात सवत दक्षता घेतलो 
होती हेच होते. सर रिचर्ड टेपल स्वतःच म्हणतात : 
*१डणा९ 839......... (1९५ (08९००5) ॥९एा 9०९९0 छाए रण 
पा &णाची] (उ०0एशयापाला. 8९850701९5 509९९0 00एश' [1९ 00 
घऊ, पणा का जा8 खी ति एपाण९शा 0"१ए0एशाला5 7९50 गा 0्ट (० 
४७ 111, छा १४९ च छळाचे ९७७ 00९ ० 111९50 1117073 
खाते ७180९5 शण) (0००७, खात 0९८ हपवचावयाठ १९8७ ग०९ 01० 
1855 लीश] 0९९905९ 1६ १९७ ९: 50 पपा.” १ 
(“ काही जण म्हणतात को त्यांनी कधीही देशभर पसरलेल्या लहान लहान 
खजिन्यांवर छापा घातला नाही किवा थंड हवेच्या ठिकाणी गेलेल्या युरोपियम 
प्रवाशांवर हल्ला केला नाही. पण आम्ही अक्या प्रत्येक ठिकाणी सैनिकांचे संरक्षण 
ठेवलेले होते. आणि ते संरक्षण अज्ञातपणे ठेवलेले होते, म्हणून काही कमी परिणाम- 
कारक होते असे नाही. ”) 
मार्चे १८७९ मध्ये वासुदेव बळवत एका बंडवाल्या तुकडीचे नेतृत्व करीत 
होते. पण तशा त्यांच्या दोनतीन तुकड्या होत्या, असे त्याच्या एका सहकाऱ्याने 
न्यायालयात सांगितले आहे. एक तुकडी सोडून ते दुसर्‍या तुकडीतील लोकांना 
भेटत आणि काही दिवसांनी पहिल्या तुकडीस येऊन मिळत. 
महाराष्ट्रात मार्चमध्ये पडलेले छापे राजकीय स्वरूपाचे होते आणि सुसंबद्ध 
योजना आखणारे हात त्या छाप्यांच्यामागे असावे, असे सरकारच्या तात्काळ 
ध्यानात आले. काही छाप्यांच्या वेळी गावकऱ्यांना फसविण्याकरिता लुटाखूंनी पोलि- 
साचे पोपास आणि पट्टे घातले होते. ही योजना खेडवळ रामोड्यांच्या हातून कशी 
होऊ शकली असती. रामोज्ञी झ्ञाले तरी सवे साधारण सावकारानाच लुटतील, पण 
१० सर रिव टेप यांचे राजप्रतिनिधी छोड शिडत यांना पन्ञ (गोपनीय), दि. ३ जुलै १८७९ 
२६ शिता क 


थामुदेव वळवंतांची उत्यामसेना १४१ 
पुण्पाच्या सजित्यावरच हुल्का करून तो लुटण्याचा काही दिवसांपूर्वी झालेला एक 
कट याच वेळेला उघडकीस आला, त्यावरूनही वरील -छाप्यांचे राजकीय स्वरूप 
सरकारच्या घ्र्यानात गाठे, 
एका मुसळपांन सबर्‍्याने ती माहिती सरकारला कळविली होती. स्वराज्या- 
साठी पैसे मिळविण्याचे ठरविश्यावर पहिला हल्ला सरकारी खजिन्यावरच चढवा- 
वयाचा डाव वासुदेव बळवंतांनी रचला, परंतु या माणसाने त्या कटाचा परिस्फोट 
सरकारकडे केला आणि त्यांना तो विचार सोडून द्यावा लागला, वासुदेव बळवंतांचे 
नाव त्या अडाणी माणसास सांगता भाले नाही. पण पुण्याच्या पांढरपेशा लोकांनी 
तो कट रला होता, इतके मात्र सरकारला तो सांगू लागला. 
वासुदेव वळवंतांनी या सर्व सटपटी प्रयललाचे नेतृत्व घेते आहे ही गोप्टही 
फार काळ गुप्त राहिली नाही. घामारीवर छापा पडल्याततर जिल्हा पोलीस अधी- 
क्षक मेजर डॅनिअल याने बऱ्याच जणांची निवेदने घेतली. त्यांतील एकाने त्याला 
सांगितले की, तुकत्माच पडलेल्या काही छाप्यात पुण्याच्या एका 'महाराजां'च्या 
हाताषाठी आपण भाग घेत होतो भाणि ते 'महाराज' पुण्याच्या वॉम्वे ऑफीपमध्ये 
(मिलिटरी फायनान्स भॉफीसमध्ये) नोकरीला होते. 
दुसन्या दिवशी दुपारी त्या रामोश्यासह मेजर डेंनिअळ्ची स्वारी सैविकी 
वित्त कार्यालयात (मिलिटरी फायनान्स ऑफीप्तमध्ये) खाड खाड्‌ वूट वाजवीत 
प्रविष्ट झाली आणिं त्या कार्यालयातील सर्व लेस निकांना त्याते त्या रामोश्यापुढूत 
रांगेने जावयास लावले. परंतु वरीलप्रमाणे आपण ज्याच्या हातापाठी छापे घालत 
होतो, तो यात नाही, असे तो रामोशी म्हणाठा. त्यावर असे आढळून आले की, 
वाघुदेव वळवंत फडके या नावाचा एक लेखत़रिक १३ फेब्रुवारीपासून भैमिवितक सुटी 
घेऊन जी गेला होता, तो अजून कामावर परत आलेला नव्हता. त्यामुळे त्या रामो- 
इयाचे 'महाराज' म्हणजेच वासुदेव बळवंत फडके अशी डेनिअलची निश्‍चिती झाली. * 
वासुदेव बळवताचे वडाचे विचार त्या वेळी पुण्यात बऱ्याच जणाना माहीत 
होते. कित्येकदा ते रस्त्याने जावयाला लागले की, वरीऴ माहिती असणारे लोक 
त्यांच्याकडे बोट दाखवत, हा वासुदेव बळवंत फडके, सरकारविरुद्ध वड करण्याचा 
माचा बिचार आहे, असे दुसर्‍याना सांगत. "१ 
भेजर डॅनिअलूने मग वासुदेव बळवतांच्या अटकेसाठी आणि घराच्या कडती. 
साठी अधिपत्र (वॉरट) मिळविले. आणि माच्या दुसऱया आठवड्यात तो पोलीस 
पथक घेऊन यट्टीवाल्याच्या वाडयातोल त्यांच्या विऱहाडावर गेला. त्यांच्या विऱ्हाडाला 
कुलूप आहे असे दिसताच त्याने आजूबाजूच्या नेजार्‍्यांजवळ त्या विऱ्हाडातीळ माणतां- 


12 "पा हाल्या ल स्पाणपा ७०5 1० पिल्यते उ यचयाषट्र हाडा शप 
एकल ९ 8110७७ 


१४२ रि वासुदेव वळवत फडके 


विपयो चौकशी केली. गणपतराव देवधरांनी त्या लोकांविपयी आपणास काही 
भाहिती नाही म्हणून कानावर हात ठेवले. पण शेजारच्या दुर्गाबाई नावाच्या बाईंनी 
वामुदेव वळवंततांठी पत्नी जुन्नरला गेलेलो असून ते स्वतः वरेच दिवस विऱ्हाडात 
आलेले नाहीत असे डॅनिअलला सांगितले. 
तेव्हा मग त्या. बिऱ्हाडाचे क्रुलूप फोडूनच त्याची झडती घेऊन टाकावयाची, 
असे ठरवून'डॅनिभलने घराचे धनी मोरो वावाजी फाटक थाना पच म्हणून बोलावून 
आणले. फाटक व॑द्यकीचा धंदा करीत असत आणि वयाने बत्तीशीचे होते. त्याच्याच 
झेजारचे सखारामशेट सोनार आणि विष्णु आत्माराम जोगळेकर यानाही त्याने पंच 
म्हणून वोलावून घेतले. परतु ते वासुदेव बळवंतांच्या बिर्‍्हाडाप!शी नाण्याच्या आधीच 
डॅनिअलने कुलूप फोडून त्या ठिकाणची झडती घेण्यास प्रारमही केल्य होता. ती 
दुपारपर्यंत वराच वेळ चालली होती त्या झडतीत दोत बंदुका, दोन चांगल्या तलवारी, 
साखळीचे एक चिलखत, काही दाटपट्टे, दाडपट्टयाचे खोवठे, थोडी बंदुकीची दारू, 
बंदुका साफ करण्याची किल्ली, शिशाच्या गोळया, घोड्याच्या खोगिरात शिवलेली 
पिस्तुलाच्या चामड्याची घरे आणि नकाशे या वस्तू पोलिसांना सापडल्या. 
या झडतीची आणि तीत सापडलेल्या भयंकर शस्त्रांची वातमी कळताच 
सगळीकडे एकच खळवळ उडाली. पुण्याच्या डेक्कन हेरल्ड' आणि “पूना ऑब्झवंर' 
या दोन अर्धाग्ल वृत्तपत्रांनी वरील बातमीला ठळक प्रसिद्धी दिली आणि पुढे त्या 
संबंधातील वृत्त स्तंभचे स्तंभ भरून देण्यास सुरुवात केली. 
लोकांच्या विचारांचा प्रक्षोभ आणि राजकीय भाकाक्षा वाढत जाव्या असेच 
'राजकोय वातावरण त्यावेळेस हिंदुस्थानात होते. मार्चच्या मध्यास मद्रास प्रांतात 
रंपा येथे सरकारविरोधी उठावणीची' पहिली चकमक झडली. तेथील बंडखोरानी 
राजमहेंद्री येयील सरकारी सामर्थ्यं पगु करून टाकले. चोडवरम्‌ खेडयात तर 
त्यानी जिल्हाधिकार्‍यालाही घेरले. नि पळवून नेले आणि सरकारी नोका लुटल्या, 
या उठावणीचे नेतृत्व पल्लाळा अवयुल आणि कारम तम्मन या दोन बडखोरांकडे 
होते. नव्यानेच बसविल्या गेलेल्या अनुज्ञाकरा (लायसेन्स टॅक्स) विरुद्ध त्यांची उठा- 
वणी होती. या बंडाची 'वृत्त' मद्रासच्या “मद्रास मेळ' पत्राने लागलीच प्रसिद्ध 
केली. आणि ती उठावणी निर्दयपणे दडपून टाकण्यासाठी इग्रज अधिकार्‍याची 
निकडीने नेमणूमः व्हावी अशो मागणी केली. 
महाराष्ट्रातील उठावणी दडपून टाकण्याचे काम मात्र तेवडेसे सोपे नव्हते. 
हो गोप्ट मुबईच्या राज्यपालांना पटली होती. हिंदुस्थानचे राजप्रतिनिधी लॉड 
लछिटत यांना या संबधात लिहिलेल्या गुप्त पत्नात त्यानी म्हटले 
कतर एर तसला 01050 1०७०शुर्ड घड बाणा ड ए९. 


वणार पड (0 िटट आर्या 700 ्ाड 1९5. ताट चेैतल्ठा.४ 
पडला आगण्पात झास्यवे. घाट तिठ्पष्टा 8 1 जाण शट पणा 


बासुदेव वळवंतांची उत्यानसैना १४२ 


कशा 0 हवाय ॥९8व, पॉड शवचार या गारा ७९ वोतीटण 1 5पयी 
पाण्पगाद्विा5 5 05. शट स्वास्चि, (९७, गाळा लालाबाऱ घा 
एणांट९ शार यावा) (0 या झा 3१] 10 0९. ए०्ण्या च 1९0टक्षा एट्चएण 
णा ॥७ त्९ शि]]ीडातलह, ० 5 ६ ए९७०॥.९ 1९00७ छा चागाश्त 
पापडी." "१ 


(“दरोड्यांचे अरिष्ट अधिक पसरे या भीतीने या लुटालुटी म्हणजे सैनिकी 
उपायांचीच दक्षता आम्ही घेण्याची आवऱ्यकता आहे असे दाखवणाऱ्या चेतावण्या 
आहेत, असेच आम्ही धरून चाललो, आम्हाला वाटले की जर एकदा काया आपत्तीने 
मूळ धरले की तिचे निर्मूलन करणे हे आमच्याकडे असणाऱ्या डोगरपर्वतामध्ये 
कठीण होऊन वसण्याची शदयता होती. निर्धाराच्या भाणि वर सस्त्र भसणान्या 
दख्खनच्या दरोडेखोरास त्याच्याच प्रदेशातील डोंगरप्रदेशात नाभोहरम करून 
टाकण्यात ममुष्यासमोर मनुप्य या दृष्टीने पाहुता सर्वसाधारण नागरी पोलिसाला 
अपयशच येईल, अशी भीतोही आम्हाळा वाटली.) तेव्हा पुणे जिल्ह्यातील 
वासुदेव घळवताच्या छाप्याचा शोध करीत असणाऱ्या मंजर डॅनिअलचीच ती 
उठावणी दडपण्याच्या विशेष कामगिरीवर मुबई सरकारने नेमणूक केली. 


या कामासाठी तेव्हाच्या अधिकाऱ्यांत मेजर डॅनिअलच्या तोडीचा दुसरा 
अधिकारी भव्हता, हे मात्र मान्य केळेच पाहिजे. इंग्ठडच्या संन्यात काही काळ । 
नोकरी करून तो मेजरच्या अधिकारपदापर्यंत पोहोचला होता. आणि हिंदुस्थाना- 
तील पोलीस दलांतील नोकरीतही नंतर त्याला चांगला अनुभव होता. काही वर्पे 
आधी दख्खनच्या दग्याच्या वेळो निर्वंधवाह्य चळवळ दडपून टाकण्यात त्याने यद 
मिळविलेळे होते. तो आता एकेचाळीस वर्षाचा होता. या प्रांतातील कठीण प्रदे- 
द्याची आणि सैनिकी हाळ्चालीचीही त्याला माहिती होती. 

मेजर डॅनिअल याचा बाधा ठेंगणा आणि स्थूल होता. आपले निळे डोळे 
विस्फाहन लालबुंद मुद्रेने कोणत्याही प्रकरणाचा शोध त्याने एकदा मुरू केला की, 
त्याचा पुरता पाठपुरावा केल्यावाचून तो राहात नसे. त्या कामात आपल्या स्वास्थ्याची 
किवा प्राणांचीही तो पर्वा करीत नसे. डामुदेव वळवताच्या झोधात त्याचे हे सारे 
गण कसोटीस लागले. आणि त्यात तो शेवटी यदास्वी झाला, नोव्हेंबर १८८० ला 
तो इंग्लंडला परत गेला, तेव्हा तेथील लोकानी त्याचा मोठा सत्कार केरा. सेंट 
अल्बान्स येथे भरलेल्या न्यायपालांच्या त्रेमासिक सत्रात त्याची मुख्य आरक्षक 
म्हणून ६७ स्पर्धकांतून निवड झाली. त्या पदाचे वेतन वापिक ४०० पौड होते. आणि 
त्या पदाला घोड्यास]ठी नि प्रवासासाठी १०० पोड भत्ता होता. पुडे चापेकरांच्या 
वेळेला हॅरि ब्रुइनला जे महत्त्व पुष्यात प्राप्त झाक ते १८७९ च्या या बंडात डँनि- 
अलला प्राप्त काले. शु 


१३ सर रिचडडं टेपल याचे लोंडे लिटन याना पत, (गोपनीय) दि. ३ जुळे १८७९ 


" ए४४ बासुदेव बळवंत फडके 


क 


डॅनिअलने बंड दडपण्यासाठी नवनवीन उपाय योजले. रामोशी, लोकांचे उप- 
स्थितीपट अधिक कडक केले. ग्रावात न सापडणाऱ्या रामोश्यास छळ सोसावा 
लागू लांगळा. गावाकडून मुख्य ठाण्याकडे जाणारा पैसा संरक्षणात पाठविण्याची 
व्यवस्था त्याने केली. वडखोरास पकडण्यात सहाय्य देणाऱ्याना त्याने पारितोषिके 
घोपित केली. त्या वेळी सरकारने जिल्हाधिकारी आणि त्याचे सहाय्यक यांची संयुक्‍त 
बैठक वोलावून बडाविषद्ध कडक उपाय योजनेचा निर्णेय घेतला. 
परतु छाप्यांची वृत्ते वाढत्या प्रमाणावर येतच राहिली. एप्रिलच्या प्रारंभी 
भोर संस्थातातील चौल गावी पंचाहत्तर लुटारूनी श्रीमंत मारवाड्यांच्या घरांवर 
छापे घाळून लूट मारी नि त्याचे कागदपत्र जाळले. पुण्पाहून दहा कोसावरच्या 
दवडी गावी वेशोीवरील महारास, अम्ही सरकारो लोक आहोत, बंडखोर पकडून 
आणले आहेत, असे सागून वेस उघडण्यास त्यानी भाग पाडले. ति ती उघडली 
जाताच गावात घुसून सहस्त्रावधी स्वयाची ठुट त्यानी लांबवली. एकदा तर 
पुण्याजवळ अविळ ओढ्यापादी ते येऊन गेल्याची वातमी येऊन थडकली. ' 
हळूहळू वासुदेव वळवंताचा दरारा पुण्यासच नव्हे तर सर्वे महाराष्ट्रात पस- 
'रला. खेड्यापाडय!त आवालवृद्धाच्प़ा तोंडी त्यांचे नाव झाले. कोणीही दाढी राख- 
हेला दणकट वाध्याचा फिरस्ता दिसला की, लोकाना आणि सरकारला दोघानांही 
सशय यावा की, हे वासुदेव बळवंत तर नाहीत ना? त्याच्याविषयी नित्य नव्या 
नव्या कड्या उठू लागल्या. आज काय वासुदेव बळवतांनी अमुक गावच्या लोकाना 
आपण तिकडे येणार असल्याची आधीच वर्दी देऊन ठेवली आहे. ति त्याप्रमाणे ते 
तिकडे जाणार आहेत. उद्या काय तर म्हणे वासुदेव बळवंतानी आपण शिवाजीचे 
अवतार भाहोत, आणि इग्रज लोकांना हाकून देऊन महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून 
देण्याचा आपला हेतू प्रकट केला आहे, अशा वदता उठत होत्या. आज एका गावी छापा 
तर उद्यात्या गावापासून शेकडो कोस दूर असलेल्या गावावर तो पडे. सारेच छापे 
त्यांच्याच नावावर खपत होते. त्यामुळे त्याचे लोक किती, त्याचा फौजकाटा किती, 
इत्यादी गोप्टीचा सरकारला पत्ता लागत नाहीसा झाला आणि त्याच्या तोंडचे 
पाणी पळाले. खेडेंगावचे प्रतिष्ठित लोक त्यांना सहाय्य करीत. '" सरकारी 
लोकांच्या हालचाली त्याना आधी करळत. त्यामुळे अधिकारी अगतिवः झाले. 
त्यांच्या नावाचा असा दरारा पसरला होता. पण त्यासाठी त्यांना कसला 
च्ासदायक जीवनक्रम काढावा लागत असे, ते त्याच्या पुढील आत्मकथनावर्न दिसेल. 
ते म्हणतातः " राभोशी लोकावरोबर फिरत असता पाचसहा वेळा डोंगराच्या कडधा- 
वरून खालो पडळो. पुन्हा दृप्टीसच पडलो नसतो अशातून वाचलो. साप वर्गरे विषारी 


14 'ए लड ०. ००१ छापा कल मिय्याचे ४७ 0० झात्तिल्छे या 
९०पतला त०४त्गाश 5. 


(€खेडपातीळ प्रतिष्ठित गावकरी थागुदेवाच्या हाठचाळीत महभागी होत भरे आढळले.) 
"गॅझेटिअर ऑफ दि वॉस्वे प्रेसिडेन्मी, खड १८ वा, भाग ३, पू, ३८ 


वासुदेव बळवंतांची उत्यानसेना १४५ 


जनावरांच्या दंशातून दोनतीनदा वाचलो. आंघोळ तर पुप्कळदा दोनतीन दिवसा- 
नी केली. उपासही पुष्कळ घडले. डोंगरावर पिण्यास पाणोही नाही अशा स्थितीत 
उन्हात धसण्याचा आणि कखंदीच्या जाळयात,किवा निवडुंगाच्या आडोशास छपून 
बसण्याचेही प्रसग आळे. अंगावरचे कपडेही आठ आठ दिवसात धुतले नाहीत. अंगा- 
ब्र उबा पडल्या! ” * 

पुण्याभोवती सोजिरांची आणि गुप्त अनुचरांची पोलादी साखळी होती. तरी- 
ही सुटवंगपणा मिळताच वासुदेव बळवंत तीतून पुण्यात गुप्तपणे शिरतच होते. 
त्यांच्या दैनंदिनीतील पुढील नोंद या दृष्टीने वाचनीय आहे. ते म्हणतात, “सकाळी 
लवकर उदून पुण्यास गेलो. आणि एका मित्राच्या धरी उतरलो. तो म्हणाला, 

_ माझ्प्ामागे माझा कसून शोध चाललेला आहे. दररोज चौकशी चःलू आहे. माझ्या 

चापकोकडे चोकशी करण्पासाठो पाणसे पाठविण्यात आलेली आहेत. तेव्हा पुण्यास 
मी फार वेळ थांबू नये आणि तेथून लागलीच निघून जावे हे बरे! मी पुण्याला 
गुपचूप येतो जातो, त्याची पुण्यात बरीच चर्चा चालू आहे. त्याप्रमाणे मी त्याच्या- 
कडून निघालो, दुसर्‍या एका मित्राला भेटलो, गुप्तपणेच गावात भटकलो आणि 
दमूनभागून रात्री... (भवानी पेठेतील) गणपतीच्या देवळात झोपलो." ११ 

लुटारूच्या भायुप्यात दीड महिना घालवित्यावर वासुदेव वळबंतांनी आपले 
सर्ध लोक सुटीवर घरी पाठविले. सुटीवर गेळेळे लोक परत येताच आपण नवलाख 
उंग्रे या गावी भेटू असे दौलतरावाना सांगून त्यांनी मग पुण्यास जाण्यासाठी म्हणून त्यांचा 
निरोप धेतला. त्यानी आखलेल्या आपल्या उठावणीचे दुसरे पवं प्रत्यक्षात येळ 
लागले, तेव्हा त्यांच्या बंडाने अधिक रौद्र स्वल्प घारण केले गाणि त्यांच्या उठावणीची 
चर्चा महाराष्ट्रावाहेर हिंदुस्थानभर होऊ लागली. 


१५ वासुदेव बळवंतांचे 'आत्मचरित्र', 
१६ वासुदेव चळवंताची दैनदिनी ; दि. २ एप्रिल १८७९ 


च्रकरण ११ वे 


आव्हान! 


ये यथा मां प्रप्ंते तांस्तथेव भजाम्यहम्‌ । 
“श्रीमदूभगवद्‌गीता 

१८७९ च्या मेच्या पहिल्या आठवड्यात वासुदेव बळवंतांनी आपली प्रख्यात 
राजघोपणा (जाहीरनामा) प्रसिद्ध केली. त्या वेळच्या वृत्तांतातून किवा न्यायाल्या- 
च्या कामकाजाच्या प्रतिवृत्तांतून वासुदेव बळवंतांच्या या 'राजघोपणेचा उल्लेख 
आढळतो. मुंबईचे राज्यपाल सर रिचडं टेंपल यांनीही तिचा निर्देश केला आहे. ते 
म्हणतात : 

१.....छ्ापणणेतेथास्ते ७४ ९१५पत्ना 50९0९55685 पार प्रवाहात 
60 पाटणा आवा ए०्णा च नि ट्राची हयात 155९ 8 9700- 
लबणीधपला 1 32 ॥8018् 89 ठाद्याग्रापा 1९तश' तलश्पव्ापा् पाठी. 
तरास ७000९९वाशड ९2 एल्या कात्ल्लंस्च घष्ठवावाडा ९ 
(दण्शथपायाशया. 

(“योगायोगाने मिळालेल्या यशाने अधिक धोट वनून त्यांनी पुण्याच्या राजधानी 
जवळच्या राजमार्गावरही भय उत्पन्न केले. आणि आपले प्रयत्न प्रस्यापित सरकार- 
विरुद्ध आहेत, असे घोषित करणारी राजघोषणा एका ब्राह्मण नेत्याच्या नावाने 
प्रसिद्ध केली १”) “लंडन टाइम्सच्या एका अंकात त्या पत्राच्या कलकत्त्याच्या 
वार्ताह्राने पाठविलेल्या तंत्री संदेश्यतही त्या घोषणेचा थोडा भाग येऊन गेला होता, 

या राजघोपणेत हिंदुस्यानच्या आधिक शोपणाच्या ब्रिटिश सरकारच्या 
घोरणाचा धि:कार करण्यात आला होता. येथीळ रयतेला निसगेदत्त हकक म्हणून 
आथिक साहाय्य मिळाले पाहिजे, अशी मागणी केलेली होती. हिंदुस्थानच्या स्वातत्र्य 
लढयात ब्रिटिश सरकारला अशा प्रवगरचे ते पहिलेच निर्भय आव्हान असेल. तो 
घोषणा मुंबईच्या राज्यपालाना धाडण्यात आलेली होती. आणि तीत म्हटले होते, 
* दख्पनच्या सभोवताळची खेडी लुटून आम्ही शेवटी भाता पुण्यास आलो भाहोत. 
तुमचे सैनिक मात्र जामच्या शोघामाठी दुमरीकडे गेलेते आहेत. 


आव्हान १४७ 


“आम्ही सरकारला कळवू इच्छितो की, या वर्षी आताच्या भरपूर पिकाच्या 
हंगामातही धान्य दुप्काळी दरानेच विकले जात नाहे. आणि काही जिल्ह्यात भीपण 
दुप्काळ असून (श्रीमंत लोक सोडले) तर जवळजवळ सर्वच्या सर्वे भराठा प्रदेशातील 
जनतेला रोजगार किंवा कामधंदा नाही आणि ती सरवनाशाच्या उंबरठ्यावर उभी 
माहे. 

“सरकारने सगळ्या लोकांची संपत्ती लुटून नेळेली आहे, आणि त्यांना भिकेस 
छावे आहे. परंतु सरकारने फकत दुष्काळग्रस्त लोकांसाठीच अगदी तुटपुंजी दुष्काळी 
कामे सुरू केली आहेत. आणि इतर जनतेपुढे लुटालूट करूनच आपले पोट भरण्याचा 
मार्ग मोकळा ठैवलेला आहे. 

“बर्‍याच लोकांना सरकारविस्द्ध जळफळत राहणे आणि अन्नाच्या अभावी 
मरून जाणे हाच मार्ग ठेवलेला आहे. 

पुढील वर्षी १८७७ च्या दुप्काळापेक्षाही अधिक भीपण दुप्काळ हिंदुस्थानात 
पडणार आहे, असे आमच्या हिंदू भविष्यवेत्त्यांचे म्हणणे आहे. म्हणून आम्ही 
सरकारला इशारा देतो की, सर्वसाधारण जनतेकरता या प्रांताच्या कानाकोपर्‍यातून 
मोठमोठी दुष्काळी कामे सुरू कैली गेली पाहिजेत माणि तिला निरनिराळथा व्यापारात 
नि उद्योगधंद्यात प्रवेश मिळाला पाहिजे. सरकारच्या करांचे ओजे कमी झाले पाहिजे! 
लठ्ठ पगाराच्या युरोपियन लोकाच्या वेतनात कपात झाली पाहिजे. देशी उद्योगधदे, 
व्यापार आणि रोजगार याना उत्तेजन मिळाले पाहिजे माणि आम्हाला कामधंदा 
किंवा अन्न मिळाले पाहिजे. 

* असे जरझाले नाही तर आतापर्यंत फ़क्त येथील श्रीमंत लोकांविरुद्ध 
चाललेली आमची मोहीम आम्ही युरोपियनांविरुद्धही सुरू करू ! (देशभर) । 
अव्यवस्था करून सोडू. युरोपियनांची सापडेल तेथे कतल करू आणि (१८५७ च्या 
वंडासारखें) दुसरे वंड उभारू.” 

मुंबईच्या राज्यपालांचा आणि पुण्याच्या सत्र न्यायाधीश्वांचा जापळे वधाचे 
पुढील उद्दिष्ट म्हणून निर्देश करून, त्या घरोपणेत म्हटले होते : “खेड्यातीह गरीब 
लोक जंगलात आपल्या उपजीविकेसाठी म्हणून लाकडे तोडून आणण्यास' जातात, 
तेव्हा पोलिसांकडून पकडण्यात येतात. परंतु आम्हाला तोंड देण्याची मात्र पोलिसांची 
छाती होणार नाही. पुढच्या वर्षी जर दुष्काळ पडला तर अन्नावाचून जवळजवळ सगळी 
जनता मृत्यूमुखी पडेल.” 

था देशातील निरनिराळया भागात वरेच जण एकाच वेळी वंड करून 
उठतील, असे म्हणून त्या घोषणेत औरंगजेबाच्या राजवटीत शिवाजीचा जय कसा 
होत गेला त्याची आठवण ठेवून हिंदुस्थान सरकारने जागे व्हावे, मापत्या इशा- 
याचा शांत चित्ताने विचार करावा भाणि खर्‍याखुर्‍या ख्मरिश्‍्चन वत्तीने क्ती 
क्ररावी असे सुचविले होते. 


श्श्ट भे बासुदेव बळवंत फडके 


* असे जर झाले नाही तर राज्यपाल इत्यादींच्या मस्तकांसाठी पारितोषिक 
घोषित करण्यात येईल भाणि भामचे उदिष्ट साध्य होईपर्यंत मामचा लढा चालू 
'राहील, ” असेही शेवटी त्या घोषणेत म्हटले होते. 

वासुदेव वळवंतांच्या या घोषणेच्या प्रती राज्यपालांपासून जिल्हाधिकाऱ्यां- 
पर्यंत आणि इतर सरकारी अधिकार्‍याना पाठविल्या गेल्या. त्यांच्याखाली 'दुसऱ्या 
शिवाजीचा मुख्य प्रधान' म्हणून स्वाक्षरी केलेली होती. या राजघोपणेमुळे हिंदु- 
स्थानभर देशभकतांच्या अंगात आनंदाची लकेर उमटली अणि इंग्रज सत्ताधारी 
हादरून गेले. मध्यंतरी एप्रिलच्या तिसच्या आठवड्यात धामारी लुटीच्या अभि- 
थोगात साक्षीदारांनी वासुदेब बळवंतांच्या पुण्यातील बंडखीर दिनक्रमाची भाहिती 
सांगून पुण्याबाहेरच्या चौकस लोकांना जी माहिती पुरवली होती, तिलाच या 
घोषणेने आता दुजोरा दिला, 

परंतु या गोष्टीनी न डगमगता बंड दडपण्यासाठी सरकारने भाणखी पुढे 

पावले टाकली. आणि बंडाच्या प्रदेशात शेंबटी सैन्माची पाठवणी केली. ४मे ला 
कर्नेरू क्रिस्पिन आणि दुसरे दोन युरोपियन अधिकारी यांच्या हाताखाली '४ थ्या 
बंदुकवाल्या सेनेची दोन पथके (टू क॑पतीज ऑफ हिज मॅजेस्टीज फोथं रायफल्स) 
जेजुरीकडे घांडण्यात आली. मेजर फुल्टन आणि इतर तीन युरोपियन अधिकारी 
यांच्या हाताखाली १ १व्या एतद्देशीय पायदळातील (इलेव्हेथ नेटिव्ह इन्फंट्री) तीनशे 
सैनिक जुन्नरला धाडण्यात आले आणि कॅप्टन ब्रेन आणि एक दुसरा अधिकारी 
यांच्या हाताखाली १८ व्या एतद्देशीय पायदळातील (भेटिथ नेटिव्ह इनफंट्री) दंभर 
सैनिक साताऱ्याच्या रस्त्यावर श्िरवळकडे धाडण्यात आले. त्या सर्वांना प्रत्येकी दोनशे 
गोळधाचा पुरवठा करण्यात आला. वड दडपण्यासाठी असे सन्य पाठवण्याइतकी 
ती उठावणी मोठीच होती. त्यामुळे सर रिच्डं टेंपल यांनी या सैन्य पाठवणीचे 
समथन करताना म्हद्ले: 

"1 झाटा ७९ एाठपण्टा (3. (2 णाणवराण एा€प््षप([खा5 

१०९ (0०९ "१९९"'९ ९५0९७७९. उप डालो 8 "3 ठप१्टरणा, 1 शा”शाच्रिपारत 


१ए०पाव ७९ डोपाप255.. ही. १९8ड णणोऱ ७ 9 डला सीण प्यावा 0९ 
पष ४४8७ 5000९१.” १ 


(“ आम्ही केलेल्या या सैनिकी ह्यलचालींच्या उपाययोजना फाजील होत्या 
असे कोणाला वाटेल. पण असा विचार कोणी केला तर तो मूर्सपणा ठरेल, कारण 
केवळ अश्या कडक उपायामीच त्या गोप्टीला पायबंध घालता आला.”") 

माथेरान आणि महाबळेश्‍वर ही ठिकाणे मुंबईच्या उच्चपदस्थ युरोपियनअधिका- 
ऱ्याची आणि मुंबईच्या राज्यपालांची उन्हाळधात हवा खाण्याची ठिकाणे, त्यामुळे 
हे कर्दनकाळ बंडखोर त्यांच्यावर हल्ला करण्यास कमी करणार नाहीत या भीतीने 


१ सर रिघडे टेपल पाचे राजप्रतिनिधी लॉड ठिटन याना पर्व (गोपनीय), दि. ३ जुलै १८७९ 


आव्हान । । १४९ 


या युरोपियनांच्या संरक्षणासाठी मुंबईच्या एतद्देशोम पागदळाची एक तुकडी मायेरानला 
धाडण्यात आली. १८ व्या एतद्देशीय पायदळाचे ७५ सैनिवः महावळेश्‍वरला घाड- 
प्यात माले. ४ थ्या बंदुकधारी पलटणीच्या ७५ सैनिकांना वेळ पडल्यास महावळे- 
श्वरास धाडण्यात येणार आहे. तेव्हा त्याना अगदी तिद्धतेत ठेवण्याचा आदेश त्या 
पलटणीच्या अधिकार्‍याना देण्यात भाला. पुणे ते महाबळेरवर या रस्त्यावर सरकारने 
घोडदळाचा फिरता पहारा ठेवला. तरीही त्यांच्या एका अधिकाऱ्याचे सामान 
घेऊन जाणाऱ्या नोकरांचे घोडे घंडखोरांनी त्या रस्त्यावर डोंगरात अडविठेच आणि 
त्या नोकरांची उलट तपासणी घेतली. परंतु त्याच्याजवळ काही मिळण्यासारसी 
छूट नाही असे पाहून त्याला सोडून दिळे. 


बंडाच्या चकमकीचे किंवा एखाद्या दरोड्याचे वृत्त मिळताच त्या ठिकाणी त्वरेने 
जाता यावे म्हणून लोहमार्गाच्या भधिकाऱ्यांनी आदेश काढला की, कोणत्याही स्यानका- 
वरून कोणत्याही स्थानावर वरील कोणत्याही अधिकाऱ्यास गाडीने जाऊ द्यावे 
आणि एखाद्या ठिकाणी स्थानक नसले तरी त्यांना हवे असेळ तर गाडी पांबवून 
त्यांना तेथे उत्तर द्यावे, सरकारच्या व्यवस्येविपयी “नेटिव्ह भोपिनियन” पप्नाने 
समाधान व्यक्‍त केले. पुण्यास निघणाऱ्या 'पुना मोंब्सर्वर' आणि 'डेक्कत हेरल्ड' या 
अर्धाग्ल पत्नांनी आणि मुंबईच्या 'बॉम्वे ग्ॅझेट' पत्राने वासुदेव वळरवतांच्या राजकीय 
बंडखोरोवर टोकेची झोड उठविली. तेव्हा 'टाइम्स ऑफ इंडिया' पत्राने त्यांच्या 
उठावणीस राजकीम कटच केवळ कारण नाही, असे प्रतिपादण्यास सुझ्वात केली. 
*इतके लोक जिवावर उदार होऊन लुटीताठो एकत्र येतात, त्याची कारणे तरी 
सूक्ष्म रीतीने प्रथम शोधा ता ! ” भसा उपदेश त्या पत्राते दुसर्‍या पत्रांना केला, 

अँग्लो-इंडियन पत्रांची मते अशी होती. परंतु 'डेक्कन स्टार तारण्या हिंदी 
पत्रांनी वासुदेव बळवंताच्या देशभक्त हृदयाची स्तुती केली. आणि त्याचे अनुयायी 
अधपोटी रहाणारे गरीब लोक आहेत. त्याच्या हालअपेष्टांकडे लक्ष देऊन त्याची 
स्थिती सुधारा; म्हणजे लुटी थांबतीठ असा सरकारलाच उपदेक्व केला. 

त्यांच्या अशा उद्‌गारांनी डेक्कन हेरल्ड' पत्र चिडून गेळे आणि आपल्या 
स्तभांमधून अशा उपदेशकांना उद्देशन जो पहिला मोठा अग्रलेस त्या पत्राने प्रसिद्ध 
केळा, त्यात पुढील वाक्पे होती : 

2 वपतर १ एज 00309 185 परो8त९ ७. 2 पवण्जाडल 
19९९०६७) ६७ 0९ ४ 5९ ७ छण्खा पाडशावणलट शा-५५९0 टा€९ पार, 
शााएणंबाॉएव ० गिश[ए९, 109९९७ ते ॥९श01€55.” 

(“आमच्या एका व्यवसायबंघूने दस्सनमधील दुटा्हे दुप्फाळात उपासमारी 
होत असलेले हताश, असहाय्य आणि वाईट रोतीने वागवळे सेल छोक आहेत, 
अन्ते प्रतिपादन केले आहे.'”) अर्थाचा बनपं करणाऱ्या दिघानांचा गदारोळ उठवित्या- 
नवर त्मा पन्नाने पुढे म्हव्ले होते 


१५० वासुदेव वळवंत फडके 


००८ ८ पे० उण. एशो९०९ गी)ऊ-........ गुणाहा2 छाट पाण'€ 
पाला पद्मा, एघञणवेलू उेपाणपणॉ. पणा0 हवे घे पळ्यापे उ डॉगिणापाछ 
पा प९5€ तेढण्णे 1९8. & टणाशाणाचा एवा 11९ एणां0७, उपा 
प्राश€ झाट पाड एयाशा ग० एट एक्या गा९९ पाट शपहाटायं€5 
र्जे प्रि लाडाड, एला पाशा पुणा १णा०5€ 10शचा[र्‍ (0एशप1ा ९३% 
गावत ३ गाट्टाणा (0० क्ळुथात घाडष्टवा2 18 140०९55 (० एकभाउंठा, ६. 
185 लीद पत्चार्‍ला९व 38 गाळ 18 18 1185 090 ण्टोच्यांगाच्त 


फर्शण2 गवर एन्पात ७९ 7€5ण€९च ........ ४० 18901855 तद्चटणाड 
ए०पात 80९ 65089९१ 50 1णा्ठ, प्पा९७ड गाशा ७ मिीपशा९९ 18१ 
1ला क्या छण९०० हात आहा९1....... म्ह 


(“ आमचा ह्या म्हणण्यावर विश्वास नाही... वासुदेव बळवंताच्या व्यति- 
रिक्‍त या उठावणीच्या लुटीत हात असणारे आणखो दुसरे लोक आहेत. आमचे 
व्यवसाय वंधू पोलिसांना या कामी दोप देत आहेत. परंतु काही वेळा अशा असतात 
को कठीण प्रसंगाची आणीबाणीची परिस्थिती पोलीससुद्धा कह्यात ठेवू शकत नाहीत. 
ज्यांच्या राजनिष्ठेविपयो सरकारला निश्‍चित असण्याचा हक्‍क आहे असे ठोक जेव्हा 
अनैरबंधिक प्रवृत्तीच्या लोकांना बंड करण्यास मेतावणी देतात, तेव्हा शांतता प्रस्या- 
पित करण्यासाठी सैनिकी निर्वध (मार्शल लॉ) पुकारावाच लागतो, असे पुष्कळदा 
घडलेले आहे... कोणताही लुटारू त्याला प्रतिष्ठित लोकांनी संरक्षण आणि आश्नय 
दिल्यावाचून इतका वेळपर्यंत लपून राहू शकला नसता.”) 

'राजनिष्ठ म्हणून मिरवणाऱ्या लोकांनाही अश्या लिखाणाचा संताप आला. 
“इंदुप्रकाश” हे पत्र काही जहालपणाविषयी प्रसिद्ध नव्हते. परतु 'डेक्कन हेरल्ड ' पश्नांने 
सरसकट ब्राह्मण भाणि सुशिक्षित लोकावरच वासुदेव बळवंताच्या बंडाचे दायित्त्व 
ढकलण्यास प्रारंभ केला, तेव्हा 'इंदुप्रकाश" पत्रही चिडून म्हणाले : 
धव & एल्क8 08९0 ॥85 ए९शा वश्या 9 8००6 तलहा या 
पणाड १९०७” 0 वाट 00७ ४०९5९ चबल्यॉड ह्याचे उ लट याचायी€ ० 
पाडा 500पणाकाशे छबवााल, एणा० 15 5पळललस्त ० पे ९ेबक्याळ पाट 


वबण्य5, ९६७ पाया ओपयाड पणा छाबायययाड ब्याते श्‍वेपरबाच्वे 
०४९5 ०: 8००8.” ) 

*डेक्कन हेरत्ड' पत्राचे संपादवः दादाभाई सोरावजी हे होते. आणि त्यांचा 
हॉटेलचा आणि या पत्राचा असा जोडघदा होता. त्याला अनुलक्षून टोला हाणताना 
६इदुप्रकाश'ने पुढे म्हटले : 

पपेट बिर्ष शादी: उ छल्याच उण्ण्ताचोड्या घयाते ता णलड 5० 
एला गिपेपट९5 ७३ 0 द्यावया 10 एच ए९5 (0 पाळ वटा. 


२ 'डेककन हेरल्ट, दि. ६ मे १८३९ 
३. “ंदुषवाश,” दि. १३ भे १८७९ 


आव्हान न! . १५१ 


(“पुण्याचे एक वृत्तपत्र या दरोडेखोरांविषयी या पद्धतीने अलीकडे बरेच काही 
म्हणत आले आहे आणि दरोडेखोरांचें नेतृत्व करण्याचा ज्याच्यावर संशय नाहे त्या 
“बदमाप' फडक्याच्या नावाने पुण्याच्या ब्राह्मणांवर आणि सुशिक्षित एतददेक्ीयांवर 
त्याने वरेच श्वितोडे उडविले आहेत. परंतु पुण्यात वृत्तपत्राचा धंदा आणि हॉटेल 
एकत्रच चालविछी जातात ही गोष्ट त्या वृत्तपत्राला काहीही महत्त्व न द्यावयासच 
आम्हास प्रवृत्त करते. ”) 

बरेच दिवस झालें तरी वासुदेव बळवंतांना सरकार अटक करू शकले नाही. 
कारण त्याता सरकारी अधिकाऱयांच्या हालचाली आधी कळत असत. बासुदेव वळ- 
वत न॑ सापडण्याचे हे कारण उघड करून सरकारला त्या संवधांत गुप्तता राखण्याचा 
उपदेश करताता पुण्याचे 'डेक्कत हेरल्ड' पत्र म्हणाले, 

'गृणशा९ झा010 9९ परा0'2 5९02९०9 ९110109१९१ 7) ९७१1१) १0 
1॥॥९5९ वठण्लाड; 81) 15 त्ा8 (00 ७९०१ द्यात ९९९४ गा0०९, आव 
णप्वशा शण्या 3९ ०४९७६ णीटशा, 15 ॥्याठण्णा 0 39२९३31 णा 
हाह पैपीशि'€ण. ३९5 ]070०९९च 3 चषर. ० ताळणा, प00णा वशी 
पिशिवेड त ७0०8. 

(«दरोडेखोरांना पकडण्याच्या कामात भधिक गुप्तता राखण्यात भाली पाहिजे. 
सगळे काही फार उघडपणे करण्यात येते. आणि सरकारी अधिकाऱ्यांचे प्रत्येक 
पाऊल आणि त्यांचा आदेश निरनिराळे अधिकारी त्यांच्या (दरोडेखोरांच्या) शोधा- 
वर निघण्याच्या आधीच पुण्यातील आपल्या मित्रांकूडून त्याना (दरोखोरांना) कळून 
येतात,”) 

वासुदेव बळवंतांना मिळत असलेल्या लोकांच्या सहाय्यास पायबंद धालण्या- 
साठी जिल्हाधिकार्‍यांनी, परिपत्रक काढले को, “ भपते साहाय्य कोणी दिल्याचे सिद्ध 
झाल्यास त्यास दिक्षा तर होईलच. पण पुढे वंदोबस्तासाठी जे पोलीस लागतीछ 
त्यांचा व्ययही त्या गावाकडून घेण्यात येईल ! असे गावकर्‍याना कळविण्यात यावे.” 
हिंदुस्थानातील स्वातंत्यळढ्यात अपराधी छोकांना हुडकून काढण्याचा प्रयत्न यशस्वी 
झाला नाही, तर सावंत्रिक दंड बसविण्याच्या सरकारी पद्धतीचा श्रीगणेशा हा असा 
होता. 

महाराष्ट्रातील लुटारूचे छापे अजूनही तसेच चालू होते. सात!रा जिल्ह्या- 

तोळू खडाळा गावी टेहळयाच्या देखतादेखत लुटीचा छापा पडला. पुरदर ताठक्या- 
मध्ये पांगारे गावी तीच गत झाली. पुण्याजवळ महाळुंगे गावास लुठारू भेट देऊन 
गेळे. बार्शे गावात भर राजमार्गावर टांगे लुटण्यात आले. आणि ऑंघ येथे लरारू- 
च्या आगमताचे इतके भय निर्माण झाळे को, स्वतः पत प्रतिनिधींना भापल्या स्वतः 
च्या संरक्षणासाठी विशेष संरक्षक ठेवणे भाग पडले. यातील पुष्कळ छापे वासुदेद 


४ *“देबेकन हेरल्ड” दि. ८ मे १८७९ 


१५२ वासुदेव घळवंत फडके 


बळवंतांनी घातलेले नव्हते. पण बंडखोराचे अध्वर्य म्हणून त्यांचे नाव झालेले असल्या- 
मुळे त्यांच्याच उठावणीपैकी हे प्रकार आहेत, असे सरकार आणि जनता समजत 
होती. 

प्रमुख वृत्तपत्राना आपली मते कळविण्याची संधी वाचक त्या काळात घेतच 
होते. त्यांच्यापैकी एक गृहस्थाने * वाँबे गॅझेट ' पत्रास पत्त लिहून विचारले, “खेडेगावा- 
तील शेतकऱ्याना स्वसंरक्षणासाठी सरकार शस्त्रे का देत नाही? “तो पुढे म्हणतो, 
“इंग्लंडमध्ये असले छापे अत्यल्प प्रमाणात पडतात. कारण इंग्रज माणसाच्या 
पिस्तुलाची लुटारूंना भीती असते. ” सरकार ही सूचना मान्य करणे शक्‍यच 
नव्हते. शस्त्रे मिळाली तर शेतकरी जनता काय करील, ते सरकार चांगले ओळखून 


होते. 


भगौरथ प्रयत्नानंतर वासुदेव बळवंतांचा सरकारला पत्ता लागला नाही. 
तेव्हा सरकारने त्याना पकडण्यात सरकारला साहाय्य देणाऱ्या मनृध्यास मोठ्या 
घनराशीचे पारितोपक देण्याचे ठरविळे आणि तश्ली राजघोपणा प्रसिद्ध केली. वासु- 
देव बळवंतांच्या उठावणीची छाया महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांवर पडली होती. 
त्यात वऱ्हाडचा आणि निजामच्या राज्याचाही थोडा भाग येत होता. त्यामुळे मुंबई 
सरकारने वरील घोपणा त्या प्रातांच्या अधिपतीच्या संमतीने काढली. ही राज- 
घोपणा बासुदेव बळवंताच्या मागील धोपणेच्या पाठोपाठ सरकारने काढलो. या 
राजधोपणेत प्रस्तुत बंडाचे जनक वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन प्रारंभी दिले 
होते. आणि “या! उंच आणि सडपातळ शरीरयष्टीच्या, सरळ तरतरीत नाकाच्या, 
निळपर डोळ्यांच्या, दाट दाढी भाणि मिशा राखणाऱ्या, इंग्रजी सफाईने बोलणाऱ्या 
बंडखोरास पकडून देणार्‍या किवा पकडून देण्यात सरकारला सहाय्य देणार्‍या कोण- 
त्याही मनुप्यास एकूण चार सहस्त्र रुपयांचे पारितोषिक घोषित करण्यात आले 
होते. ही कामगिरी बजावणारा वासुदेव बळवतांचा निकटचा सहकारी असेल, तर 
त्याला हे पारितोषिक मिळविण्याच्या मार्गात आपल्या सुरक्षिततेचे भय वाटू नमे 
म्हणून सरकारने व्यवस्था केली होती आणि म्या मनुष्यास त्याच्या अपराधाची 
विनाअट क्षमा केली जाईल असे घोपित केले होते. 


राज्यक्रांतिकारकाला पकडण्याच्या प्रयत्नात हताथ होऊन सरकारने असे 
पारितोषिक लावावे अशा प्रकारचा तो पहिलाच प्रसंग वासुदेव वळवंतांच्या 
वेळेस घडला. त्यांनी सरकारला आपल्या पुढे हात टेकावयास लावले होतें. म्हणून 
त्यांच्या 'वहात्यांना आनंद वाटला. त्या वेळचे हे पारितोषिक आताच्या मूल्य 
प्रमाणात पाहावयाचे तर्‌ निदान थीस पट वाढविले पाहिजे. याचा सरळ अथ असा 
होता की, इतके पैसे देऊन पा होईना, पण ते पकडले जाऊ देत एकदाचे, असा 
वैताग सरकारला आला होता. 


आव्हान ! १५३ 


सरकारची राजघोपणा वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालीच. परंतु तिच्या शेकडो 
प्रती महाराष्ट्रभर अधिकार्‍यांच्या स्वाक्षरीने ठिकठिकाणी लावण्यात आल्या. लोक 
ती वाघण्यास जमले की, तोत आलेले वासुदेव बळवंतांच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन 
वाचून त्यांना ज्यांनी पाहिले नव्हते त्याच्यात त्यांच्या पराक्रमाविपयी उत्सुकतेने 
चर्चा होई. आपल्या वननिवासात सरकारची ही राजघोपणा पाहताच वासुदेव वळ- 
बंतांनी आपली प्रतीराजघोपणाही (काउंटर प्रोक्लमेदशत) लिहिण्याचे ठरविले, 
थोड्याच दिवसात वासुदेव वळवंतांच्या या प्रतिधोपणेच्या प्रती महाराष्ट्रातील 
कित्येक गावी झळकू लागल्या. सरकारी धोपणा वाचणारे छोक ती वाचण्यासही 
घोळक्याने जभले भाणि ती घोपणा वाचून वासुदेव वळवंतांच्या धैर्याची प्रशंसा 
तसेच करू लागले. 
वासुदेव बळबंतांनी काढलेल्या या प्रतिराजघोपणेत मुंबईच्या राज्यपालांचे 
डोके जो आणून देई त्याला त्यांनी अधिक मोठे म्हणजे पाच सहस्त्र दपयाचे पारि- 
तोपिक देण्यात येईल असे घोपित केले. पुण्याचे जिल्हाधिकारी त्याना पकडण्यासाठी 
खटपट करीत होते. आणि तेथील सत्र न्यायाधीशाती त्यांच्या बऱ्याच सहकार्‍यांना 
रछुटीच्या अभियोगांत काळया पाण्याच्या निष्ठुर दिक्षा सुतावल्या होत्या, त्यामुळे 
ते दोघही त्यांच्या विशेष रोपास पात्र झाले होते. या अधिकाऱ्यांच्या मस्तकांताठी 
त्यांनी तीन सहस्त्र रुपयाची पारितोषिके आपल्या घोषणेत घोषित केळी. या 'राज- 
घोपणेवर त्र्यांनी पेशव्यांचा नवा मुख्य प्रधान' म्हणून स्वतःची स्वाक्षरी केली होती- 
बातुदेध बळवंत फडके ! 
ज्या वृत्तपत्रातून भापल्याला पकडणाऱ्या माणसास पारितोषिक देणारी सर 
कारी घोपणा प्रसिद्ध झालो होती, त्या वृत्तपत्तांकडे त्यांनी या प्रतिधोषणेची एकेक 
प्रत पाव्वून जनतेच्या अवलोकनासाठी ती आपल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर 
भ्रसिद्ध करण्याची त्या पत्राच्या संपादवांना आज्ञा केली, आपल्या सूचनेचा अव्हेर 
झाल्यास ती प्रतिधोपणा न छापणाऱ्या अंग्लोइडियन पत्रकाराचा उजवा हात 
उडवला जाईल अशो चेतावणोहो या संपादकांना त्योनी दिळो. या धाडसातील 
गुयुत्सु वृत्ती पाहून इंग्रज अधिकाऱ्यांचा तिळपापड झाला, पुढे न्यायालयात इंडा- 
धिकारी केसर हे त्यामुळेच चिडून वासुदेव बळवंतांना म्हणाले की, “ अशी दुष्ट राज- 
घोपणा प्रसिद्ध करण्याचे धारिष्ट्य तुला झाले तरी कसे ?” पण स्वातत्र्यासाठी 
तळमळणाऱ्या बंडखोराच्या या अजोड घेर्यामुळेच त्यांचे देशवांधव त्याच्यावर गाढ 
प्रेम करीत, हे दंडाधिकारी केसर विसरले. 
मे महिन्याचे दिवस अद्या तंग वातावरणात जात होते. ते अधिक तंग कर- 
णारी वासुदेव बळवंतांच्या वंडाची दुसरी लाटही मे महिन्याच्या मध्यातच महा- 


राष्ट्रात उसळली ! 
क्ल चि श्र 


ब 


प्रकरण १२वे 


दुसरी लाठ 


महाराष्ट्राचे वातावरण उलटसुलट बातम्यानी कुंद झाले असताना वासुदे - 
वळवंतांच्या बंडाची दुसरी लाट दख्खनमध्ये 'उसळली. घाटावरील प्रदेशात सरकारी 
सैन्य चोहोकडे पाठविले जाताच, गनिमी काव्याच्या युद्धात निष्णात झालेले वासुदेव 
वळवंतांचे सहकारी पाचसहा दिवसात कोकण प्रांतात उतरले. 
ते कोकणात उत्तरल्याचे वृत्त काही पत्रांनी भपकेदार शब्दात रंगविले. 'बाँबे 
ग्रॅझेट' च्या अंकातील या वर्णनाचा परिच्छेद म्हणतो : १ 
पणुाणाला-डयाटोट्ाा 2६ (112 वलह्ञणबाणा ० त्र 0०0१७ खँ पिट 
एछल्याबे पर्ा$8 पातलशा (€8पचया फडा 8ेटठी पाठ्य 111९ ट्या 
दा. १७1९७७०, 8७०प६ ("्र० पप्पावाटत तच्चणणीड ९0055९ ०0 ४९ 
(जाबिपाड ० रिच्ाएले पापाचे य पणय ताट 108 06 ९०प- 
पापप02्ट कक्ा्टवद्षणलाड घरााठप. 12 ला तिपवोण्याटट "ला शप 
पाह णवण85 07 (12 00०1०९.” 

( *। सळेगावच्या छावणोतून येणार्‍या कॅप्टन वेस्टमकॉट याच्या हाताखालील 
घोडदळाच्या भोतीने घावरलेल्या सुमारे दोनशे छुटारूंनी घाट ओलांडून पनवेल 
ताठुक्‍्यात प्रवेश केला आणि तेथील र॒हिवाश्‍याकडून किवा पोलिसांकडून कसलाही 
प्रतिकार न होता त्यांनी आपले लुटीचे छापे चाळू ठेवले आहेत.'') 

पोलिसांकडून त्याना प्रतिकार झाला नाहो. क्रुलावा जिल्ह्यात त्या वेळी 
बऱ्याच गावावर एखादा पोलीस असावयाचा! अशा वळावर वंडसोरांना पायबंद 
घालण्याचा विचार पोलोस तरी कसा करू दकणार ? त्यांचे नाव निषतांच पोलि- 
साची पाचावर घारण वसे ! त्यामुळे त्यांची धाड एकदा कशी तरी पुढे निघून जाऊ 
दे, असे म्हणत पोलीस स्वत:चो सुरक्षितता पहात. कोकण प्रातातील सवंध स्वारी- 
मध्ये त्याना आव्हान द्यावयाला एकही पोलीस त्यामुळेच पुढे आला नाही. 

कोकण प्रांतातील लुटीचा पहिला छापा पनवेळपामून चार त्रोशार्घांवर 


१ वॉम्ये गॅशेट' दि. १५मे १८७९ 


दुसरीं छाट १५५ 


असलेल्या नेरे या गावी धनिवारी १० मे १८७९ या दिवशी पडला. बंडसोर आता 
कुलाबा जिल्ह्यात उतरले, या वृत्ताते सेडेगावचे लोक भयभीत झाठे होते. तेच 
वातावरण नेरे गावीही पसरले होठे. सायंकाळी सात वाजले ! ग्रावातील सर्वे लोक 
सायंकाळच्या आतच घरी परत आले. त्यांनी शक्‍य तेवढा वंदोबस्त करावयाचा 
म्हणून भंगणाची फाटके लावून घतली. घराजवळील वाग्रा वंद केल्या भाणि गोठपां- 
ची कवाडे गुरांता आत नीट बांधून वंद करून टाकली. घराबाहेरील बंदोबस्त उर- 
कून आपल्या घराचे मुल्य पुल्प घरातील मंडळींता सावघगिरीच्या सूचना देत आपल्या 
घरांचे दरवाजेही लावून घेऊ लागले. 
सायंकाळचे जेवण उरकून घ्यावमाचे म्हणून नेरे गावातीकत माणसे स्वमंपाक- 
घरांकडे वळली. ती तोंडात पहिला घास टाकणार इतक्यात गावाच्या वाहेंर टोकाला 
बंदुकीचे बार त्यांना ऐंकू आले. नेरे गावच्या रहिवाऱ्यांना बंदुकीचे वार ऐकण्याचा 
सराव नव्हता. त्यामुळे ते गोंधळात पडले. थोडभाच वेळात वंदुकीचे घार जवळ 
जवळ येत चालल्याचे गावकर्‍यांना ऐकू येऊ लागले : 'पडाडू! थडाडू! ! तेरे गावा- 
तीळ लोकांचे घास घेण्यासाठी उचललेले हात तसेच थवकले. तोच बंदुकीचे वारनेरे 
गावच्या मुख्य 'रस्त्यावर येऊन पोहोचले. 
नेरे गावचे एक प्रमुख रहिवासी सीताराम सखाराम गोडबोले यांच्या धरा- 
समोर ते भावाज लागलीच येऊन ठेपळे. गोडबोले यांनी बाहेर रस्त्यावर पाहिले, 
तेव्हा रात्रीच्या अंध.कारात त्यांना बाहेरच्या लोकांच्या पाजळलेल्या जळत्या मशाली 
दिसल्या, त्या पाहताच त्यांच्या डोक्यात लरुख प्रकाश पडला. काळय़ाकुट अंध.कारात 
हातातीळ मशाली पाजळत, खेडेंगावाच्या कुणब्यांच्या वेपात आलेले ते कोक पाहता- 
च गोडबोले यांचा धीर सुटला, ते माजघरात पळाळे. त्यांनी आपल्या धरातील 
सवं माणसे एकत्र जमविली आणि त्यांना त्वरेने आपल्या मागून घालण्यास सांगितले. 
लुटाहूंचे धक्के पुढील दारावर वसू कागले. त्यांच्यापंको काहीजण आरोळ्या ठोकू 
लागले. आणि काहींनी त्वेपाने हातातील मश्यालोही उंचावल्या. सीताराम ससाराम 
गोडबोले हे आपल्या मुलामाणसांना घेऊन मागच्या दाराकडे गेले आणि दार उघडून 
ते घराबाहेर पडले. घरघनी बाहेर निघून जात आहे असे पाहून दारावर कुन्हाडीचे 
घाव घालून रामोड्याती ते फोडले भाणि मशालीच्या उजेदात ते धरात धुसले. त्याच्या 
हातात तलवारी, काठ्या आणि पिस्तुळे होती. त्यांनी घरातील सामानाची मथेच्छ 
नासधूस केली. आणि मिळालेली चिजवस्तू घरेऊन दोन सहस्त्र रपये मूल्याच्या टुटी- 
सह्‌ त्यांनी ते घर सोडले. पण त्यापुर्वी घरातील काही शेले लांबविष्यास ते विसरले 
नाहीत. गोडबोठे घरात परतले, तेव्हा सर्व धरभर पडछेला सामानाचा पसारा त्यांना 
दिसला. 
गोडवोल्यांच्या घरात घामधूम झाल्यानंतर नेऱ्याचे प्रमुख व्यापारी महादेव 
गोविद जोशी यांना आपल्या दारावर मोठमोठ्या थापा पडलेल्या ऐकू आल्या. महा 


१५६ वासुदेव वळवंत फडके 


देवराव जोऱ्यांचे दुसरे नाब मोकाशी होते. थापा ऐकूत त्यांचे धाबे दणाणले. 
त्यांनी दार उघडण्याचे नाकारले ! तेव्हा बऱ्या बोलाने दार उघडा, नाहीतर आम्ही 
ते फोडू मशी बाहेरील लोकांनी त्यांन! तंबी दिली. महादेवराव निड्पायाने दाराजवळ 
सेले भाणि कापऱ्या हाताने त्यांनी दार उघडले. दार उघडले जाताच वाहेरील लोक 
भराभर आत घुसले. हातातील काठ्यांनी आणि कुऱ्हाडीनी त्यांनी महादेवराव 
मोकाशी यांच्या घरातीळ हडपे, लहान पेट्या आणि कपाटे फोडण्यास सुरुवात केली. 
घरातील लोक प्रतिकार करण्यासाठी पुढे आले. पण हातातील काठ्य़ांचा प्रसाद 
देऊन लुटारूंनी त्यांना बाजूला सारले आणि कपाटे, पेट्या यांच्यातील मौल्यवान 
दागदागिने त्यानी हस्तगत केले. मोकाशी यांना त्यांनी बाजूला बसविले होते, रामो- 
इ्यांच्या हाताना हिसडा देऊन ते कपाटाकडे धावले. रामोशीही त्यांच्या पाठोपाठ धावले. 
आणि त्यानी मोकाशी याना परत वाजूला नेऊन त्याच्या डोक्यावर एक लटकती 
तलवार ठेवली आणि बजावले की, आता पुन्हा जर हालचाल कराल, तर तुमची 
शंभर वर्षे भरलीच म्हणून समजर! या झटापटीत भोकाऱ्याच्या डोक्यावर आणि 
पायावर, तलवारीची एक दुखापत झालीच. मोकाऱ्यांच्या घराची ठूट रामोझ्यांनी 
थोडय! वेळात संपविली. 


नंतर नेरे गावच्या सोनाराच्या घराकडे ते वळले. सोनाराच्या घरी विवाह- 
कार्य व्हायचे होते, त्यामुळे त्याचे वरेच आप्त बेलापुर, चिरनेर, पिरकोना इ. ठिका- 
णांहून त्याच्याकडे आले होते. पाहुण्यांच्या बायकांनी आपले मोल्यवान दागिनेही 
नेऱ्यास आणले होते. ते आयतेच या घरी लुटारूंच्या हाती लागले, दहा-पंधरा क्षण 
पुरुषांनी लुटारूंना प्रतिकार केला. त्यात त्याना मार मिळाला. त्या सोनाराचे नाव 
होते बाळकृष्ण मोरशेट ! 
सोनार आळोतोल दुसरे रहिवाशी शंकर वाच्छाशेट त्या दिवशी सकाळी 
कामासाठी पनवेलीस गेले होते. पनवेलचे काम आटोपून रात्रो उशोराने ते नेऱ्यास 
जाण्यासाठी निघाले. त्यांनी आपल्या आळीत पाऊल टाकळे. आणि त्यांना आरडा- 
जोरडा ऐकू आला. तेव्हा काही घोका आहे अस समजून ते मागे पफिरले. अणि 
रस्त्याच्या वाजूला लपून राहिले, लुटारू निघून जाईपयंत त्याना तसेच दवा धरून 
वसावे लागले. 
नेरे गावातील वासुदेव बळवंतांच्या सहकाऱ्याची धाड दहा वाजेपर्यंत चालू 
होती. नेरे येथील आणखो दहाबारा घरे त्यानी ठुटली.त्यात मोरो गणेश लोढे या 
शिक्षकाच्या धरासही त्यांनी भेट दिली. आणि गावच्या पोलीस पाटलाचे घर कोठे 
आहे. म्हणून लोंढे याना त्यानी प्रश्न केला. कारण, सरदे गाव पालथा घातल्यावर 
त्याना आपल्या या शेवटच्या घराची आठवण झाली होती. ते मग त्याच्या घरा- 
फडे वळले, पश ते असे करणार हे गावच्या नयू पोलीस पाटलाने आधीच ओळखले 


दुसरी छाट १५७ 


होते. आणि ते येण्याच्या आधीच घरातून तो पसार झाला होता. त्यामुळे तो 
बघायला. 
गावभर हा धुमाकूळ चाळू असता गावदरऱ्यांपैकी कित्येकजण घरे सोडून शेता- 
तून लपून बसले. भगपान छतरी नावाचा गावकरी एका उंच भाहावर घढणळा. नाणि 
तेथून प्रव प्रकार पाहू ठोगला. परंतु हपा सुरक्षित ठिकाणीही ठुटारू झाडाखाली 
येताच त्याची धाबरगुंडी उडाली, तोल सुटून तो साली पडला आणि त्यात त्माचा 
एक हात-मोडला ! 
था गावात घंडखोरानी सहा तहश्य स्पमांची संपत्ती जाणि पसे ठुटठे,' गाव- 
कऱ्यांनी आपला पाठलाग वरू नये म्हणून रामोऱ्यानी बदक उडवीत उडवीत नेरे 
ग्राव सोडले. नेर्‍्यापासून मोड्या क्रोशार्घांवर डोंगराळ भरण्यात लुटाहूनी पुढील तळ 
ठोकला. या अरण्यात त्यांच्या हेरांनी इतर गावाची काढून भाणखली माहिती त्यांनी 
ऐकली आणि दुसऱ्या दिवशी त्या गावावर छापा घालावयाचा तिर्णय धतला. 
दुसर्‍या दिवशी सकाळी उत्तम जेवण करून सायंकाळी ते बाहेर पडढे, नेरे 
गावच्या छाप्याचे वृत्त ऐकून भोवताठचे गाव चिताकात काळे होते. त्यापकी चिसठे 
गावच्या रहिवाश्यांना वाटणारी ही चिता शेवटी सरी ठरलो. चिसलेकर गावकरी 
संघ्याकाळीच घरेदारे बंद करून बसले. पण तोच लुटारूच्या टोळया, बंदुका, तरवारी 
काठ्या नाबवीत भाणि आरोळधा ठोकीत गावच्या वेशीगेवळ मेळन थडकल्या. 
त्या ऐकताच चिसल्याच्या गणेश बाबाजी पाटणकर या गृहस्यांनी घराच्या पुढील 
दारांस बाहेरून क्रुलूप ठोकले आणि त्यांच्या मागील दारी कुणब्याचे सोपट होते. 
त्याच्याबाहेर ते दबा धरून बसले. 
लुटारू गावात सागंकाळच्या सातच्या संधीस शिरे. पाटणकरांच्या धराजवळ 
येताच त्यांच्या भ्होरबयांनी पाटणकर यांच्या नावांने हाका मारत्या. पण 'ओ' 
देण्यास आत धरात कोण होते ? घरघनी पळून गेला असावा असा तर्व करून घराच्या 
अंगणाचे वारीक फाटक रुटारूनी एका झटक्यासरशी मोडून टाकले. माथि त्याच्या 
घराच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून पाटणकरांच्या घरात प्रवेश केला. ते पाहताच 
थरामागच्या परसात उभे राहिलेले पाटणकर दुसरीवडे पळून गेले. ठुटार्पैकी एक- 
जण दक्षता म्हणून नागवी तलवार फिरवीत घरापुढे उभा राहिला. मात त्याच्या 
सहकार्‍यांनी सबंध घर धुंडाळळे आणि सहाशे रुपयांच्या सुटीचे गाठोडे बांधून 
त्यानी ते घर सोडले. त्यांच्या हातातील पेटत्या पलित्यांच्या उजेडात त्यांचे निर्गमन 
पाटणकरांनी लांबून पाहिले. 
विजयोन्मादात गावातील दुसरे सावकार विष्यूपंत पाटपकर सांच्या घरा- 
समोर लुटारू आले. (यांची चाहूल लागताच विष्युपंत घ र सोडून निघून गेळे होते. 


२३. "पेझेडिभर ऑफ दि बॉम्बे प्रेमिडेन्यो', भाग २ थड १३ पू. ६३१७-३८ 


श्प्ट वासुदेव वळवंत फडके 


परंतु गणेशपंत पाटणकर यांचा लेखनिक गणेश बापूजी हा घराच्या ओटीवर बसला 
होता. सर्व रामोशी त्यांच्याजवळ गेले. त्यालाच विष्णुपंत समजून त्यांनी त्याला 
'पैसे काढा' म्हणून दरडावण्यास प्रारंभ केला. त्याने जेव्हा काही ऐकले नाही तेव्हा 
लुटालूंनी त्याचे हातपाय बांधले, त्याच्या छातीवर दोन मोठे दगड ठेवे आणि हाता- 
तील काठ्यांचा प्रसाद त्याला देत, ते धरात शिरले. घरातील दागदागिने तर 
त्यांनी घेतलेच; पण मशालीच्या भडक प्रकाशात खुंटीवर झळकणाऱर्‍्या पाटणकरां- 
च्या उंची शाली काढून घेऊन त्या पांघरीत ओटीवर बांधून ठेवलेल्या 'विष्णुपंतांस' 
"राम राम' करून त्यानी ते घर सोडले. 


चिसल्यास्‌ पाटणकरांचीच घरे पुष्कळ होती. त्यांच्यापकी नारायण हरि 
पाटणकर यांच्या घराभोवती हातातील मश्याली पाजळीत लुटारू फेऱ्या धालू लागले. 
आपल्या घराला मझ्यालधारी रामोऱ्यांचा वेढा पडलेला आहे, हे पाहून नारायणराव 
पाटणकरांचे धाबे दणाणले. इतक्यात पुढील दारावर धक्के बसलेले त्यांनी ऐकले. 
दार फुटण्यास आता वेळ नाही, हे पाहून ते त्वरेने माडीवर गेले. घराच्या मागील 
बाजूस असणारी खिडकी त्यानी गाठलो. आणि त्या खिडकीतून गुरांच्या गोठ्यात 
ते उतरले. 

लुटारू घरात आले, तेव्हा घरात पाटणकराच्या कामावर असलेला गवंडी 
होता. त्याला भाणि पाटणकरांचा लेखनिक रामचद्र या दोघाता माहितीमाठी बरेच 
छेडल्यावर रामोऱ्यानी दोघानाही ओटीवर आणले भाणि त्यांच्या नाकावर आडव्या 
तरवारी ठेवून घरातील दागदागिने दाखविण्यास रामोड्यांनी त्यांना सागितले. त्यांनी 
जी ठिकाणे सानितली तेथे दागदागिने मिळाले नाहीत. तेव्हा त्याना रामोड्यानी शासन 
केले आणि मिळालेली लूट घेऊन ते घर सोडले. 


चिसल्याची लूट लुटारूंनी अडीच तासात संपविली. जाताजाता चिखल्याचाच 
एक शेतकरी, जो त्याच्या उद्योगात सहभागी झाला होता, त्याला मिळालेल्या लुटी- * 
विपयी त्यांनी धन्यवाद दिले. नेरे, चिखळे आणि पुढे पळस्पे या गावात श्रीमंत कोण, 
मंगल कार्ये असल्यामुळे तोच दिवस मोक्‍याचा कस्ता होता इ. माहिती रामोश्यांना 
अचूकपणे मिळालेली होती. ती पाहून आश्चयंचकित झालेल! “बॉम्बे गॅघेट'चा 
वार्ताहर म्हणतो : 

*णुणाह उशाषट्रशा02 घेशूजनाया९1. 0 ॥३९ १8९० 5९215 10 
प्रश्‍णएट एला शीलंश1!.” (“लुटाखूचे हेर खाते कुशल आहे असे दिसते ! ”) 

पळस्प्यावरील छाप्यासवंधी मुंबईचे राज्यपाल सर रिचडे टेंपल म्हणाले : 

'गप्याड ७४७ पिट 131९2 11602 ताल छाया [सतेहा' 
(गालिचे पाशाीजास्त) (ए७डपचेरूळ उेषोष्ण्यापी ताठ तालका तार 
१०५८७९ (02९0) खाणे ळी] 9णणा व. पाड छफायाचया पेल पयत टच 


दुसरी छाट १५९ 


$0्पी€ण्णा कष "या 8 5श10पड घेडू९ल ० घेऊ 285९ प्णोर्‍ला ९एढया 
घाला एड 5९0प5 शा0पट्टा. ११ 
(“मागे उल्लेख केलेल्या) ब्राहूण पुढाऱ्याचेच (बासुदेव वळवंतांचेच ) है जग्म- 
ग्राव होते. त्या्या ते घर (भोझे यांचा वाडा) भाणि त्याची सर्वे भाहिती होती. 
या प्रकरणाचे गंभीर स्वरूप या गोष्टीमुळे वरेच सौम्य होते. पण तरीही ती घटना 
बरीच गंभीरच होती”) सर रिचर्ड टॅप यांची ही विघाने रास्त नाहीत. पळस्पे हे 
वासुदेव वळवंतांचे जन्मगाव नव्हते. ते शिरढोण होते. त्यामुळे त्या वाड्याचे धनी 
ओझे पांच्याकडे नावलग्रांचा जो मेळावा जमला होता त्याची आणि इतर तात्कालिक 
बातमी त्यांच्या हेरखात्यानेच काढलेली होती हे उघड आहे. 
कल्हई खिंडींपासून शिरढोणच्या अलीकडे दोन क्रोशार्धावर पळत्पे हे गाव 
आहे. १८७९ मध्ये तेथे रामचंद्र गणेश ओझे हे कर्ते पुरुष राहत होते, ते आणि 
त्यांचे सर्वात मोठे बंधू माधवराव हे त्या वेळी वडोद्यासच 'राहात असत. त्यांचे वडील 
गणेदपंत ओझे हे बडोद्याचे महाराज खंडेराव गायकवाड यांचे दिवाण होते. त्यांची 
दिबाणपदावर नेमणूक करण्याचा विचार खंडेराव गायकवाडांनी १८५४ मध्ये प्रकट 
केला, तेव्हा हा मराठा मनुष्य त्या पदावर भतणे इंग्रज सरकारच्या धूर्त प्रतिनिधीस 
प्रशस्त वाटले नाही. आणि या कारणामुळे ती नेमणूक स्थगित झाली, हे वृत्त 
प्रसिद्ध करताता 'ज्ञातप्रकाश' पत्रांत म्हटले होते: “बडोद्यास नवीन दिवाण गणेश- 
"पंत भोझे यांस गायकवाड महाराज नेमीत होते. परंतु रसिदंटताहेबांची सदरहू 
गृहस्थाबद्दल मान्यता होत नाही. सबब तृतं वेत रहित झाला असे कळत नाहे.” * 
परंतु, करारी गायकवाड महाराजांनी आपला त्यांच्या नेमणुकीविषयींचा हेका पुढे 
पूर्ण केलाच. भाणि गणेशपंत ओझें हे बडोद्याचे दिवाण झाले. गणेशपंतांनी भापत्या 
पदरी भाणखी एक मोठे पुण्य संपादन केले होते. सत्तावनचे स्वातंत्र्ययुद्ध तुरू झाले. 
त्या युद्धांत सांकेतिक दिवशी बडोद्यांतही उठावणी झाली. ती दडपण्याच्या पुण्य 
कृत्यात आपल्या दयाळू ब्रिटिश सरकारला साहाय्य करण्यात गणेशपंत ओझे 
होते. त्यांच्या कार्याचे पारितोषिक म्हणून सरकारने त्याना मोठी जहागीर दिठी. 
सत्तावनच्या स्वातंत्र्ययुद्धात त्या कामगिरीमुळे ओश्यांना मिळालेत्या संपत्तीवर 
सत्तावनच्या बंडखोरांचे वारस असलेल्या वासुदेव वळवंतांची स्वदेशस्वातंत्र्याकरिता ् 
मिळविण्याच्या पैझ्ासाठी १८७९ मध्ये प्रतिशोधाची दृष्टी वळलो! 
ओज्ञे माना मिळालेठें वैभव त्यांच्या पदरी असलेल्या रक्षकांच्या पथकामळे 
डोळयात भरण्यासारखे होते. दहा-पंघरा सशस्त्र रक्षकांचे सामथ्यं त्यांच्या मोठ्या 
वाड्याच्या रक्षणार्थ पळस्पे येथे तिद्ध असे. या रक्षकांसाठी वाड्याच्या दिड 
दरवाजावरच एक खोढी होती. पळस्पे येथे ओझे यांच्या वाड्यात एक टा, 


३. सर ए्विड टेंपल याचे राजप्रतिनिधी कॉड लिटन याना पदर (गोपनोय); ३ जुड 
४. “ज्ञानप्रकाश, दि. १ मे १८५४ ह 


१६० वासुदेव बळवंत फडके 


लवकरच होणार होते. त्यासाठी त्यांचे श्रीमंत भाप्त तेथे आपल्या श्रीमंती दाग- 
दागिन्यांसह जमले होते. त्यांच्या दागदागिन्यांच्या रक्षणाचे हे वाढते. उत्तरदायित्व 
रक्षक गुरस्यांवर पडले होते. त्यांच्याजवळ बहुधा तरवारी आणि कट्यारी होत्या. 
पण त्यांच्या मुख्यांजवळ वंदुकाही होत्या, 
पळस्पे गावातील ओझे यांच्या श्रीमान प्रासादावर चिखले येथील छूट मारून 
रात्री अकराच्या संधीस वासुदेव बळवंतांचे सहकारी चाल करून गेले. ते वाडधा- 
जवळ पोहोचले, तेव्हा त्यांची चाहुल लागून वाड्याचा मुख्य रक्षक गणू रामजी 
नाईक पुढे आला. रस्त्याजवळ अंधारात बरीच माणसे बसल्याचे त्याला दिसले. 
त्याने आपली बंदूक पुढे घेतली. तेथे बसलेल्या माणसांना तो दरडावून काही विचार- 
णार, तोच त्या माणसांतून 'यडाडू' अला आवाज उमटला आणि वंदुकीची एक गोळी 
सूं-सं करीत गणूच्या कानावरून पुढे गेली. त्या माणसांमधून दुसरी गोळी लागलीच 
उडाली. ती त्याच्या पायाला लागली. गणू आपली बंदूक रोखणार, तोच एक, दोन, 
तीन अशा बंदुकीच्या गोळया पाठोपाठ उडाल्या, त्या गोळपा लागून गणू विव्हळत 
खाली पडला. तेव्हा त्याचा घायाळ देह ओलांडून आरोळ्या ठोकीत बंडखोर 
ओझ्यांच्या वाड्यांकडे वळले. 
वाड्याजवळ येताच त्यांच्या गोफणवाल्यांनी दगडांची आणि विटकर्‍्यांची 
सरबत्ती वाड्यावर केली. भाणि वाड्याच्या दरवाजावर आणि खिडक्यांवर धडा- 
धड घोडे फेकले. वाड्यातील लोकाना पुरेशी दहशत बसली असेल, अश्या कल्पनेने 
ते नंतर वाड्याजवळ पोहोचले. वाडय़ापुढील विस्तृत अंगणाच्या बारवया लाकडी 
दारापाशी ते नाले. त्या दाराजवळ ओओक्षे यांचा ओंकारसिंग नावाचा गुरखा उभा 
होता. त्याने सावधगिरीने रामोश्यांवर आपली बंद्रक झाडली. ती पुन्हा भरण्यासाठी 
तो गुंतला, तेव्हा लुटारूनी वाड्याचे आडदार मोडले. आणि अंगणातून वाड्याच्या 
दाराकडे ते घुसले. त्यानी वाड्याचा भरभक्कम दरवाजा फोडण्यासाठी आरंभ केला. 
ओंकारसिंग आत पळू लागला. पण बाहिरच्या रामोइ्यानी त्याला पळता पळता 
धरे, आणि शिक्षा म्हणून त्याचा अंगठा कापला. 
थोडा वेळ 'रामोश्यांनी धडका दिल्यानंतर वाड्याचा दरवाजा मोडून पडला. 
'सभोशी लोक आत घुसले. ते वाड्याच्या मघल्या चौकापाशी पोहोचले. तेथे ओड 
यांचा स्वामिनिप्ठ गुरखा सवासिंग त्यांना आडवा आला, त्याच्या हातात पाणीदार 
तलवार तळपत होती. त्याने एकाकी चार-पाच लुटारूंशी सामना आरंभिला. वंडखोर 
त्यांच्यावर सर्व बाजूंनी धंसरले. सवासिंगाने शोर्याची पराकाष्ठा केली. आणि प्रति- 
स्पर्घ्यांवर प्रहार करून त्यांना पायाळ केले. पण शेवटी रामोड्यांच्या तलवारीच्या 
प्रहारांनो घायाळ होऊन तो ;खाली पडला. मरणोऱमुख स्थितीत त्यास पुढे मुंबईस 
नेण्यात आले. पण तो तेथे मृत्यू पावला. सबातिंग खाली पडलेला पाहून होळकर 
नावाचा दुसरा सदास्त्र सैनिक ओके यांच्या दाड्यातून चोकात उतरला. त्यालाही 


दुसरी लाट १६१ 


लुटाखूंचे प्रहार खावे लागले. आणि तोही शेवटी भुईवर भादळला. 


पराभूत गुरल्यांना तेथेच टाकून बंडखोर मुख्य वाड्यात शिरले. वाड्याच्या 
सभागृहात आत्यावर त्यांच्यापैकी चारसहा जणांनी त्या भव्य प्रासादातील हंडय़ा, 
झुंबरे, टांगदिवे इत्यादींवर पटापट उड्या घेतल्या आणि त्यामुळे मिळालेल्या झोक्यात 
असतानाच हंड्यांमधील पेटत्या मेणबत्त्या त्यांनी काढून हाती घेतल्या. हातातील 
मशाळी पेटविल्या, आणि त्यांच्या वाढत्या प्रकाशात त्यांनी वाडा धुंडाळण्यास 
सुहवाह केली. 


वाड्यावर रामोऱ्यांचा छापा सुरू होताच, वाड्याचे धनी रामचंद्र गणेश 
किंवा आप्पासाहेब ओझे यानी धूर्तपणाने घरातील सव मंडळींना मागील ब्राजूने 
आपल्या मित्रांच्या धरी पाठवून दिले, त्यांचा सर्वात मोठा मुलगा देवळात गेला 
होता. तेये त्याला त्यांनी वोळावणे पाठविले. इतक्यात लुटारू त्यांच्यापाशी पोहोचले. 


अप्पासाहेब याच्यापुढे त्यांचा प्रमुख उभा राहिला. मशालीच्या धुरकट प्रका- 
शात त्याची भयानक काळीभोर, धिप्पाड आकृती पाहून अप्पासाहेबांच्या तोंडचे 
पाणी पळाले, त्याते ञापल्मा सहकार्‍यांना भप्पासाहेबांवर तरवार उपसण्यास 
सांगितले. एका रामोश्याने आपली तरवार अप्पासाहेबांवर उगारली. तेव्हा रामो- 
ह्यांचा प्रमुख अप्पासाहेबांना म्हणाला, “तुम्हाला उगीच त्रास द्यायची आमची 
इच्छा नाही. आम्हाला तुम्ही दोन हजार रपये द्या! आम्ही जास्त काही न करता 
येथून निघून जाऊ! पण हें जर तुम्ही केले नाही तर पुढे काय होईल ते मी सांगू 
शकणार नाही!” या रामोशी प्रमुखाचे नाव होते दौलतराव नाईक! रामोशी 
लोकांच्या मराठी भाषेतील ती म!गणी ऐकून अपासाहेब उत्तरले, “माझ्याजवळ 
इतका पैसा कुठे आहे? मी काही या वाड्याचा मालक नाही! ” त्यावर दोलतराव 
म्हणाले, “हरकत नाही. एक हजार या! तेवढे मात्र तुम्ही दिलेच पाहिजेत. ते 
तुम्ही दिळे नाहीत, तर आम्हास हवे ते आम्ही बळजबरीने घेऊ! ” दोलतरावांची 
खाता सुटताच जापल्पा तरकारी खण्कफाहेवांच्या 'ओोदती 'फीणणपणे फिरविण्यात 
रामोड्यांनी सुरुवात केली. ते दृश्य सहन न होऊन, निल्पायाने अप्पासाहेबांनी दोन 
सहस्त्र रपये रामोश्यांना देण्याचे मान्य केले. त्यांनी दाखविलेल्या कपाटातून लुटा- 
€ूनी सवे दागदागिने हस्तगत केले, त्यानी तिजोरो उघड ली. पण तिजोरीत दोन 
सहस्त्र रुपयांच्या इतकी रक्‍कम त्यांना सापडली नाही, तरी तिजोरीत होते तेवढे 
पैसे त्यानी तिच्यातून काढून घेतले. 

रामोश्यापैकी काहीजण ओझे याच्या स्वयंपाकघरात गेले. त्यानी तेथील 
कपाटे उघडलो. लवकरच होणाऱ्या विवाहकार्यासाठी बायकांनी केलेले पदार्थ त्यांत 
ठेवले होतें. त्यातील मेवामिठाईवर रामोझ्यांनी ताव मारला. मोरांवे फस्त केके. 
आणि पववानांच्या सामुग्रीवरही हात मारला. अशाप्रकारे तोंड गोड केल्यावर 


१६२ वासुदेव बळवंत फडके 


ते वाहेर आठे आणि अप्पासाहेवांना धरून त्यांनी माडीवर नेके. वर जाताना 
त्यांना ते आश्वासन देत होते : “आमचं तुम्ही ऐकलंत, तर तुम्हाला काही दुखापत 
करण्याची आमची इच्छा नाही.” ही सर्व मंडळी वाड्याच्या माडीवर गेली, तेव्हा 
पळस्पे गावातील काही धैयसंपन्न लोक गावाच्या दुसर्‍या भागात जमले होते आणि 
ओझे त्यांच्या साहाय्यास जमावाने येत होते. ते दिसताच अप्पासाहेबांना लुटारूंनी 
माडीच्या खिडकीजवळ नेले, आणि त्यांना म्हटले : “त्या गावकऱ्यांना मागे परत 
फिरण्यास सांगा, नाहीतर आमच्या गोळ्यांना ते वळी पडतील! अप्पासाहेबांनी 
तिरुपायाने गावकर्‍यांना त्या संकटाची ओरडून जाणीव दिली. पण तो जमाव मागे 
हटेना. ते पाहून रामोऱ्यांनी वाड्याच्या माडीवरून बंदुकी उडविल्या, तेव्हा मात्र 
तिकडे येणारे गावकरी परत फिरले. 


अप्पासाहेबांना बैठकीत वसवून लुटारूंनी नंतर त्यांचे वडील बंधू तात्या- 
साहेव यांचा ठावठिकाणा त्याना विचारण्यास सुरुवात केली. मुंबईस ते कामासाठी 
गेळे होते; ही माहिती मिळताच, तात्यासाहेबांच्या मंडळीचे दागिने बांधून घेत, 
असताना लू्‌टारू अप्पासाहेबांना म्हणाले: “बरं आहे! तात्यासाहेबांना भामचा 
रामराम कळवा! ” रामोडयांची ही विनंती ऐकून अप्पासाहेबांचे मन सुन्न झाले. ते 
काही उत्तर देणार तोच त्यांना रामोद्यांचे नाईक आणखी पुढे म्हणाठे : “तुम्हीही 
आमच्या सैन्यात का सामील होत नाही?” त्यासरक्षी रामोझ्यांमध्ये मोठा हंशा 
पिकला. अप्पासाहेथ स्वस्थ वसलेके पाहून दोलततराव नाईक हसले, त्यांनी अप्पा- 
साहेबांना पानसुपारी दिली आणि “तुमची उंची चची आठवण म्हणून भी घेऊंन 
जातो आहे.” अदे त्याची चंची घेत अप्पासाहेबाना सांगितले, 


दोलतराव अप्पासाहेबांना हे सांगत होते, तेव्हा दुसरीकडे त्यांचे हस्तक 
मिळालेली टूट बांधून घेत होते. त्या लुटीत कित्येक उंची रेशमी कपडे आणि 
सोन्याचे दागिने होते, तीत रेशमी कोट, पागोटी, रेशमी शेले, उंची शाली आणि 
इतर कपडे होते, त्याचप्रमाणे सोन्याच्या मोह्रा, वाकी, बांगडय़ा, सऱया, गळसऱ्या 
आणि सोन्याचे इतर दागिने होते. लुटोमध्ये चादीची शेकडो भांडी, पेठे, लोटे होते, 
माणिकाचे, जवाहिराचे आणि मोत्याचे दागिनेही पुष्कळ होते. हिऱ्याचे, मोत्याचे, 
इंद्रनील मण्यांचे दागिने त्याप्रमाणेच नथी आणि वज्घटीका त्या लुटीमध्ये होत्या, 
जवळ जवळ तीन सहस्त्र सपयांच्या नोटाही त्या लुटीत होत्या. बंडखोरांच्या दृष्टी- 
तूत ओझे यांचे लढाऊ साहित्य कसे निसटावे ? त्यांनी ओझ्यांच्या दोन बंदुका आणि 
दोन तरयारी त्याचप्रमाणे त्यांच्या पदरी असणाऱ्या घोड्यांची उंची सोगिरे आणि 
चांदीचे पट्टेही ठुटीत पळविले. ही सबंध छूट सव्या लाख रुपयांची होती. 

छूट वांधून झाल्याची वार्ता मिळताच अप्पासाहेबांसह्‌ दौलतराब ओटीवर 
आठे आणि त्याच्यासह सवं वंड्सोरांनी अप्पासा“बांना राम राम ठोकला, वासुदेव 


दुसरी लाट १६्रे 


वळवंतांचे सहकारी दुटीच्या आडरीने त्यांना येंऊन मिळाले होते. पण वासुदेव वळ- 
वंतांच्या सहवासाने सरकारविपयीचा द्रेषही त्यांच्या अंगी बाणला होता. अप्पासाहे- 
वांना 'राम राम' करताना त्यांच्यापैकी काही अधिक धीट रामोशी आपल्या घोळक्या- 
तून पुढे आले आणि अप्पासाहेबांना त्यांनी निक्षून सांगितळे की, “आम्ही इंग्रज 
सरकारास भीत नाही. आम्हास तोफा मिळाल्या की, आम्ही पुण्यावर स्वारी करू ! ” 
त्यांच्या गविप्ठ उद्गाराचे अप्पासाहेबांना आइचर्य वाटळे! दुर्दैवी जिवाच्या हताश 
मुद्रेने ते त्यांच्याकडे पहातच राहिळे. दोळतरावांनी मग आपल्या सर्व लोकांना तेथून 
निघून जाण्याची आज्ञा करताच सव वंडखोर आपल्या नेत्यासह्‌ तेथून शिस्तीने 

निघून गेले ! वे पळस्पे गावाच्या बाहेर आले, तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते. 

अंधारात दोन क्रोशार्धांवर वासुदेव वळवंतांबे शिरढोण हे ग्राव त्यांनी मागे टाकले 
आणि कल्हई खिंडीतून डोगराळ प्रदेश ओलाडून घाटावर जाण्यासाठी त्यांनी कोकण 
ग्रांत सोडला. 


प्रकरण १३वे 


अग्निप्रलय ! 


रविवारी पळस्पे येथे पडलेल्या वासुदेव वळवंतांच्या छाप्याची वृत्ते मुंबईस 
येऊन थडकली. तेव्हा वासुदेव बळवंतांची पुढील भरारी कोठपर्यंत जाईल , याची 
लोकांना शाइवती राहिली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष मुंबईलाही मंगळवारी १२मे १८७९ 
ला घबराटीचे वातावरण पसरले. ते सांगताना 'नेटिव्ह ओपिनियन' पत्राने मपल्या 
एका अग्रलेखात म्हटले : 
पट वाट डण्पफ पावरा 1९ (ज०एशयाणा जठपाते 5९ बण” तीला) धो 
फालातशाटए वॉ. च जि”, ७. एकट तात. उेण्याठच एवढ त्ोया08 
फुवा1९-51लस्या "गाशा पलवात णा "ए९65त०9 185. 11९ १५००१ 
हॉ. 831१53९ "णाला ड ठा 9 8९७ एय९ पाठ्य 15 18000. 
(“ या घबराटीच्या वेळी राज्यपाल इलास्यापासून दूर असावे याचा आम्हाला 
खेद होतो. आणि गेल्या मगळवारी या ठिकाणापासून फवत काही क्रोशाधांवर 
असलेल्या पळस्पे येथील दरोडय़ाचे वृत्त मुंबईने ऐकले तेव्हा तिची घबराटीने गाळण 
उडाली होती. " 
मुंबईचीच फक्त ही ग्रत होती असे नव्हे, तर पुण्याचोही. मागदरी आणि 
चांदखेड येथील छाप्यानंतरच “ज्ञानप्रकाश'ने "13२०८४1 1230०25” ("दश्खन- 
मधोल दरोडे”)या मथळघाखालो आपल्या अग्रलेखात म्हटले 
ग एटवुणए2९ड त० €९३१-ण तात 809 ७००९0७ ० ६णप्ट्ला8 ला (0 
गिब्ठांगेट घाट डा? 0 ल्शपे३ड 0 01९ ७€९०]2 "णाला 5पला 
कक्षाचा वर्णी 0! तत्ण्ण(र घाट एण्पाणाी[टत झरा पाह शया ० 
एल्जाळ, प्यार पिटा डे च द्यिट्टट पिंपळा ब्व्णालागाशा हात 


चोड0 च्च चिटुटपप00९0 ० ०एशपप1ा ९. 00ीलं9]5 11९ (0ए९॥- 
पशा. ख॑ पातात 


(“ जेथे एक प्रचंड सैनिक तळ आहे आणि हिंदुस्पान सरकारच्या अधि- 
कार्‍यांची बरोच मोठो संख्या माहे त्या पुण्याच्याच परिसरात दरोड्यांच्या अशा 


१ “नेटिष्ट ओपितिपन,” दि. १८ मे १८७९ 


भनिप्रकम ! १६५ 


धडाडीच्या पटला घडल्या असतांना छोतर्मच्या मनाच्या अवस्लेची करणना करण्यास 
बाही मोठ्या मानसिक अभ्यासाच्या बळाची मआवरयशता नाही.) हे छागे मरे 
दरोडे नमून राजकीय उठायण्याच आहेत, अपे म्हणणार्‍या जिस्हाधिकाऱ्यांना 
मा पत्राने विचारले : 

१ 1९१ फणालट्च 59 पाळ लीटयड प्रत ताल एकशाठदांड 
ब्राह पट गरझधणालाड ७ ण्या पुणी॥ट्च] एगाडयाचाछाड णा ता 
लातव्य "ण्या यरा[| (0 ३७७”/ला शाल छागांडी गाट उ तांद गराचे 
एल तार भाण ण णाचा ॥०णा )ा शिलति३यीरच?' 

(6 या अधिकाऱ्यांची शरोणरच अभी भावना आहे माय को, हिुस्पानांनील 
ब्रिटिश साग्राग्य उलपून टांगून सगळी राजकीय मत्ता आप्या हाती घेण्याचा 
प्रयरश्‍न करीत अगणाऱ्या काही राजकीय कटवाल्यानच हे रामोशी म्टणजे रे वळ हग्वर 
आहेव? ”") 

यासुदेय बळधतांच्या उठावणीमुळे आणि त्यांच्या भयाने दित्येश्ध जिल्हपात 
सरकारी राज्मव्यवस्येचा दरारा पार नाहीसा झाठेला होता, हे पुगील यृतय रिक्ठोदा* 
थशून दिसूव मेईल. ' थाम्बे गेशेट' पश्न म्हणते 
१७३वणा वयाला डप हात एल त पाट वगात्पाप९ टार! ७9४ 
ऐ७ तेबायाह कटल[ड खात. 33 पळणा१0ए व०७॥ ती रिट तााणिन, 
भोटा0७ हार 100०४७ ७. 50५७0प१1॥1॥)ा)0 लधल ता एव्नजिरत ठा 
७००४50१." १ र 

('या पोट दरोडेशो रानी निर्माण केलेर्‍्या बिरुटे परिग्यिगीची मेजर इॅनिभीणया 
जाणीव अगून तो दशही आहे आणि ज्या जिन्हपामध्ये सरदारची सता सिळगिळी 
झालेलो भाहे. किवा निरपयोगी झालेली माहे अशा निर्‍्हूपामपून फिरत भाहे. ") 

खसेश्णावांतील शेवडो होराप्रमाथेन मितोमुळे पुरोपियन कोऱही पुर्‍्यामु्बईग 
रहावपास गेले. पुरोपिमतांच्या 'यायडी' नोकरांनी आपल्या सारेबाची मशी गाळ 
उदबालेली तोपमंत पाहिली नव्टुती. वासुदेव बळवतांच्या नायाचे शित्ती भय उत्सभ 
घाले होते, त्याचे वर्णन करताना, ' वाम्बे गॅगेट ' पत्र म्रुथाठे, 

१, ल्लिम्ाए ल खाह्याट पपालड९५ 31 तिल छतलड ला पाह 
७३ण्ण ७ ७ एस््णाधा्र १९७ खारा] १0९७००७ पा (०01७ ७ 
(ण खायाला. 0( फला ना . . दास्य ळॉयणाल्चे, .. ... य पी८9९८ 
कजपल, ...... पाल 5051९8 ठा यिड 5 तमाल. तै९00प0(5 (ठॉ 
वैजल्णा रड) 6० (0 ७२ एस्त्यंएल्ठ . . इयाप या कर्डे ४४० 


प पसर पा ०(स्लस्ते ७४ ४४००७३ 9990395 ६0 ७8 ६3(8 .. - प 
2००७1० झाल एस्हाययायाट (०७ एलारार पा ट्या तिर प्र 


२ "कादर, दि. १७ एजित १८०९ 
३ 'सम्रे सेय' शि. ९४ १८२९ 


१६६ वासुदेव बळवंत फांडके 


फिा्वाड घा ९७१७९ ० पतात, परण्या (0९ एपा०0९१॥३ ९४१- 
ष्ठ पा डॉघतिलाड ला १ १९च४ 110185 0६02 ७९९0 निि्ापलाटत पाठ 
इल्यलातत्ट पशा कणश९ड खात लोतोताऱा चप्णचश 107 इ्वाश४. 
('ुटारूंच्या कृत्यांमुळे अत्यंत अस्वस्थतेचे वातावरण सवंत्र पसरत आहे. 
पुण्यास नगर भागात आणि सैनिक विभागात (लप्करात) लोक बरेच घावरलेले 
आहेत. जिल्ह्यातील परिस्थिती निराळी आहे. सगळ्या ठिकाणाहून (दरोड्याच्या) 
बातम्या येतच आहेत. सैन्य नसलेले एकही खेडेगाव सुरक्षित दिसत नाही. लुटा€ूंच्या 
अत्यंत भंपक धमक्याही खर्‍या होण्यासारख्या आहेत असे लोक मानू लागले आहेत. 
लोहमार्गाच्या स्थानकांवर राहाणारे युरोपियन लोकसुद्धा घाबरून आपली बायकामुले 
दुसरीकडे सुरक्षिततेसाठी पाठवू लागले आहेत. ”) र 


पळस्प्याच्या दरोड्यानतर अमुक दिवशी चोरटे येणार म्हणून ठाणे .गावात 
हु उठली. त्यासरशी तेव्हापासून पुढे महिनाभर मुंबईच्या कापाच्या मैदानातील 
(आत्ताच्या आझाद मंदानातील) 'भॅरीसन' चे पधराएक संनिक ठाण्यास बोलावण्यात 
आले. ते रात्रभर ठाण्याच्या क्रमांक एकच्या पोलीस चोकोजवळ मोठ्या वंगल्या- 
च्या देवडीवर पहारा करीत असत आणि गावात रात्रीचा रोंदही फिरवत अभत." 
दरोडेखोरांच्या भीतीने ठाण्यात अश्री वातमी पसरली की दंडाधिकारी खा. व. काव- 
सजी यांनी ठाण्यात अधिक बंदोबस्त आवश्यक आहे असे वाटून मुंबईहून पन्नास 
लप्करी लोक आणविले आहेत. ठाण्याचे काही उत्साही नागरिक रात्री १० वाजता 
त्यांना पहाण्यास ठाण्याच्या पुलावर गेले. पण देंडाधिकार्‍यांना दुसरी वरीच ठिकाणी 
सुरक्षित राखावयाचो होती. त्यामुळे लोकांना नेहमीच्या एका पहार्‍्यावाचून तेथे 


काही आढळले नाही. र 


युरोपियनांची कशी भवेरी उडाली होतो ते दाखविणारी पुष्कळ दृश्ये महारा- 
घटात दिसू लागली होती. पळस्पे येथील छाप्याच्या दुसऱ्या दिवशी वासुदेव वळवं- 
ताचे लोक रात्री कल्याणला- येणार आहेत अशी कल्याण येथे हृल उठली.ती एंकताच 
तेथील युरोपियन झोक घाबरून गेले. परंतु कल्याण सोडून पळून जावयाला त्यांना 
रात्रीपर्यंत गाडी नव्हती. धडघडत्या अंत:करणाने त्यांनी रात्रीपर्यंत वेळ काढला. 
रात्री दोन वाजता एक मालगाडी कल्याणहून मुंबईला जाणार होती. पण तीसुद्धा 
भगप्रम्त ुरोपियनांना एक वरदानच वाटले. त्यांनी आपली सर्द वायकामुठे ती 
गाडी येताव त्या गाडीत वसविली आणि मुंबईस पाठवून दिलो. पुण्यातील युरो- 
पियन लोफही त्याला अपवाद नव्हते. आपल्य! सरक्षणासाठी लागणाऱ्या गोळी- 
बाराची अडचण पडु नये म्हणून त्यानी वदुकीच्या आणि पिस्तुद्धाच्या गोळा 
४. 'बॉर्वे गेनेट' डि. १९ मे ९८३९ 
५. *जञानप्रराश", दि. २२ जत १८०३५ 


अमिप्रल्य! "। - , १६७ 


देकडोनी विकत घेतल्या. त्या वेळेस 'टरेंचर अँड कंपनी' नावाची मोठी मंडळी असा 
दारूगोळा पुण्याला विकत असे. युरोप्मनांच्या या खरेदीमुळे त्या मंडळीच्या 
भांडारातील सर्व काडतुसे आणि गोळया त्यामुळे केव्हाच विकल्या गेल्या. 
7 दिवस आणीबाणीचे होते. तरीही उन्हाळ्याच्या सुटीसाठी पुण्यास जाणार्‍या 
लोकांनी आपला पुण्यास जाण्याचा शिरस्ता मोडला नाही. रा, ब. माधवराव रानडे 
त्या वेळो नाशकास दुय्यम न्यायाधीश (सवजज्ज) होते. रविवारी ४ मेला प्र्ति- 
वर्षीच्या नियमाप्रमाणे उन्हाळयाच्या सुटीसाठी ते पुण्पास आळे. त्याच दिवसात 
पुण्याच्या पुरोगामित्वात भर धालणारा एक समारंभ पुण्यास घडून भाला. मंगळ- 
वारी १३ मेला सायंकाळी पुणैकरांनी तो पार पडला. स्त्रियांच्या वक्‍तृत्वाचा समारंम 
तोपर्यंत पुणेकरांना अपूर्व होता. त्यामुळे त्या दिवश्ची पुण्यास तो घडून येणार आहे असे 
वृत्त कळताच पुण्याच्या परंपरावादी लोकात खळवळ उडाली. त्या दिवशी संध्या- 
काळी होणार्‍या त्या समारंभास धर्माभिमानी लोकांचा विरोध होणार असल्यामुळे 
समारंभाला जमलेल्या लोकांमध्ये तंग वातावरण दिसत होते. परंतु तसे काही ठिशेप' 
न घडता तो समारंभ शेवटी तिविघ्नपणे पार पडला. व 
समारंभानतर घरी परतणारे छोक त्या वैचारिक वादळात रमतगमत धरी 
जात होते. सायंकाळी सातच्या संधीत पुण्यातील सृष्टीतील वातावरणही एकदम 
पालटले. एकाएकी सोसाट्याचा वारा सुटला. आकाश मळभाने कुंद झाले. आणि 
ढगांच्या गडगडाटाने दशदिशा दणाणून गेल्या. मेघगर्जनांच्या गडगडाटात थोडाच 
वेळात विजांच्या थभानाची आणि मुसळधार पांवसाचीही भर पडली, 
थोड्याच वेळात पाऊस थांबला.-आणि घरी परतणारे लोक आडोसे सोडून 
पुढे रस्ता चालू लागले. त्यांच्यापैकी काहीजण विश्रामबाग्र वाड्याकडे पहात पुढे /:- 
गेहे. त्या वाड्यात सरकारी इंग्रजी शाळा होती. त्या वाड्याची भव्यता त्यांच रात्री 
विकृत होणार आहे, अशी त्याच्यापैकी कुणालाही त्या सध्याकाळी कल्पना नव्हती. 
विश्रामवाग वाड्याला ऐतिहासिक महत्त्व होते. तो वांधण्यास दुसऱ्या बाणी 
,रावाने १८०० मध्ये सुरवात केली आणि नोव्हेवर १८०८ ला त्याचे काम पुर्ण 
होऊन त्याची त्याने वास्तुशांत केली. २६० फूट रुदीच्या आणि ८१५ फूट ठांबीच्या 
या एकमजली प्रासादात तीन चौक होते. त्यातील एका चौकात होद असून मधल्या 
चौकात विहीर होती. त्याच्या तळमजल्यावर सर्व वाजूनी उघडी असलेली सभागृहे 
होती. वरच्या माळघावरील.वर्‍याच खिडक्यांच्या वदिस्त खोल्या होत्या. दगडी 
चौथऱ्यावरील सुगोभित कोरीव कामाच्या सुबक लाकडी खांबांवरलाकडी बहाखांनी 
आणि तुळघानी तो वाघळेला होता. त्या काळात त्मावर वाजीरावाने दोन छाखांवर 
पैसे व्यतीत केले होते. री 
दुसरीकडे जाणार्‍या वाटसर्पैकी काहीजण वुधवारवाड्यावरून गेले. ह्या 


१६८ वासुदैव बळवंत फडके 


वाडा आपण भाता दोवटचाच पहात आहोत अश्शी कल्पनाही त्यांना नसेल. एक 
मोठा आणि एक लहान चोक असलेला हा त्रितल वाडा १५० फूट लांब आणि १४० 
फूट रुंद होता. पुण्याच्या सध्याच्या बुधवार चोकाला लागून फरासखान्याच्या पलीकडे 
तो त्यावेळी उभा होता. आता तेथे महापालिकेचे उद्यान आहे. १८१३ मध्य दुसर्‍या 
बाजीरावानेच तो आपल्या श[सकीय कार्यालयांसाठी म्हणून बांधला. त्याची बहाले 
त्याच्यावर माणसाने ऐसवैस निजावे अश्ली रृद होती. आणि लाकूडकाम कोरीव 
आणि भक्कम होते. वरील चोकारपकी मोठ्या चौकाच्या सभोवार कोरीव काम 
केलेल्या खांबाच्या सुंदर पडव्या होत्या. त्या वाड्यात बाजीरावाने आपली कार्यालये 
थाटली. पण १८१८ मध्ये ती बंद झाली आणि इंग्रज सरकारने आपली नवी 
कार्यालये तेथे थाटली. 


उन्हाळथयाने थकलेल्या पुणेकराना त्या दिवशी पडलेल्या पावसाने हायसे वाटले. 
त्या आनंदात वासुदेव बळवंताच्या बडाची आपल्या मागे लागळेली भीतीही ते काहीशी 
विसरले आणि जेवणखाण आटोपून त्यांनी आनंदातच बिछान्यावर अंग टाकले. 


सर्व पुणे गाव ह्यांत झाले होते. बंड दडपण्यासाठी सरकारने नेमलेले ग्रावा- 
तोळू अधिकारी भात्र आपल्या कार्यालयात जागे होते. रस्त्यावरील पोलीस गस्त 
घालीत किरत होते. पुणेकर झोपी जाऊन एखादा तास झाला असेल नसेल तोच 
रात्री ११ वाजण्याच्या संधीस पुण्याच्या मध्यभागातून कर्णकरकर्श आरोळ्या 
उठल्या “आग लागलो आहे! आग! घावा! ” झोपी गेलेल्या पुणेकरांनी या आरोळचा 
प्रथम अधवट गुंगीत ऐकल्या. परंतु त्या सतत कानावर येऊ लागल्यावर त्यांची 
गुंगो उतरली. कोणती बातमी केव्हा येईल त्याची प्रस्तुतच्या अस्वस्थतेच्या पावे- 
भूमीवर त्याना निश्‍चिती नव्हती. त्यामुळे 'माग लागली' या आरोळीचा अथ 
वाटेल तो होऊ शकत होता. आणि 'आग लागली! णा! ' या तीत शब्दात व्होणता 

*अर्थे भरलेला आहे त्याची त्याना कल्पना करवेना 


त्यामुळे धरोषरचे लोक आपले बिछाने सोडून घरांच्या सज्जात, गच्यांवर, 
दिडीदरवाजांत भाले आणि रस्त्यावर पाहू लागले. शेकडो लोकांची धावपळ चाल- 
लेली त्यांनी पाहिली. घरातल्या लोकांपैकी अधिक धीट लोक रस्त्यात येऊन आगी- 
च्या जागेकडे पळणाऱ्या लोकांजवळ चौकशी करू लागले पण त्यांना कशीबशीच 
उत्तरे देऊन रस्त्यावरचे लोक पुढे निसटत होते. तोच सदंध पुण्याचे रस्ते आगीच्या 
भयसूचक घंटानादाने दुमदुमून गेले. थोड्घाच वेळाने गोऱ्या सोजिरांची पथके 
बुटांचा धाड धाड आवाज कःरीत पुण्यातील रस्त्यावरून फिरू लागली आणि त्यांच्या 
सैनिकी ब्यूगलांचे आवाज उत्तुंगपणे उमटू लागून त्यांच्या मोठमोठया सुरांनी 
होपर्यंत झोपेतच असलेल्या उरल्यासुरल्या पु्णेकरांनाही जागे फेले. इतक्या मोठधा 
सण्पेदे गोरे सोजिर पुण्यात प्रपमच उतरले होठे! 


नग्निप्रद्या १६९ 


नुसत्या 'आग शछागली', 'आग लागली”, या शब्दानी सगळी वस्तुस्थिती 
सरकार आणि जनता या. दोघांताही कळली नव्हती. पुण्यात त्या आधी लोकांची 
ठाम समजूत होती को, वासुदेव धळवंत आता पुण्यावरच स्वारी करणार. 'बाँम्वे 
गॅझेट' पत्राने स्पप्ट म्हटले, 

"णार णिबोणावि्ाड घा? ९२ रडा पा€वेडग९55 ह्यात लवा तवी 
॥1९ १80णं ९९॥(]९१ा 2] (४/85॥0९0 3810080.) ॥19४ 139 [1९ (ठएणा 
ग5श! 8 ऐं.” 

(येथी नागरिक अशी घवराट आणि भीती व्यक्‍त करीत आहेत को, हा 
दरोडेखोर सद्गृहस्थ (वासुदेव वळवत) भाता प्रत्यक्ष या गावालाच (पुण्यालाच) 
भेट देणार आहे”) त्यामुळे त्यांच्यात आता निरनिराळ्या बातम्या पसरत होत्या. 
कोणी म्हणे: “वासुदेव वळवंताचे लोक पुण्यात शिरळे आहेत. इमारतीना आगी 
लागल्या आहेत. आणि लढाईस तोड लागले आहे.” कोणी म्हणे: “वासुदेव बळवंत 
पुण्माच्या वेशीपर्यंत आले आहेत. त्यांचे काही हस्तकच काय ते पुण्पात शिरले 
आहेत. सरकारी सँनिकाच्या आणि त्यांच्या चकमकी झडत आहेत.” 


धिश्रामवाग वाड्याद्ी पुर्णेकरांच्या स्वराज्यातीळ स्मृती निगडीत झाल्या 
होत्या. त्यामुळे त्याला आग लागली आहे अशी वातमी समजताच पुण्यातील पुढारी 
तिकडे धावले, त्यात स्वत' केरो लक्ष्मण छत्रे हे होते आणि पूना हायस्कूलचे बरेच 
विद्यार्थी होते. त्याना फक्त नगरपालिकेची अग्निद्यामक यंत्रे,आंणि दळ तेथे आठेले 
दिसले. तेव्हा त्यानीच ती यते चालविण्यास पालिकेच्या नोकरांना लागलीच सहाय्य 
देऊन आग दुसऱ्या वास्तूंवर पसरण्याचा धोका नाहीसा केला. त्यांच्यापैकी काही 
विश्रामबाग वाड्याच्या छपरावर चढले आणि दुसर्‍या काहीती आत शिरून शाळेची 
वाके आणि टेवले इ. लाकडी साभान बाहेर काढण्यास सहाय्य केले. लागलेली 
आग साधी नाही, हे लोक आणि सरकार समजून होते. त्यामुळे विश्वामवांग वाडा 
पेटला आहे, अशी बातमी कळवाच सरकारी वाडयास आग लागली हे रेशन सरकारनें 
अग्निशामक दलाठा तिकडे पाठवून द्यायची व्यवस्था झाली भाहे की नाही, हे 
पहाण्यापेक्षा सोजिरांची पथकेच घाडून दिली. आणि तोही नुसत्या त्या आगीच्या 
ठिकाणीच नव्हे तर संबध पुण्याभर! 
आगीचे वृत्त समजताच हगामी नगर दंडाधिकारी रिघर्डसन आणि दुसरे एक 
दंडाधिकारी प्छकेट यांनी लागलीच चौथ्या बंदूकवाल्या सैन्याच्या (कर्नल कमांडोंग 
एच. एम. एस्‌ फोर्थ रायफल्सच्या) अधिकार्‍यास एका सबंध तुकडीस आगीच्या 
जागी पाठविण्यास चिठी लिहिली. आणि मेजर टूमन्स या सेनाधिकार्‍यालाही तिकडे 
युरोपियत सोजिरांचे तैन्म घाडण्यास सुचविले आणि मग ते स्वतःही विश्रामवाय 


६ 'बॉम्बे गेस्षेदः दि. ६ मे ३८४९. 


१७० वासुदेव बळवंत.फडके 


वाड्याकडे गेले. दंडाधिकारी रिघडंसन येताच वाड्याच्या मधल्या चौकाचे दक्षिणे- 
कडचे छप्पर पुढील बाजूच्या छपरापासून अलग करून टाकण्यासाठी वरील 
पुढाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे अर्धा वाडा सुरक्षित राहिला. 
आठच क्षणात लेफ्टनट ह्प्रिस्तोफर यांच्या ,हाताखाली पंचाहत्तराव्या 
* हायलेंडसं' (एच. एम्‌स. सेव्हुंटी-फिफ्थ हायलॅडसं) च्या अग्निशामक पथकातील 
(फायर कंपनी) अग्तिशामक यंत्रे विद्युत्‌ वेगाने पुण्याच्या 'रस्त्यावरून धावू लागली. 
त्यांचा धंदानाद विश्रामबाग वाड्याकडे वाजत गेला. त्यांच्या भागोमाथ सेनिका 
विभागाचे (कॅटोनमेंटचे) स्टाफ सार्जंट मरे आणि टोविन हेही आगीच्या ठिकाणी 
पोचले. सैनिक तळापासून विश्रामबाग वाड्यापर्यंतचे तीन क्रोश्ार्धावरचे अंतर त्या 
धावत्या वाहनातील हायलँडसंनी मोठ्या वेगाने तोडले होते. 
लोकांच्या झुंडोही सोजिरांच्या हटकण्याची क्षिती न वाळगता विश्रामबाग 
वाड्याकडे लोटल्या. त्या तळपत्या वाड्यापासून लोकांना लांबवर आवरून ठेवण्यात 
पोलीस आणि सोजिरांना फार प्रयास पडले. धुराचे आणि ज्वाळांचे स्तंभच त्या 
पेटलेल्या वाड्यातून वर जात होते. अग्निशामक दलाच्या लोकांनी पाण्याच्या 
मोठ्यात मोठ्या फवाऱ्यांचा आगीवर मारा केला. परंतु आगीची आच इतकी मोठी 
की,ते फवारेही पुष्कळ चेळपर्यंत वरच्य़ा वर वाफेमध्ये रूपांतर पावत. थोड्या वेळात 
आणखी अग्निशामक यंत्रे तेथे येऊन थडकली आणि त्यातून पाण्याचा मारा वाढ- 
ल्यावर ती आग आटोक्यात आली 
या कामगिरीवर असलेल्या पोलिसावर पोलोस प्रमुख सॅम्युअल ट्रेम स्वतः 
देखरेख करीत होते. लोकाची गर्दी मागे हटवण्यात त्याच्या नाकी नऊ आले. कार्य- 
कारी अभियंते डेव्हिडसन यांच्या नेतृत्वाखाली संरक्षक पाडापाड करणारे लोहमार्ग” 
चे अभियांत्रिकही आता जोराने काम करू लागले आणि त्यांनी वाड्याच्या आग न . 
छागलेल्या भागापासून त्याचे जळते भाय विलग करण्यासाठी पाडून टाकले. त्यामुळे 
आग अधिक पसरण्याचे टळले. ती आग विझवण्यास एकूण पंचवीस अग्नियत्रे खपत 
होती. रात्री अडीच दाजण्याच्या सघोस एक मधला चौक सीडन सगळा विश्रामवाग 
वाडा आगीत भस्मसात झाला, त्या वेळेला मात्र भाग आटोबयात आली आणि आजू- 
बाजूची घरे आगोतून वाचलो. 
परंतु मध्यंतरात आगोवर आपण जय मिळवला म्हणून ते पोलीस, संनिकी 
अधिकारी आणि ग्ग्निश्यामव दलाचे अधिकारी नि.श्‍वास टाकणार,तोच दुसरी आरोळो 
त्यांच्या कानावर आलो- “बुघवार वाडा पेटला, धावा! धावा! बुधवार वाडपासही 
आग लागली आहे.” हे वृत्त समजताच लोफांचे लोढेही बुधवार वाड्याकडे पळत 
सुटके. त्याच वाडघात नागरी आणि सैनिकी सरकारी न्यायालये, गामलेदाराची 
कचेरी, सरकारी खजिना, पुण्याची टपाल आणि पोलीस कार्याठये भाणि नेटिव्ह 


अगिप्रढ्य! - रण 


जनरळ हायत्ररी होती. दोन्ही सरकारी वाडेच अग्निमुखात पडत होते, हो घटना 
अधिकारी आणि शोक या दोघांताही सुचक वाटली. विश्रामवांग वाडथाची भाग 
विजझवण्यास गेठेल्या वाही नागरिकांनीही सहाय्य देण्यासाठी वुधवार वाडथाकडे 
धूम ठोकली, 
विश्रामबाग वाड्याच्या अघेात अग्निस्थानी काही सत्रे ति सैनिवा ठेवून 
मगर रक्षक आणि सैनिक अधिकारी, दडाधिकारी आणि सार्जटस्‌ इतर अग्ि- 
शामक यंश्रे घेऊन बुधवार वाड्याकडे गेले, त्या वेळी विश्रामबाग वाडथाजवळ 
राहिद्ेले एक अग्निशामक यंत्र तेथें असलेल्या पुणेकर पुढार्‍यांनीच रात्रभर 
चालविले. टे 
बुधवारवाड्याचा पुढील भाग धगधगत्या ज्वालांमध्ये गुरफटून गेला 
होता. त्याचे पेटते निखारे विस्ताराने वरवर उडत होते. आणि त्यामुळे वाडथा” 
जवळ जाणेही सगळ्यांना अद्वय झाळे होते. तरीही विश्रामवागर वाडाकटून तेथे 
धावलेल्या पुणेकराती तळ मजल्यावरील नगर वाचताढयातील बरीच पुस्तके, 
बाहेर काढून वाचविठी. हायलेंडर्स लोक अग्निशामक यंत्रे धेऊन वाड्यांच्या मागील 
बाजुस ग्रेळे आणि त्याचे शिडीवाळे लोक आपत्या शिड्या सरसावून त्यांच्यावल्न 
जाऊन वाडय़ाच्या वरच्या माळ्यावर उतरले. त्यांनी वाड्यातील बहुतेक न्यामा- 
लयीत कागदपत्रे, खजित्यातीछ पैसा भाणि टपाल कार्यालयाचे सामान वरून खाली 
जाणाऱ्या टोपल्यातूत खाली टाकले. दुसऱ्या वस्तू बाहुर काढण्यास त्यांना वेळ मिळाला 
नाही. ते सवं सामान त्या आगीतच त्या रात्री जळून गेले. » 
आगीचा जोर इतका होता की, पाण्याच्या कापडी नळात कोळशाची माती 
अडकून ते चोदले गेठे, आणि काही अग्निशामक यंत्रेही मोडून पडली. मा ज्वाठांनी 
तासभरातच आगीच्या विध्वसाचा अक्षरश: कळस गाठला. मागे इंग्लंडचा राजपुत्र 
पुण्यास आला, तेव्हा त्याच्या आगमनाची स्मृती म्हणून सरदार विचूरकर यांनी 
त्या वाड्यात एक स्वतंत्र तीन मजली चौकोनी मनोर्‍याची इमारत बांधून त्याच्यावर 
एक सुंदर घडयाळ भापल्या पाच सहस्त्र रुपये देणगीतून बसवून दिर होते. ते धडयाळ 
पुण्पाची शोभा होते. त्यात तीनंचा ठोका पडा. आगीच्या ज्वाळांनी तो मनोरा आणि 
घड्याळ वेढून टाकळे आणि ते धड्याळ मनोर्‍्यासह समोरच्या ढमडेर्‍्यांच्या वाड्यावर 
पडले. टैमढेर्‍्याचा वाडाही त्यामुळे पेटला. या आणि दुसऱ्या लगतच्या वाड्यातील 
मालमत्ता तेथे गेलेल्या पुण्माच्या कार्यकर्त्यांनीच वाहेर काढून वाचविलो. तो मनोरा 
पडताना काडू काडू आवाज झाला. मनोर्‍यासह ते घड्याळ कोमळठे, तेव्हा सांडी 
रत्त्यामर कामावर असलेलो एक वेलगाडी उभी होती. तिचा गाडीवान गाडीने 
बसला होता. घड्याळाच्या मनोर्‍याचा जळता भाग घाडकन्‌ त्याच्या अंगावर 
पडला आगि त्या जळत्या फटकाऱ्याने ग्राडीवान आणि त्याचा 


एक बेर ठार 
जाला. दे 


* 


श्र वासुदैव बळवंत फडके 


भोवतालच्या घरांचे भाग पेटू . नयेत म्हणून दोनशेंहून भधिक युरोपियन 
सैनिक मेजर मॅकेझी यांच्या हाताखाली आणविले गेले. आणि त्यांनी आगीचा 
आवाका मर्यादित करण्यासाठी त्या घरांचे भाग पाडून टाकले. हे बरे झाले. कारण 
आगीचे निखारे चारी दिशाना उडून रस्त्यांच्या दोन्ही वाजूंच्या घरांवर आग उडी 
घेऊ लागली होती. कागदाच्या जळलेल्या तुकड्यांनी आकाद भरून गेले. मग मोड- 
लेल्या अग्निशामक यंत्रांच्या जागी सैनिकी विभागातूत (लष्करातून) दुसरी माग- 
विण्यात आलो आणि पहिली भाणसे दमून गेली, तेंव्हा त्यांना सोडविण्यासाठी 
दुसरी नवी त्या ठिकाणी आली. पण आता पाण्याचा तुटवडा पडू लागला. तेव्हा 
अधिकाऱ्यांनी खडकवासल्याचे नळ सोडून पाण्याची सोय केंली, पुण्याच्या सार्व 
जनिक कायंकर्त्यानी त्या वेळीही अधिक सहग्य्य देऊ केले. पण तेथील युरोपियन 
सोजिरांनी ते घेतले नाही. पहाटे पहाटे ही आग आटोक्यात आली. आणि मग एका 
तासात अधिकाऱ्यांनी अग्नीवर खरोखरच विजय मिळविला. 
या सर्व वेळ पुण्यात काय परिस्थिती होती ? पुणे सुरक्षित म्हणून बाहेरचे 
बरेचसे युरोपियन पुण्यास आले होते. त्यांच्या भीतीला पारावार राहिला नाही. 
त्यांना वाटले की प्रतिशोध म्हणून वासुदेव बळ वंतांनी दोन्ही सरकारी वाड्यास 
आगी लावल्या आहेत. त्याना सुरतेची शिवाजीची लूट आठवली. आणि वासुदेव 
वळवत अशीच आपली लूट करणार भसे वाटू लागले. वासुदेव बळवंत पुण्यात 
आता काय करणार या भीतीनेच त्यांनी रात्रीचे सारे क्षण घालविले, पण वासुदेव 
बळवंत त्या रात्री काही प्रुण्यास आले नाहीत. 

बाँबे गेझेट ” पत्र म्हणाले 
प(णपाट टा) "7१७ णा ३९९0९01 (पाययाठा] द्याते 0०. पीट ४75 
व्र;  डाद्यापेड[] ॥॥९ ए०णो ळल ३. व्याुट ४७७ त पला ल 
58९ जे ल्ह्या काचे कोद्यापा पो. त. एलवयड ७९1९९९ झा एशूणपॉ 
ल ककी ० खल छप€ण प्या ष्णी| पव” 1९90". * 

(“पुण्यांत एकच गोंधळ आणि आरडा ओरडा दिसत होता. वाहतूक पूर्णपणे 
बद पडली होती. लोक अश्या सवसाघारण भयात वावरत होते की, त्यांचा कोणत्या- 
ही बातमीवर लागलीच विश्‍वास बसत होता. पुढे काय होणार याची कोणालाच 
कल्पना करता येत नव्हती.”) 'अतामिक' म्हणतात; “पुण्यात आगी लागल्याची रात्र 
मला आठवते. पुणे सरकारच्या हातून धंडखोरांकडे जाणार अशोच त्या राती 
सर्वांची समजूत होती. जवळ जवळ पांच महिने वासुदेव बळवंताची त्या काळात 

, सरकारला तशीच दहशत वसली होती यात शंका नाही.” 

भागीने जवळ जवळ पन्नास घरे जळून पाक झाली, यांत ढमढेऱयांचाही वाडा 
७ 'बॉम्बे गॅट, दि. १९ मे १८७९ 
८. *मनामिक' मांच्या माठदणी, 


प्रकरण १४ वे 


वेड गाजू लागले ! 


“वश्चिम हिंदुस्थानात गेले कित्येक महिने ज्या हुली उंठत आहेत, त्यांच्या 
पुष्ट्यथे आता भरपूर आधार मिळालेला आहे. त्या हुलीप्रमाणे, भूतकाळात ज्या 
डावपेचांनी सरतेशेवटी त्या वेळच्या बलाढय मोगल साम्राज्याची सत्ता नेप्ट 
करण्यात शिवाजी यदास्वी झाला, तेच डावपेच पश्चिम हिंदुस्थानात पुन्हा खेळण्याची 
ब्राह्मण जातीच्या काही व्यक्‍तीची हास्यास्पद महत्त्वाकांक्षा आहे असे म्हणतात... 
पुण्यात जर थोडे सैनिक शासन (माशंल लॉ) पुकारले, तर पुण्याच्या ते हिताचेच 
ठरेल! ...१८५७ च्या बंडाने, त्याच्या सुरवातीच्या प्रयत्नांकडे दुलंक्ष झाल्यामुळेच, 
भीपण स्वरूप घारण केले. तद्या प्रकारची कोणतीही चूक पुण्यात आता होता कामा 
नये!" र 


व य 


“बाँबे गैझेट', (मुंबई) 

१३ मे १८७९ ला घडलेल्या अग्निप्र्यानंतर पुण्याला एका मोठ्या कारा” 
ग्रहाचीच भवस्था प्राप्त झाली. अर्धांग्ल वृत्तपत्रे सरकारी भधिकार्‍यांच्या संशमग्रस्त 
मताला प्रोत्साहन देणारे अग्रलेख लागलीच लिहू लागली. तसाच एक अग्रलेख त्या 
पत्राचे अग्रणी समजल्या जाणाऱ्या “बॉम्बे ग्ॅल्लेट'? या इंग्रजी दैनिकाने पुढे दोनच 
दिवसात लिहिला. त्यात त्याने म्हटले, 

"णा एपणाण्फा5 0. 11308 ए९खा तीएणा?ठ 0० एरळाटया 
वाच मि प्रॉट ७8७ ९90 गोठ 8......... ॥80€......... ए"९प्शं९स्प 
खा९ स्णणीप्पा च्या, १९ एपयोठपाड घडल10९ (0 स्वात पाटणी- 
७ल5 रज 0१९2 छापा ए०लापाफ ४ ल छएल्णा “ 8 एंतालणठप5 
चपला जा धराल छवी. (० फलाट मा ४४९ड.खचा पतात (105९ 
गवड ७४ एरयला 5घाशब्टेट्ट परा. चंचशड हणाल जण डपसल्स्ल्वस्त 
ल्म्याधपण्ाड पि ञ्याफुपाह ॥९ ७०सा र्जा पर खा गाठा पणछपा 
पिप,” 


वंढे गाजू लागले! - १७५ 


अर्धपोटी असणार्‍या दरोडेखोरांच्या भटक्या टोळ्यांची ही छृत्ये आहेत. त्या- 
हूनही पुण्याला लागलेल्या आगी अधिक काही सूचित करतात असे प्रतिपादून त्या 
पत्राने पुढे म्हटले, 
१ "ऱ्या आ ञणा0एबर]९€'5 पंग्रा9ड स्वि्वाठा एव्चातेड द्रा. शिर्डी. 
झवी] तठे छोडछातीटवा, त एप्रापाटा$ ए९हका (0 71002 ३७०६ 
णा कडणांला ७9प॥ 50णा 50 णोला28९वे जा एणेफा९$5 ह्या या 
ए0फश' शाचे धराट णणिष्ठणा काव्याला ण४णा €९ण्श-ल् शाप 0 
[२० ०. पिट टप्पा ७७, शात डपटटलशतश्‍व घच. | छाविणाडा२ २१0 
४७ 1811055 चणे कारपेस्त 7२७७७ ५५४७.शा ७ ७॥०1९५812 
छापातेशाछ ७४ घ्राटक्षाड ल णव वणागा€5 


(“[शिवाजीच्या काळातही] पहिल्यांदा अशाच लहान आणि विनमहत्त्वाच्या 
संख्येच्या टोळया जिल्ह्यातून भटकू लागल्या. परंतु लवकरच त्या धीटपणात आणि 
सामर्थ्यात अश्या बलवान झाल्या की, त्यांनी देशाच्या बाउत्या भागात अराजक 
माजविले भाणि बलिष्ठ संत्याच्या सहाय्याते चोफेर लुटाठुटीच्या विख्यात आणि 
कर्दनकाळ मराठा युद्धपद्धतीची तेथे प्रतिष्ठापना केली.”) या अग्रठेखात पुढे म्हटछे 
होते भे 

१ 11012 गावाचा 1807 ४/०पत त ?०01६.,....... 8 छाया त९8] 
रज 5००व., पह शिघयाऱ वॉरविषिश्‍त गॉड बेद्माडशा०पड ए०णतीया$ 
ग्वा ए 0९९8७5९ फ९ छ्ाऊस्ते एट शीठा(5 पा पट तशा 
बॉ; तिळ एला प809.....1९ गाऱडलांस्पछ पि पिया, या 
॥1058 १६४5 ठरते ७ प्रा2 ट०्पा॥ऊ 7९०९० ७प ग 
व”हि(101 ॥॥1] (६ एए85 100 रवा 00९0९ पाऊ. 0९ 10 णाडा€ 
र्ण श्रा्ड्टा. ६०" त ए०्णाय ॥०७.” 


,. '(€ पुण्यास थोडा काळ सैनिकी निबंध पुकारला तर पुण्याच्या दृष्टीने ते 
फार चांगले होईल, १८५७ च्या बंडाच्या सुरवातीस घडणार्‍या उल्लाढालींकडे लापण 
दुलंक्ष केल्यामुळेच त्याने भीपण स्वरूप धारण केले. त्या दिवसात देशात लागणाऱ्या 
गूढ आगींकडे फार विलंब होईपर्यंत अगदीच थोडे लक्ष दिले गेले. त्या प्रकारची चुक 
आता पुण्यात होता कामा नपे.”) डु 


पुढच्या अंकात टीका करताना ते पत्र म्हणाळे की, पुण्याचे काही क्षुद्र वृत्तीचे 
ब्राह्मण आगीच्या प्रसगी सहाय्य न करता हसत खिदळत मजा पहात उभे होते. 
पुण्याच्या सार्वजनिक सभेच्या बैठकीतून गेले काही दिवत सरकारविरुद्ध पद्धतशीर 
प्रखर टीका करण्यात येत असे. पुण्यात चाललेल्या या राजद्रोही आंदोळूनाच्या 
मुळाशी पुण्याचे काही ब्राह्मण भाहेत, असाही कांगावा या पत्राने सुरू केला. 'पुण्या- 


१ 'बांम्वे गॅजेट, दि. १५ मे १८७९ 


_ १७६ * _ वासुदेव वळवंत फडके 


चा ब्राह्मण'' (“पूना ब्राह्मिन”) हे शब्द पुढे विशेषतः टिळकांच्या काळात ब्रिटिश- 
विरोधी वृत्तीचा मनुष्य या अर्थाने रूढ झाले. त्यांचा जन्म हा असा होता, 
गोर्‍या लोकांच्या वरील कांगाव्यास उत्तर देणारे झणझणीत पत्र सार्वजनिक 
काकांनी “बाँबे गॅझेट'कडे पाठविले. आणि इतर पत्रांनाही मग ते धाडले. त्याव हैत्य 
किंवा पोलीस येण्याच्या आतच विश्रामबाग वाड्याच्या आगीपाशी जाऊन आपण 
केलेल्या सहाय्याचा आणि इतर कार्याचा वृत्तांत देऊन काकांनी म्हटले की, “विश्राम- 
बागवाड्याचा जो बराच भाग वाचला आहे तो ज्या स्थानिक पुढार्‍यांनी स्वयस्फूर्तीने 
त्या प्रसंगी सहाय्य दिले, त्यांच्या श्रमांमुळेच काय तो बाचला आहे ...... बुधवार 
वाड्याच्या कामावर असलेल्या सोजिरांनी आमच्या सहाय्याचा स्वीकार केला 
असता, तर आम्ही तेथेही शक्‍य ते सवं सहाय्य दिले असते. ढमढेर्‍यांच्या वाड्याचा 
पूर्वे भागही केवळ आमच्या प्रयत्नामुळेच वाचला.” या पत्रावर नीळकंटराव छत्रे, 
दुय्पम न्यायाधीश घारपुरे इ. बर्‍याच नागरिकांच्या स्वाक्षऱ्या होत्या.'आगीच्या कारणा- 
विषयी पुण्यात निरनिराळे तके सुरू झाले होते. आगीच्या रात्री हरी नाईक तावाचा 
एक प्रसिद्ध दरोडेखोर अटकेनंतर फरासखान्यात कुलूपबंद कोठडीत होता. त्याला 
सोडविण्यासाठी बुधवारवाड्याला त्याच्या हुस्तकांनो आग लावली, अशी काही 
छोकांची समजूत होती. दुसरे काही म्हणत की, सरकारी कागदपत्रे जाळून टाकून 
सरकारी न्यायाळपांना हैराण करण्यासाठी हो आग लावण्यात आलो. इतरांना 
वाटे की, वुधवारवाडा आणि विश्रामबाग वाडा दोन्ही सरकारी वाडेच होते. म्हणून 
ते जाळूत टाकण्याचे वासुदेव बळवंतांनी ठरविले. 


दुसर्‍या दिवशी बुधवारी पुण्यात ठिकठिकाणी मोक्याच्या जागेवर गोऱ्या सोजिरांचे 
आणि काळया सैनिकांचे पहारे बसविण्यात आले. सरकारी वास्तूवर विशेष पहारे 
उभ ठाकले. त्यांतील लोक दंदुका सरसावून सशस्त्र उभे होते. आणि युरोपियन घोडे” 
स्वारांची पथके पुण्याच्या रस्त्यावरून दिवसभर हिंडू लागली. पुणे आता जवळजवळ 
सेनिकी शासनाखालीच होते. 


सशस्त्र रक्षकांनाही न जुमानता वासुदेव वळवंत गुप्तपणे पुण्यात येत असतात 
मणि कोणालाही न सापडता पुण्याबाहेर जातात अशी तेथे दाट बदता होती. या 
बषश्ठखोर-पुढार्‍्याच्या या हालचालींना पायबंद घालण्यासाठी १४ मेला सैन्याला असा 
सकत भादेश देण्यात आला की, रात्री ८च्या पुढे आणि पहाटे ४ च्या आधी पुण्यात 
बाहेरून कोणाला येऊ द्यावयाचे नाही आणि पुण्यातून वाहेरही कोणाला जाऊ द्याव- 
माचे नाही. रात्रोपासून सकाळपर्यंतची हो संचारवंदी पुण्यात दवंडी पिटून लोकांना 
ज्ञात कडून देण्यात आलो. राजझोय अस्वस्येतेमुळे बिटिश सरकार पुडे कित्येकदा 
येथे संचारबंदी (कपर्यु) पुकारोत असे. तिची मुख्वात अद्ना रोतोने वासुदेव बळ- 


दि. १९मे १८३९ 


बंड गाजू लागले! १७७ 


वंततांच्या काळात पुणेकर प्रथमच ननुभवीत होते. 


“बाँबे ग्रेट ' सारखी पत्रे पुण्याच्या कोकांविरुद्ध गरळ आओकीत होती. पण 
* टाइम्स मॉफ इंडिया  पत्नाने त्याच्या विषारी विधानतांवरच हल्ला चढविला. आगी- 
च्या मुळाशी मोठा कट आहे हे ' बाँबे ग्ॅन्ञेट 'चे विधान खोडून काढताना ' टाइम्स 
ऑफ इंडिया ने अनैबंधिक कृत्ये कणखरपणे बंद पाडली पाहिजेत, या तूचनेला 
पाठिंबा देतानाही म्हटले : 


"णा 725 78९5९00012 (2 8९018 11802 8. 807 ४९१5 
वण छा णा पेिणजा ७9 १ सण &ताशालट्ा पांझाणासा ७०७ धाळपटा 
प्रा९ ष््पाव पळा पाट उणिडा णाय ०४ णिण्ण्याषट्र पेणेणा पाट 
छा जच जांडिणा गा ठीहपया प.” 


(“ काही वर्षापूर्वी लंडनमध्ये बलाकेनवेलमधील तुरुंगाची भित उडवून देऊन 
आपण ब्रिटिश साम्राज्य उलथून पाडू शकू अश्या समजुतीने काही अमेरिकन भायरिदा 
लोकांनी केलेल्या प्रयत्नासारख्याच (पुण्याच्या) या आगी आहेत. ”) 


'बाँवे गॅझेट'च्या विधानांचा प्रतिवाद करताना “नेटिव्ह्‌ ओपिनियन” 
आणि “इदुप्रकाश” या देशी पत्रानीही वासुदेव बळवतांच्या मनोरयाची कुचेप्टा 
करणारे लेख लिहिले. त्या वेळी देशभर्तीच्या भावना उघड व्यवत करणे असे 
घोक्याचे होते को, राजनिष्ठेचा टेभा मिरविण्यासाठी बऱ्याच जणांनी वासुदेव 
बळवंतांनाच शिव्यांची लाखोली वाहिलो. 


पुण्यात प्रत्यक्षात आलेल्या नव्या उपाययोजनांमुळे तेथील नागरिकांचे मति- 
हाम हाळ होऊ लागले. रात्री कामाला बाहेर पडणार्‍या नागरिकांना आठ वाजले की 
कित्येकदा रस्त्यातून पुढे जाऊ दिले जात नसे. आणि म्हणून बाहेरच रात्र काढावी 
लागू लागली. ही बंदी इतकी सक्‍त होती की पळसप्याच्या लुटीनंतर पुण्यास येऊन 
राहिलेले विचारे तात्यासाहेब ओझेही त्या सत्रात सापडले आणि ते मापण कोण हे 
सांगत असताही त्यांना अप्पा वळवत गेटावर पोलिसांनी डावून ठेवले. त्याचा फार 
बभ्रा होऊन त्या पोलिसांना अधिकार्‍यांनी दंड केला. पण त्या पोलिसांनीही त्यावर 
आपण फक्त आपले कतंव्य केले असा प्रतिवाद केला. तेव्हा तो दंड त्यांना परत करण्यात 
आला, वासुदेव बळवताना साहाय्य पोहोचविणाऱ्या त्यांच्या पुण्यातील सहकाऱ्यांच्या 
हाळचालीना पायबंद घालण्यासाठी ही योजना चाललेली होती. पुण्यात कित्येक 
जणांची नांवे त्यांचे सहाय्यक्र म्हणून घेतली जात असत. कृष्णाजी आवाजी गुरुजी 
या पुढील काळातील टिळकांच्या सहकार्यांचे नाव्र माहीतगार लोक त्या सवंघात घेत 


2 
३ 'टाइम्स ऑफ इड्या', दि. १६ मे १८७९ 


श्ण्ट यासुदेव वळवंत फडके 


असत. प्रस्पात समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांनीही हस्तेपरहस्ते वासुदेव 
बळवंतांच्या टोळ्यांना भाकरी पोहोचविष्पाचे सहाय्य केल्याचे लोक वोलत.' 


पुण्याच्या आगीमुळे वासुदेव बळवंतांच्या बंडाचा प्रकाद संबंध हिंदुस्थानभरच 
काय, पण सातासमुद्रापलोकडे डनमध्येही झळकू लागला. आगीच्या तिसऱ्याच 
दिवशी लंडनच्या 'टाइम्स' पत्राने त्या आगीचे वृत्त छापे आणि पाठोपाठ १९ मे 
१८७९ च्या अंकात आपल्या कलकत्ता येथोळ वार्ताहराकडून आलेले पळस्प्याच्या 
लुटीचे आणि आगीचे सविस्तर वृत्तही प्रसिद्ध केले. त्याचा प्रारंभ पुढील परिच्छेदाने 
झ्षाला होता: 

१13ण्याए णा उणणण्साफ ७घ छणणास्त छाट 15 नडडप्पागि ष्ट 
बाचाणाययष१्ट फणणपिखाड य 8 109९००्द्या, ९8९णंबीय ७ पि. १९ 
००७ 1018010. ए"ळला 5ठणा€९1या2 1085. एद्याऐ5 र्जा फ्व्ेषणा5 
1180९ 0९शा इटणपपा१0्ट षत हसणारी ३१802 १ 8शॉ९७ ० एकया 
वचि ड ण ॥०0पड९5 काते शीचष्टळल 00६४ 5९९ 0 ठ?0पय 9 छता, 
० ६ एल्टुणीचा एपएटवकांडबप्रीला पाते ९ एम्पापाद्माचे जा णी९ 


5580९0 उत्वीपएचाणच, 1६.९0 8 टोखट या चिल एिपातयीलाचा 1)0त- 
11९1.” 


('दख्खनमध्ये विज्ञेपतः पुणे जिल्ह्यात लुटारूनी टोळया-टोळयांनी घातलेले 
छापे मोठे भयानक स्वरूप धारण करीत आहेत. खेड्यावर आणि घरावर धिटाईचे 
हल्छे करीत या लुटाहूघ्या टोळ्या हिडत भाहेत. परवापरवापयंत “फायनान्शिअल 
डिपार्टमेट" मध्ये असलेल्या वासुदेव बळवत नावाच्या एका छेखनिकाच्या हाताखाली 
एका नियमित संघटनेचेच ते एक घटक आहेत असे दिसते.”) 


वासुदेव वळवतांचे बंड या एकाच मनोरम विषयाची लंडनच्या राजकोय 
वर्तुळात आता चर्चा होऊ लागली. त्याच्या वृत्ताची शोपंके छडनच्या वृत्तपत्रातून 
झळडू लागली. 'रॉयटसं'च्या वृत्तसस्थेने पुण्याच्या आगीच्या बातमीचे सगळ्या जगभर 
वितरण केले. आणि नंतरच्या वातम्याची प्रतिवृत्त जगातील वृत्तमस्थाकडे घोडून 
दिली. लंडनमधील वृत्तपत्रांनी या उठावणीवर अगप्रकेख लिहिे, वामुदेव वळवतांच्या 
नावाचा डका लडनमध्ये ग्राजू लागला. 

या विषयावरील आपत्या पहिल्या अग्रलेखाचा शेवट * दि टाईम्स ”? पत्राने 
पुढील शर्ब्दांनी केला होता. 

"गाट ळा ३8टड,० घणेवारडल्त (० 1१७ ०४०" ० उळपा०य 


705०100125 (९ 3२3डलला02 ७ 1पिञा ताठतातचाडात प तड छातळलं०प5 
गाेछा90९5, णच ० गा्ठबाजिा् 'बार्‍णपी ला कप ययात ४९5 


४. 'अनामिक' यांच्या आउवणी 


वंड गाजू लागले! -१७९ 


बे$ हड वणा त्र गाफडालिां0प$ ७०९, णा गणा 1. ७९४०७२ 
-॥12 व्या र्ण खाण्या, ताट छाया, ण्पापिशा र्जा ताट शाव्चिपा२३िरचि 
पणा९...... 


(“मुंबईच्या राज्यपालांकडे पाठविलेल्या राजघोषणेत आयलंडमधल्या रेड रिवंड 
या गुप्त संस्थेच्या उद्धटपणाच्या धमक्य़ांचा धीटपणा आहे, सत्तावश्नसारखे “दुसरे 
एक बंड” करण्याची भाषा वापरठेली आहे आणि आपला प्रणेता म्हणून एका गूढ 
अस्तित्वाच्या राजाची निवड करण्यात आलेली असून तो मराठा साम्राज्याचा 
संत्यापक असलेला शिनाजीच आहे असे म्हटलेले भहे.”) रिवंड ही आपेलंडमधील 
शेतकऱ्यांच्या क्रांतिकारक कृत्यांत हात असलेली गुप्त संस्था होती. 


लडनमध्ये या उठावणीची चर्चा मुरू ज्ञाली, त्याच्या आधीच तिच्यावर हिंदु- 
स्थानातील प्रमुख वर्तमातपत्रानीही मतप्रदर्शन केले. वासुदेव बळवताच्या उत्यानाचे 
हिंदुस्थानभर उमटलल पडसाद म्हणून काही थोडय़ा प्रतिष्ठित पत्रांच्या अग्रलखातील 
महुत्वाचे भाग मूळ इंग्रजीत पुडे दिले आहेत. 


पुण्याच्या 'डेक्कन हेरल्ड" पत्राने या विपयावर लिहिठे: 


"१॥९ 10000७1 चच०ण5 वे० 0७ 101९0 1000९ 85 व ९20828 
ि' एफद्रा, 01९9 वार तेण, पाट” 59 पा 8 गाट डाटयाता॥्र पणि 
पाह एपा100५९ र्ल पवि 2 /शेशीया प 2 ए०पा ४ 0९0व15€ 
पाश” श00/ एठपा)१0११णाहा छा2 डवा. 10 15 ठ्य जा णी)ंशात- 
झा णि पिट ७०० तिज पिट आट डस्वगाष्ट भा. 


(“आपल्या कृत्यांच्या समर्थनाथं आपली गरिबी हे कारण दरखनचे दरोडंखोर 
देत नाहीत. ते म्हणतात की आपण देशात बंड करून उठण्यासाठी दरोडे घालीत 
आहोत. कारण आपले देशबांधव उपासमारीने मरत आहेत. गरिवांविषयी वाटणार्‍या 
नापुलकीमुळे ते सगळ्याना लुबाडीत आहेत. ”) 


पुण्याचे 'ज्ञामप्रकाश' हे पत्र त्या वेळी इग्लिश आणि मराठी अद्या जोडभापेत 
निघत असे. त्याने तर वासुदेव वळवंताचे छापे महाराष्ट्रात सुरू होताच हे केवळ 
राजकीय विद्ोहाने घडत आहेत या समजुतीचा प्रतिवाद केला होता. ते पत्र 
म्हणाले 

नृ 15 ठप्प तपा छाट शश. 1 एट (ग्ण्शपाताशा ० झा 


मालाचे पशप12 पवत ग एग इपळुशावेशचे ह]. एवा 
फणफड परा ऐ९ट्ययाल वड 0 शाड्णोट पाड एवांद्या ए०एशपापाशाई 


५ दि टाइम्स', (डव), दि. ६९ मे १८७९ 
६ डेक्कन हेरल्ड', दि. २० मे १८७९ 


१८? धासुदेव बळवंत फडके 


७० कशीःश णार शशसीड९5 ठा 3९ कष्ठाळा एवा गीता) 102 760९- 
शप€5 जी पाताळ, पा वाडापा७चा0९ एए०्पाच ७ दय छळवाजपी र 
सण्ण्पाचे ॥7९एला ॥७8४९ ०टल्पाल्त." १ 


(“ गेल्या डिसेंबरात जर सर रिचर्ड टेंपल यांच्या सरकाराने हिंदुस्थानच्या 
पैशाने अफगाण युद्धाचा व्यय करण्यासाठी आततायी पणाने दुष्काळी कामे थांबविली 
नसती तर हें छापे... वहुधा कधीच पडले नसते. ”) सावकारांच्या छळामुळे किवा 
रशियाच्या कारस्थानामुळे निर्माण झालेल्या राजकोय विठोहाने ते घडत माहे हे 
म्हणणे 'ज्ञानप्रकाश'ने खोडून काढले. त्याने 'रिबेलियन ऑफ द वेली' (“भुकेचे बंड?) 
या मथळयाच्या आपल्या अग्रलेखात म्हटले : 


"७15 वाणाळ. 5्ला-९णंपला 0. ० 1९200 क्या गा- 
फीीसा'शा0९ ०. _)0॥९ (0ए९णापाल. 0 581 झोलाबयात ॥1'शा01९...... 
15 प] 7९500 ञ12 छि "30922 10101९3958 क्यात ल्या 8(त्ता९ 
० एिगाष्ढ जा ष्णाला १९९ ीतते ठपा5९]९€5.” 


(' सर रिचिडे टेंपल यांचा निष्काळजीपणा आणि वेपर्वाई थाच' भोष्टी 
सध्याच्या आपल्यावर ओढवलेल्या अप्रिय आणीवाणीच्या परिस्थितीला मुख्यत्वे 
कारणीभूत आहेत हे जवळ जवळ स्वयंसिद्धच माहे. “) दुष्काळी कामे बद करण्यात 
आल्यामुळे आणि अरण्यनिवंधामुळेच ही उठावणी होत होतो असे म्हणून 'ज्ञानप्रकाश' 
ने पुढे या अग्रलेखात म्हटले : 

"शाह प्णशाट [६०० ७०३४5 0७७ (0० पिट पपा फश 0 

- काह ला 0 एर (0 एाषट्कावेेे्ठळ . 15 0 एश्णातेटा ॥81 01९४ 
लयाळ$€ (९ 18. 1 15 अणण १ण्लवशा3 लाःटपापाडाचा02 एच 
९४ ॥३५९ र्जे 2 छावांपायय ला पाशा 1९चवेश....... पशा ग 
हण्या ३ 1९चपेला १४8७ 1० एपणपएणायपष्ठ ९9 घ०्पात 1800 ९0प१ा- 
णाही€त ९ पाड.पा१?0ओा0९5 पिपली 111९ 5801९76 

भ (“त्यांना दोन मार्य उपलब्ध होठे. आपण स्वतः मरणे किंवा लुटालुटीचा 
मार्ग चोखाळणे. त्यांनी त्यातील दुसरा मार्ग निवडला, यात काही आइश्‍चयं नाही. 
त्यांचा पुढारी म्हणून एक ब्राह्मण आहे ही एक केवळ योगायोगाची गोष्ट आहे. 
... असा पुढारी ऊरी पुढे आला नसता तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही परिस्थितीत 
हे दंगे वेलेच असते. ") 

कलकत्त्याच्या 'इंडियन डेलो न्यूज' पत्चाने एक लांवलचक' अग्रलेख लिहिला, 
त्पातोल महत्त्वाचा भाग पुढीलप्रमाणे आहे 


७ 'ज्ञानप्रराश', दि. २० माच १८७९ 
५ ८ “ज्ञानप्रवा्ग, दि. ररे मे १८७९ 


बंड गाजू लागले ! 23: 


"गुह ७९७९ ७ छ०खाच काचे 8 ळान ॥३४५४९ ३ प्राडिणर ०! 
फण्ण ९. शाुशागाष्ट जिळ 5पण्ण्रळापा फ्कलीलड, घे पणी 
पिडाठाड मलण्यास्यि ग परसा णिव्ड्णाएड गाते िणितिळाल. 11 15. 
बोगा05 आटा य्यापञयायला( (0 अडला. (0 द्रा जा वॉ 
10०७९१७ एलट्णणापा१0्ॉ छात्या ययास दयात (1050. छ्या 
एणवापांण5 100०्या१परा्ठ छा0 फाणाए९  प॥टाट 18 च एए- 
वि चणाठणणी, ०. दतायात्ायला लि 8 तत्र, 50७ ]िछ४ 
४९७०४०१. (॥९ एणाजा०९02टड 0 (हल ४०७ 7. एला ए४चएते९० 
छि, ९०) टोवळाग (0 1800 8॥चर (1९ 5पटचा5 घच 11५- 
1०, 2 णत) लवा पाट ख्णगीचर्थाटट ०. पाट [कवा यक, निया 
15७, जत 0०१५ याशा, चात एमिशएर काचे घेवप णे विणा) 
णा (1९ एवा ॥ा (10 1115 छापत 1090७९७ 11 (10 101101५. 

"15111९ डाला ० (16 1९ ३२0७१ गाज ७र्ञा १७000१ (5 
गावा) 8 फणा एकाला पणा. ७९ 1००टच (०, पज त ट०पा'९0 छु 
ए"९०१णा 0 ए९ ९०७४ पा एला पाट ॥0०ए०यार९ 01 पचल एड 
इपततला ७ 855॥0ा९च 50 स्त) २१९0 १ ७००७ पावटा तट, 

१ (४१७0९० 34)00'5) (९ लोता0 ९ 1155 ॥0. एला 
पणणफ'लाोलशाधेशवे. 1 ॥8 9९ ख्कयणाट ल परणी-णपणाीपी 0 पाट 
लणांध्या ज्य यापडोीाच चाच जा दियया्ट को] तिल लपा 0१ प्ीधीा 
[लिपण' ह्यात शिट €९कणल च्या ठा 1 आदिणाल (लट. टा्वाच 
णीलिस्चे इन तांड चाप5() डि वरि (00 11116 गता छलॉल्या यी 
पा तट ग्या" एल्डावशाट9 षणा]] 59९९१119 बायत. 

(" सातारा आणि पुणे जिल्ह्यांना सुटीचे पयंवसान यशस्वी बंडात झाल्याचा 
इतिहास आहे आणि त्यांच्या लोकगीतात आणि लोकांच्या गाण्यांत हा जिवेत इति- 
हास पुनःपुन्हा गायिलेला आहे. मोठे योद्धे झालेल्या मोठया ठुटालूचा आणि ते मोठे 
सजपुरुप होपाऱ्या अथय पोऊया गोडाच्या रय ऐकणे ही तेते रायीची करमणूक 
असते. त्पाविषपी तिकडे काहीशी वाहवा वाटत असते. कारण ते रयतेच्या दु.सां- 
बाबत कड घेत असतात. तेव्हा वासुदेव बळवंत जर आपण सावकारांवर आणि 
जमीनदारांवर हल्ला चढविलेला आहे असा दावा करू दकत असतीक तर डोंगराळ 
प्रदेशातील मुद्धकलेचा आणि सपाट प्रदेशात टुटी भारण्याचा परिचय असलेल्या 
एका काटक, शूर आणि धैयंसंपन्न लोकांच्या गटाच्या शेतकरी वर्णाचा विश्वास 
ते सहज संपादन करू शकतील ! 

सध्या पडषाऱ्या दरोडयांना ज्या पद्धतीमुळे एकाएकी इतके भयानक 
स्वरूप बाले आहे, त्याचा खरा बर्य समजून घ्यावयाचा असेल तर ज्या केतकरी 
वर्गात हा मनुष्य मांदोलत करीत आहे त्या शेठकरी वर्गाचा इतिहासच आपण पाहिता 
पाहिजे. रै 


१८९ धासुदेव वळवत फडके 


“वासुदेव वळवंतांचे खरे सामर्थ्य अजून अजमावले गेलेे नाही असे दिसते. 
जर महाराष्ट्राची अर्धी राजधानी जाळून टाकण्याचे सामर्थ्यं त्यांच्यात असेळ आणि 
आपल्या नावाच्या दरार्‍याने आणि आझ्वेने सबंघ देश भारून टाकण्याचे सामथ्यं त्यां- 
च्यात भसेल, तर (त्यांच्या अटकेसाठी छावलेले पारितोषिक) फारच अल्प आहे... 
मुंबई इलाल्यातील खळवळ वेगाने वाढतच राहील. ”) 

ते पत्र पुढे म्हणाले, 

*गुपह ७९७थायीत ७. ए०्णाच क्यात उद्याच झा९ 8 0६55 एणयी 
णाठणा ९ शोस्पाहड जा द्या ठपापलयोर 8७ 2 उद्याचे (0 1100 
चोषणएव95 ञआण0०[]तल९व, ए९80४५ (० जिल्कीर पाटा (11९ खटप1519110९5 
खा परशा कद पट आण्यात ७8 50 पक्षाचे 10 एशया. उिघा धा 8 
टोलार या (00९1? यशी, 0ीए९ झाणपाच वल[९ट. 9. 910 आओ०0५ 

ब्रा. ठ0९ [पणा (0 पाड 80ट्णाप ७006९5 (13 118 15 110 ९0१0100 
पावा.” 


(“ पुण्याचा आणि साताऱ्याचा शेतकरी वर्ग असा आहे की, ज्यात आपल्या नित्य 
जीवनातील परिस्थिती कंठणे कठोण होऊन बसली की लागलीच सुरू होणाऱ्या 
उठावणीची वृत्ती नेहमीच धुमसत असते असे म्हणता येईल. परंतु एका सरकारी 
कार्यालयातील एक लेखनिकाने ते हेरावे आणि आपल्या कार्यासाठी त्याने त्याचा 
लागलीच उपयोग कराव हे मात्र तो काही सर्वेतामान्य माणूस नाही हेच तविदध 
करते. य ) 

कलकत्त्याचे सुप्रमिद्ध “ स्टेटस्‌ूमन ” पत्र म्हणाले; 

पू 15 गणी, डॉिव्ाेट 33३. [11९ 1९005 0 6९. झाल्योताचातडाही 
बॉ. 'छन्गाळ आणणीते ७७४९ स्व्यॉाटते शल [ल्सा€९5. पला. झा 
घछाजा ९७ शिठळपछयाण्पा 18 टपणा. 'शाशाः€ 15, 50१) २१8७. 
णात0०पड कि ऱ शाहा "ठा 'पल्लाताबेणेझा त एड ट्या ७, 
साहा ट०पीचेछाचिखाड ॥य४९ (ठया (0 0९ 7९०0&ा5ल्च ६७ 5]पू- 
[०१ ० $श्‍९पापाला 10. ७९०75०5 ० 5९010७5 1606811100.” 
भू (“ पुण्यास नुकत्याच घडलेल्मा आग लावण्याच्या प्रकारांमुळे सबंध देशात 
अतिशय मोठे कुतुहूल आणि चिता उत्पन्न झाली असणे हे काही अस्वभाविक नाही. 
या देशांत जेथे मोठ्या आगी या वंडाची गभीर पूर्व चिन्हे नसली तरी राजदोहाची 
लक्षणे समजण्यात येतात, तेथे 'आगी लागणे' या नुसत्या शब्दातच काही तरी अशुभ- 
सूचक अर्थ भरलेला असतो. ") 

मुंबईच्या वृत्तपत्रात दर्यपनमधोल छापे आणि आगी यांच्या अस्वस्थतेच्या 
बारणांसंवधी असलेल्या मतप्रेदाचा उल्डेख करून “स्टेटसूमत " पत्र म्हणाले 
९ (ुशिपत डेचो स्पूज' मधील हा अग्रठेय ६९ मे १८७९ च्या सभोला तिहिता येला. 


बँड गाजू लागा“ १८३ 


कौ, “कडक उपाय आणि शेतीसुधारणा हे दोन उपाय जर या अस्वस्थतेविस्द् 
योजिण्यात आले नाहीत, तर ती सबंध हिंदुस्थानभर पसरल्यावाचून राहाणार 
नाही." 

छाहोरच्या “सिच्हिल अँड मिलिटरी गॅझेट” या प्रस्पात पत्राने पुढील पब्दांचा 
अग्रकेष लिहिला : 

पूण चेबस्णीड गावा ९5.0 टा४९5 छ्ा्कडाया एखा च्िपिक 
10०8 हग र्जा तीडट्यांशा काचे ९एशा शवा एणणला 15 लीड 
10०० एणपपालय पि 9९एशा्या 0 २ उल्टा चाड1019.” हिर 

(“दल्सनच्या जिल्ह्यांत नेहमीच सर्वसामात्यपणें मस्तित्वात असणाऱ्या 
असंतोपाच्या, इतकेच नव्हे तर राजद्रोहाच्या प्रवृत्तीला दरोडेखोरांची राजघोषणा 
अगदी यथातथ्यपणे वाचा फोडीत आहे.”) या पत्राने पुढे सरकारळाच चेतावणी 
दिली की; 

पगार इश्वालाड 800७०5 ए०पात आया] 5070 10 
००पपप[७ खा र ऐ”णा2 जा वाझ मि 8 एप१०05० ० 
एपाठया्ट पाट ख०एलपप हया. 110 हुथाराचा वाडल'९च1(." 

(" राजद्रोही डोक स्वामाविकच सरकारला एकंदरीत दुप्फोत करण्यासाठी 
बिपत्कालाची सधी साधणारच.”) आणि म्हटले. 

"एनणहापापा ९0 पड प(0(2 च 05. ञल्ययापपाट सातूपा 
काच आतील. ति घा०05 एथाद्या छल 1व४ण चाळएड ० त 
प्याठठांटचेषेश5 गा 1९९ फंडाच्या] 50९105 ११ 

(“ अतिशय कसून चौकशी करून या लज्जास्पद प्रकारांच्या म्होखयांना 
निरबंधाने देता येणारी अधिकात अधिक शिक्षा सरकारने ठोठावलो पाहिजे.'") 


07 


पण अशा वेळीही “बांत्रे गॅझेट” सारख्या हिदीद्रेप्ट्या पत्नास उत्तम इंग्रजीतच . 
आपल्या संपादकोप लेखातून खडत्ताविष्यास “नेटिव्ह ओपिनियन” सारख्या पत्रांनी 
कमी केले नाही. पुण्याच्या आगीसंवंधी सरी वस्तुस्थिती वाहेर येताच हे पत्र 
म्हणाले- 

पपाडरिचधट ०ॉचिट्ट एड डाण्शा (0 तट वबषण्यॉएर द्याचे 
प्रिटडो ७४ ०७७९ एख ७९७णाड ष्णा० फण खाचा झा ताणण्पा 
गघाण€९ बे0ण्पा, ९ एप्प पाळा णि चेळ, एप. छणा0 या 7९8119 
हा९ [९ 01९5 1०0७ 0 अताठा०-ापकाञाड ७५० ७30० ९४९ वाणीचा, र 


१९० “स्टेटतूमन', २१ मे १८७९ 
११ 'सिव्हिल बेंड मिलिंटरो गेझेट, दि. २० मे १८७९ 
दुर 'तेढिव्ह भोपिनिमन', दि. २५ मे १८७६९ 


१८४ घासुदेव बळवंत फडकै 


(“या दरोड्यांना आणि आगींना अवास्तव महत्व देणार्‍या लोकांनी दुसऱयां- 
ना या देशासंवबंधी जी माहिती आहे त्यापेक्षा आपणास अधिक आहे असा आव 
आणला होता. पण वस्तुस्थितीत मात्र ते आम्हाला आतापर्यंत भाहीत असणाऱ्या 
अर्धांग्ळ लोकांतील सर्वात बथ्थड डोक्याचे लोक आहेत.”) 


हिंदुस्थानमधील आणि इंग्लंडमधीक़ वृत्तपत्रात बंडाचे पडसाद अक्का रीतीने 
उमटत असताना १७ मे १८७९ ला रात्री एक वृत्त पुण्यात येऊन थडवलले. पळस्प्या 
च्या हल्ल्यानंतर वासुदेव बळवतांचे सहकारी कोकण सोडून पुन्हा कसारा घाटात 
शिरले. त्यांना अन्न लागले ते आजूबाजूच्या ग्रावकर्‍यांनीच पुरविले, परंतु किवळे 
येथील पोलीस पाटलाला आपले जेवण सिद्ध करण्यास ते सांगत होते, तोच पोलि- 
सांची चाहूल त्यांना लागली. कारण त्यांच्या या हालचाली होत असतानाच पुण्यास 
मेजर डॅतिअलला तमजले को, मावळ खोऱ्यातील तळेगराबजवळच्या महिपाल 
टेकडीवर सरदार दौलतराव नाईकांच्या नेतृत्वाखाली बंडसोर परत आलेले आहेत. 


सरकारपक्षीय लोक भ्हणाठे की, मेजर डॅनिअल आणि कॅप्टन वेस्टमकॉट 
यांनी आपल्या सैन्याच्या कोकणच्या रोखाने केलेल्या वेगवान धावेमुळे बंडखोरांना 
ठाणे जिल्हा सोडून पुन्हा पुणे जिल्ह्याच्या रोखाने येण्यास भाग पाडले. आणि ठाणे 
जिल्ह्यातून पळवून लावले. 


वरील वृत्त समजताच मेजर डॅनिअलने आपल्यासमवेत हवे ते अधिक ' 

स॑निकीबळ घेतले. त्यात “पायदळांचे लोक आणि रिसाल्याचे स्वार" होते. आणि 
त्यांच्यासह तो बंडलोरांवर चाल करून गेला. इतक्या वेळपर्यंत बंडखोरांनी महिपाल 
देकडी सोडून अधिक उचावरच्या ठिसुबाई टेकडीचा आश्रय घेतला होता. भेजर 
डॅनिअलचे सैन्य कारिदा आणि काकतूस या टेकड्यांवर पोहोचले. परंतु त्यांना 
महिपाल टेकडीवर बंडखोर माढळले नाहीत. तेव्हा पुर्वेच्या बाजूला जाण्यासाठी 
र्पाने त्या टेकडयांवण्द शाणडे हेनिक पांणवळ याण दोऊतरादांच्या डोंणरी तळाठा 
सर्वे बाजूनी वेढा घातला. 


या वेळच्या लढाईचे वर्णन करताना राज्यपाळू सर रिचडं टॅपल म्हणतात: 


पगड 3२”यिट, 00९४७५ (1९2 1009605 ४४७0० पिणारा 821१” 
काचे 1०1” ७पाडपल्व ७४ एबण९ड ल तापाचा वात एजाट्ट प्यापिशा 
उपट्या 0तीट्हा5. पपाट एर्णण 0७ ण्या वि याठ ४५००वल्व, 
गा९ळाा एट 1001 0! तट गाण्पणथिड (0९ 700065 ललहा ठ्पा- 
पावाप्यालच  ठ्पाप्याय 0 पा शाण्यांड>ट शापएपस्त पा पाश्या णि शििीश्‍ए 
गिर खात धाला कप्यापेस्च जे पाणप)”3विया एव 12६0२8 पाट्या 
एपाडपसाड परते एटा नन्यात ह पफ ० फू ह पा 


बंड गाजू लागठे ! १८५ 
७९६ फणा ९ ७०्णए-” १" 
(“या वेळेला मात्रं युरोपियन अधिकाऱ्यांच्या हाताखालील सनिकी आणि पोलिस 
पधकांनी बंडखोरांचा लागलीच आणि नेटाने पाठलाग केला. तो प्रदेश डोगराळ 
आणि अरण्याचा असल्यामुळे त्या पर्वेतांच्या पायथ्याजवळ पुणे पन्नास मंलांपर्यंत 
लछुटारूंनी आमच्या लोकांना मजल मारण्यात भागे टाकले, धाव घेण्यात त्याच्यावर 
कडी केली किंवा इतर प्रकारे त्यांना चकविळे आणि नंतर आमचा पाठलाग करणा- 
ऱ्याना पूर्णपणे त्राणरहित करून टाकले...... भाणि आपली लूट घेऊन उंच शिखरा- 
वरं ते गेले. ") 

तो शनिवारचा दिवस होता. त्या वेळी सायंकाळचे चार वाजले होते. आणि 
मावळत्या सुयेप्रकाश्यात वासुदेव वळवंतांच्या सहकाऱ्यात आणि सरकारी हस्तकात 
तुळशीच्या खोऱ्यात उघड लढाईला तोड लागले. ते लागणार असे दिसताच 
ठिसुबाई टेकडीवरील मोठमोठ्या झुडपांतुन आपले सैन्य दोलतरावांनी विखरून 
ठेविले. मेजर डॅनिअळ्चे सैतिक त्यांना शोधण्यासाठी बंदुकीती ती झुडपे शोधत वर 
येऊ लागले. ते आणखी वर येऊन आपल्या बदुकीच्या टप्प्यांतयेताच दोलतरावांनी 
आपल्या लोकांना त्यांच्यावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. टेकडीच्या भाथ्या- 
वरून खालच्या छोकांवर त्याच्या वंदुका आता गोळया झाडू लागल्या, पहिल्या 
झटक्यात एक स्वार आणि एक पोलीस त्यांच्या गोळ्याना बळी पडले! 


डॅनिअलला बंडखोरांच्या अशा चढाईची कल्पना नव्हती. बंडखोरांच्या गोळधां- 
च्या भाऱ्यात त्याचे सेनिक पुढे जाईनात. पण तो थंड डोक्याचा भाणि धैर्याचा 
माणूस होता. त्याने ती वाट सोडली आणि महिपाल टेकडीच्या दुसर्‍या बाजूला 
आपल्या लोकांना तो धेऊन गेला, 


त्यांच्या या हालचाली बंडखोर वरून पाहातच होते. त्यामुळे त्यांनी आपल्या 
बंदुकीची तोडेही पुर्व दिशेला वळविली. आणि त्यांच्या गोळ्या त्या दिशेला उडू 
लागल्या. डोगराचा तो परिसर वंदुकीच्या उलटसुलट झाडलेल्या गोळ्यांच्या भावा- 
जाने दुमदुमून गेला. परंतु मेजर डॅनिअलने स्वतःची बंदूक भरली. जवळच्या इतरां- 
नाही बंदुका दिल्या आणि मग त्यांना हांकारीत तो स्वतःच ठिसुबाई टेकडीवर चढू 
लागला. 

त्या डोगरावर अंधार पस लागला, तेव्हा मेजर डॅनिअलच्या सैन्याने भाड- 
लेल्या गोळ्यांच्या वर्षावात दोलतरावांचे लोक आता पटापट व्याहत होऊ लागले. 
तेव्हा सारासार विचार करून त्याच्या लोकांपैकी एकजण त्या हल्लकल्लोळातच 
दोळतरावांना म्हणाला: "नाईक, आता आपण किती वेळ असा निभाव धरू शकू? पुढे 
व्हा आणि साहेबाला भेंटा. आपल्या सर्वांच्या नाद्याला कारण होऊ नका.” त्याचे हे 


१३ उर रिञडं टेंपल यांडे राजप्रतिनिषी लॉड लिटन यांना पद, दि. ३ जुळ १८७९ डी 


र 


१८६ वार्ुरैव वळवंत फडफै 


भ्याड शब्द दोलतरावांना शल्यासारखे झोंबले. युद्धाचे वारे पिऊन ते बेहोष झाले 
होते. त्यामुळे असा उपदेश ऐकण्याच्या मन:स्थितीत ते नव्हते. गोऱ्या साहेबांचे 
आपले लक्ष्य फक्त त्यांना दिसत होते. हात्रूळा ठार करू किवा त्याजा मारता मारता 
मरून जाऊ. असा त्यांचा निर्धार होता. त्यामुळें भुईवर टेकलेल्या आपल्या वंदुकीवर 
विसावत ते आपल्या सहकार्‍यास म्हणाले. “छे छे! ते शवय नाही, वेळ आली तर मी 
साहेबाच्या गोळीला वळी पडून मरून जाईन. पण मी त्याला भेटण्यास कधीच जाणार 
नाही. आणि त्याच्या हातात जिवंत कधीच सापडणार नाही.”'* अद्या शूर उत्तराने 
ठिसुबाई पदेताची शिखरे लाल करणार्‍या रणांगणात त्यानी पुढे धाव घेतली. सर्वांनी 
त्यांचा पाठपुरावा करीत पुन्हा बदुका सरसावल्या. पराकाष्ठेच्या शोर्याने सर्वजण 
लढले, ह्वा संगाम एखाद तास झाला असेल. मेंजर डॅनिअल आता त्याच्या बराच 
जवळ आला होता. ते पाहून दौलतरायांनी आपला पविक्रा बदलला, त्यांनी बंदुक 
दूर लोटली आणि तरवार उपसली. दुसर्‍या हातात त्यांनी भरलेळे पिस्तुल धेतठे. 
आणि ते पुढे धावले. एका झाडाच्या पलीकडे मेजर डॅनिअल त्यांच्या विस्तुलाच्या 
टप्प्यात आला होता. हातघाईच्या लढाईस आता तोड लागले होते. दौल्तराबांनी 
त्यांच्यावर आपल्या पिस्तुलाचा नेम धरला आणि निश्‍चितपणे त्याचा चाप ओढला. 
त्यांच्या पिस्तुलातून सुटलेली गोळी मेजर डॅनिअल्च्या हनुवटीला चाटून गेली. 
त्याला लहानशी दुखापत झाली. आणि त्याला धक्का बसला, पण तो लवकरच 
भानावर आला. आपला नेम चुकल्याचे दोलतरावांच्या लक्षात येते न येते, तोच 
मैजर डॅनिअलनेही केवळ चार हातावरून आपले रिव्हॉल्वर सरळ दौलतरावाच्या* 
वर झाडले." त्यांच्या गोळ्यांनी आपले काम केले आणि “हाय ! हाय !' करीत 
आपल्या धन्यासाठी आणि देश्याच्या कार्यात लढता लढता ते रणांगणात धरणीवर 
कोसळले, पडता पडताही ते आपल्या सहकाऱ्यांना उत्तेजन देणारे शब्द ओरडतच 
होते आणि देशाचा जयजयक्रार करीत होते आणि नंतर भुईवर लोळत त्यांनी ऐेवटचा 
इवास सोडला. 
दौळतराव पडठेळे पहाताच त्यांच्या लोकांची दाणादाण उडाठी. त्यानी 
आपल्या बंदुका आणि पळस्प्याची मोठी छूट तेथेच टाकूत आपला जीव घेऊन 
१४ पटले लुटीच्या अभियोगातीठ मुख्य आरोपी उम्या तुझाराम याचे पहिला वर्ग तार दडाधि” 
बारी इंपदेल धाच्यापुढील निवेदन; दि. २२ मे १८७९ 
१५ "पाळ परव पुला णा पथा तट्ट (४० खाचे लाबाइडणे एकण पितत 


पणती , . , पला |स्वेंसा तिच ७७ (७९ एप जरा ठविल्ला १0 
१३ 10 तठत ता एटा७00.” 


(“आमच्या लोकांवर त्यांनी गोळपा घाडल्या आणि आपचे दोत जण ठार बेे, आणि त्यांच्या* 
दर डोगरावरून खाली हल्ला केला. त्यांच्या म्होरत्याने आमच्या युरोपिअन अधिकाऱमा- 
चर गोळपा झाडल्या. पण त्यात्राच उलट बीळपा पाठून ठार करण्यात माले.”) सर रिषर्ड 
दृपळ यांचे राजम्रतिनिधी लोड लिडन मांना पन्न (गोपनीय), दि. ३ जुलै १८७९ 


बंड गाजू लागळे | १८७ 


तेथून पळ काढला. ती टूट सव्वा लक्ष रुपयापेक्षा अधिक मूल्याची होती आणि 
तीत नोटा, रत्ने, हिरे,मोती, सोने, रपे आणि माणके कित्येक भौल्यवान दागि.यां- 
मधून चमकत होते. हात कमरेवर ठेवून मेजर डॅनिअल विस्मयाने त्या लुटीकडे 
पहात 'राहिला. बंडखोर काळोखात पसार झाले ते त्याच्या प्रथम लक्षातच आले 
नाही. पण मागाहून ते लक्षात येताच त्यांचा पाठलाग करण्यासाठी त्याने आपले 
कोक पिटाळछे, त्या पाठलागात चार घायाळ बंडसोर त्याच्या ढोकाच्या हातात 
लागले आणि सात बंडखोरांचे मृतदेहही सापडठे. दौलतरावांचा धिप्पाड देह्‌ लुटीच्या 
बाजूला पडला होता. डॅनिअलने शून्य दृप्टीने त्याच्याकडे पाहिळे आणि मग ती सर्व 
लूट आपत्या समवेत वांधन घेऊन त्याने अंधारातच ठिसुबाई टेकडी सोडली." 
वासुदेव वळवंताचे पराक्रम हंकण्याची देशातील आणि महाराष्ट्रातील 
लोकांना सवय झाली होती आणि ते सापडे नाहीत हे हताशपणे ऐकण्याची 
इतराना ! मार्च महिनाभर वासुदेव बळवतानी छापे घातले, त्यात पुष्कळ आरोपी 
सापडले. पण वासुदेव धळवंत सापडले,नाहीत! त्यानतर पळस्प्याच्या लुटीचा छापा 
पडला. त्यातीक़ काही रामोशी सरकारला सापडले. पण वासुदेव वळवंत त्यातूनही 
निप्तटले अस सर्वांना समजले ! ! पुण्याच्या आगीच्या ज्वाळा उफाळल्या आणि 
विझल्या. त्या रात्रीही त्याना पकडण्यासाठी सरकारने जगजंग पछाडले. दुसरे 
दिवशी काही आरोपीही त्याच्या हाती लागले. पण वासुदेव बळवंत मात्र अजून 
मोकळेच होते. शेवडी मावळ खोर्‍यातील वरील चकमकीत तरी ते मिळाले अप्ततीक 
अश्री पुप्कळांची अटकळ होती ! बऱ्याच जणांना मेजर डॅनिअळने पकडले, असेही 
लोकाना समजले. पण वासुदेव बळवंत? छे! या चकमकीतूनही ते निसटून गेळे 
होते अते सर्वाना कळले! ! 
बासुदेव बळवतानी आपल्या हालचालींनी आणि पराक्रमाने पोलीसांवरही जो 
धाक आणि भय उतपन्न केले होते, त्यामुळेंही हे बऱ्याचदा होत होते. त्यांना 
पकडण्याचे धैर्य दाखवून मृत्यू पत्करण्यास पोलीस सिद्ध होत नसत. अश्याच एका 
वेळी ते असेच कसे निसटून गेले ते सांगताता राज्यपाल सर रिचई टेंपल म्हणतात, 
पाट गाष्ट्णा  हक्याष्ठ व्ठि”विेश्ते 1०३ एकर ल एनगास्ट दाव 
टबण्योए, आ ण्या, योडय०8 0६ सील्टिगा् & स्पा ल. छेवा 
पड एबए, एप्याष्र पॉप] 10 कष 0 छाणिकू३१ितेट (01१ 


१६ "४९ ७०णरश (णाच९त 5९९ 81 , , , 87900) ट््यपाल्ये सी हणा एप एला 
एण०ड ए पापशर्डयात) पण! 7९000यसास्ते ४० घार 138 1€' मत 
1851 एए])९९.” गंशरह] द्यात पाट 


(“पनवेल्हून पळवलेलो ७५०० पौड मूल्याची छूट छुटीदील एकण एक रल व्यं 
सच्या सर्व परत मिळविष्यात आली.”) सर रिवडं टॅपल याचे २ ह पुरवावे घल्न 
पत्न (गोपनीय), दि. ३ जुल १८७९ राजपरदिनिधी 9 ढन याना . 


र] 


श््‌ट्ट वासुदेव वळवंत फडके 


ह्षाशिपूणा$€, ७80010 तोड0 (७९ प९3) [0 एवा र्जर णा, चित्ते 
[0 वडाला शा एण्ण9शाड एण० ऐशण्वयल्ते, वागते भातण, "वणाचे फि 
पि धचापा0७९७५ ०! पिझा ९७९२ खा प्राय 0ण्कळंला, ॥७९ €९"शा 
राण्या ए९ लाका९९ ठा स्वप याट पे९या वेटुशोत." 

("एका रात्री (ठुटारूंच्या) टोळीने पोलीस ब्राणि घोडदळाच्या पथकाला 
त्यांना पकडण्याची अप्रतिम संधी प्राप्त करून दिली होती. परंतु त्वरा करण्याच्या 
आणि तत्परतेच्या अमावामुळे तर निश्चितच जाणि (आम्हाला असे समजले की) 
काही अंशी घडाडी अंगी नसल्यामुळेही लुटाखूंना पकडण्यात ते पथक अपयशी झाले. 
छुटारू पळून गेले आणि ञपण याप्रसंगी अगदी पकडले जाता कसे निसटून गेलो,त्या 
पासून धडा घेऊन आपणास पुन्हा पफडण्याचो संधी पून्हा कघोही त्यांनी दिली नाही.”) 


अशा निसटून जाण्यामुळेच वासुदेव बळवंतांच्या नेतृत्वाच्या पडतीविषयी 
येथील वृत्तपत्रांनी जनतेला महत्त्वाची माहिती दिली ती वाचनीय आहे. “डेवकन 
हेरल्ड ” पत्र म्हणाले, 

"6 9 एपाह, ॥ 15 डळाते, पिळा. 8810081 80 11178९ [011९ (१0णी- 
एाक्यातेशा-ता-011€ ठा. 7९ एउदल्ञॉऊ खाते ॥९ &शवेठया ल प€ला 
उंखाड छा 0 जत 0 छि. खा फपातेसयाठ् ला ]र्गणाड, एघॉ 
1550€$ णावर पणाला वा पठ्टांताए ख्ाणाल्व ग्या." 

('*असे म्हणतात की नियम म्हणूनच ' वळवत हे दरोडेखोरांच्या सर 
सेनापती प्रमाणे वागतात आणि ते चकमकोमध्ये किवा दढाईत किंवा रुटाळुटीत 
स्वत: प्रत्यक्ष क्वचितच भाग घेतात किंवा कधीही तो घेत नाहीत. तर फक्त आज्ञा 

"सोडतात आणि त्या मात्र अगदी काटेकोरपणे पाळल्या जातात. ") 

परंतु असे तकंच काही सर्वस्वी खरे नव्हते. पुष्कळदा वासुदेव वळवंताना 
माहितगार लोक आणि त्यांनी जपल्या व्यक््तिमत्वाने भारून टाकलेले पोलीस अधि- 
कारीही निसटून जाण्यात सहाय्य करीत. वासुदेव बळवंत गुप्तपणे पुण्याला येत. 

अज्माच एका प्रसंगी त्यांचा सुगावा लागून फोजदार.वेद्य यांना त्यांना पकडण्याच्या वगम- 
गिरीवर घाडप्यात आठे. ते फौजदार वैद्य वासुदेव बळवंतांच्या संघटनेचे सदस्य 
असलेले अप्पाराव वद्य यांचे वंधू होत. त्यांनाही वासुदेव बळवंतांनी आपल्या देश- 
भक्तीने भार्न टाकलेले होते. त्यामुळे त्यांना वासुदेव बळवंतांविरद्ध काहीही पार 
च्याची ओड नव्हती. यापुढचा वृत्तांत पुढीलप्रमाथे माहे. पुण्यात पोलिसांना चकविर 
प्याकरता वासुदेव बळवंतांनी ओंकारेश्‍वरासमोर नदीच्या दुसर्‍या टोकाला असलेल्या 
वुद्धेश्‍वराच्या मंदिराचा आश्रय घेतला. या मंदिरावर (त्यांना शोधणार्‍या) रक्षकां- 
चा छापा आला. त्या डाप्याचे नेतृत्व फोजदार वैद्य यांच्याकडेच होते. तेव्हा त्या 
वक कन्नन 
१७ हर रिवडं टेल यांचे खजशतिनिधी छॉर्ड लिटन यांना पक्ष (योरनोर्‍र), दि. १ जुलै १८७५- 
१८ 'डेश्त्त हष, दि. २» मे १८७९ 


थंड गाजू लागले! * १८९ 


कामात हेतुतः तेच प्रथम त्या मंदिरात शिरे आणि वासुदेव बळवंत दिसताच 
तेथील निर्माल्याच्या कुंडात त्यांनी त्यांना स्वतःच रूपवून टाकले. त्यांच्या पाठोपाठ 
येणाऱ्या पोठोसांनी मग वृद्धेशवराचे सर्व मंदिर यथेचळ धुंडाळले. परंतु वासुदेव वळ- 
वंताचा मागमूसही त्यांना लागला नाही आणि ते वचावून मग निसटून गेठे. 

पृण्यात आणि इतरत्र वासुदेव बळवंतांना असे सहाय्य मिळत होते. त्याच्याच 
सुगाव्याने आपली कल्पनाशक्ती स्वैर सोडून मुंबईच्या 'बॉम्वे गॅझेट' पत्राने, पुण्या- 
च्या आगींनंत्र पुन्हा वासुदेव बळवंतांच्या आंदोलनावर एक अप्रठेल लिहून म्हटे: 

"११0९ झालाय 128९ ४५९85..... ह्याणण्णा (0 पांड गराशा...... 
& पहावा द्यात पाट घ्याल छ०छा९%5 द्यात सक्मटश' 01 18६ 
पावाणकयत्रा 1९805 पड (0 एलशा९ए९ 8 1९ "११३ खागाऱ त्रटपा0्ठ 9७ 
पा वषयी. 0 5णा९ (टशाहाचा ०्पपा९९ अ[पि९३2्ट फणबाण र्‍या 
००9.” 
("वासुदेव बळवंत हा ब्राह्मण पुढारी हा आपल्या लोकांना ' महाराज ' या नावाने 
परिचित होता. आणि त्या व्यक्तीची सद प्रगती आणि जीवनक्रम पहाता आम्हाला 
अतते वाटू लागले आहे की, बहुधा पुण्यामध्येच असणार्‍या एका मध्यवर्ती समितीचा 
केवळ हस्तक म्हणूनच तो कार्य करीत असावा. ”) 

गोऱ्या लोकांपैकी दुष्ट लोकांचा असा सरसहा सवं पुणेकरांवर आरोव करणारा 
प्रचार पाहिल्यावर त्याचा प्रतिवाद करण्यासाठी २२ मेला सायकाळी सार्वजनिक सभे. 
च्या शिष्टमंडळाने पुण्याचे जिल्हाधिकारी भूर पाची भेट घेतली. त्या शिष्टमंडळात 
रा. ब. श्रीनिवास गोवंडे आणि रा. ब देशमुख (*होकहितवादी') आणि राजमाची- 
कर, नातू, रास्ते, कोल्हटकर, मराठे, चिपळूणकर, साठे इ. लोक होते, या शिष्ट- 
मंडळाने पुण्याच्या आगीविपयो चिता व्यवत केली आणि आपल्या सस्थेचे सहाय्य 
सरकारला देऊ केले. ते घेण्याचे मान्य करून जिल्हाधिकारी मूर यांनी मुंबईच्या 
वरील वृत्तपत्रातील या लेखाविषयी नापसंती दाखविली आणि तोडदेखल्या का 
होईना पण तो जळिते पुण्याच्या लोकांच्या शत्रूचेच काम आहे असे म्हटले. बुधवार 
वाड्याची भाग तर एक अपघाती भाग आहे असेही ते म्हणाले. निष्टमंडळाने त्यांचे 
आभार मानठे आणि त्यांचा निरोप घेतला. 

सबंध पुण्याच्या लोकांना आणि विभेवतः ब्राह्मण जातीला देशद्रोही ठरवि- 
णाऱ्या मा ठेलास धडहेल्या घटनांचा योडासा उलगडा होताच 'टाइमग्स ऑफ इंड्या' 
नेच जणज्ञणीत उत्तर दिले, ते पत्र म्हणाठे ! रि 

"णशा ४४७5 ॥० ९४5९ णा [टप अंगार ठा फूजबायट रीत 
द्ोद्याणा ७४ 105९ "० 10० पुणा श्या गवर्घिश्‍ट 35 घे फ्यिय 
महाय 
१९ अ. ज. करदीकर : “क्रातिकारक टिळक नि त्याचा वाळ, पृ. १०३ 
२० 'वॉम्वे गॅब्ेट', दि. २२ मे १८७९ 


१९० वासुदेव बळवंत फडके 


धाप ९एहाण' €पेपेल्चास्ति ॥वपिएट 95 8 पु” एवणादटड उ वांड्टपा5€. 


(“ प्रत्येक एतद्देशीय मनुप्य हा देशद्रोही आहे किवा प्रत्येक सुशिक्षित मनुष्य 
हा निराळ्या वेपात वावरणारा ग्राय फॉक्स आहे असे समजणाऱयांना भीतीच्या 
अशा कर्णककंश आरोळ्या मारण्यास काहीच कारण नव्हते.) गाय फॉक्स हा 
ब्रिटिश पार्लमेंटच्या भुयारात भरलेल्या दारूगोळयाने ते पालंमेंट उडवून देण्याच्या 
फंदात त्या भुयारातच पकडला गेलेला एक माथेफिरू होता. 


हे आरोप करणार्‍या पत्राढा आदल्या दिवशी आपण केलेले आरोप दुसऱ्या 
दिवशी खोटे म्हणून प्रसिद्ध करावे कागत आहे, असे सांगून 'टाइम्स ऑफ इंडिया' 
पुढे म्हणाले : 

पफा'€९-10०पा 5 0 धट एलणा १चधया खी एन्णाच ब्रा छोप्या- 
गड छत एल पाण्याच्या १९०पोचत पब पाचार्‍ 0शोलाष१्ट ० पा९ 
१10३. ॥10॥९00प5 ९852 - & शि ह. 13प0010 १ए०पाठे 910- 
फण 9९ एन्षाड९त ७४ ज्या आाओञाणाळा. 800 पाड छण्पात ग 0 
उपा स्थागाष्ट षा 32 िडगविर्गाड त पात विंड ता 
क्षी आडायाशा 00९1181015.” 

(“ पुण्याची तीन चतुर्थाश लोकसंस्या ब्राह्मणांची आहे आणि आगलावे 
सहाजिकच बहुसंख्यांक जमातीचे असणार. डब्लिनमध्ये लागलेल्या आगीना बहुधा 
एखादा आयरीश माणूसच कारण असणार ! पण म्हणून डळ्लिनच्या सर्वच रहि- 
वाशांना देशद्रोही आणि सवें आयरीश लोकांना फेनियन म्हणणे समर्थनीय ठरणार 
नाही. ”) 

आगलाव्यांना हुडकण्यासाठी पुण्यात सक्त शोध सुरू झाला. संशयावरून कौणा- 
लाही बोलावून पोलिसांनी पोलीस ठाण्यावर न्यावे असे घडू लागले. पुण्यांत गुप्त 
हेरांचा सुळसुळाट झाला. स्वाभाविकच पुण्यातील प्रसिद्ध पुढार्‍यांना या सरकारी 
अवडूपेचा त्रास होऊ लागला. त्यात या वेळेपयंत सर्व सार्वजनिक कार्यात प्रमुख 
भाग घेणारे म्हणून सावंजनिक काकांवर सरकारी हस्तकांचा पहिला रोख होता. 
परतु काका पक्के बेडर. सावंजनिक सभेवरही सरकारी हस्तकांचा रोप होता. तेव्हा 
तिच्याच वतीने पुण्याच्या जिल्हाधिकार्‍याकडे शिष्टमंडळ नेऊन त्यांनी आपली भूमिका 
स्पप्ट करून टाकली. 

सार्वजनिक सभेचो सूत्रे माधवराव रानडे हालवीत असत. थासुदेव बळवंतांचा 
सार्वजनिक सभेशी संवघ होता. त्यामुळे रानड्यांचा समादेश ऐकण्यासाठी ते राधी 
त्यांच्याकडे जात असतात अशी दाट वदंता पुप्यास उठली. रानडयांची विचारसरणी, 

विवेक आणि त्यांच्या धैर्याची मर्यादाही सरकारला नोट माहोत नसल्यामुळे त्या 
अफवेने सरकार सवेस्वी अविचलित राहिले नाही. माधवराव नामजोशी हे त्यावेळी 
रामेश्‍वराजवळच्या माधवराव रानड्याच्याच वाडपात राहात असत. बासुदेव वळवंत 


-बँड गागू लागले! १९१ 


स्वाभाविकच त्यांना भेटण्यास त्या वाडघात जात असत. माधवराव रानडधांची 
भाणि त्यांचीही भशा प्रसंगी गाठ पडत भसे. त्यामुळेच ते माधवराव रानड्यांचा 
समादेश ऐकण्यास त्यांच्याकडे जातात हा प्रवाद सहज उठला अदावा. 


वासुदेव बळबंतांना माधवराव रानडे बंडाला प्रोत्साहक असा पाठिंबा देणेच 
शय नव्हते. कदाचित त्यांचे वैयथ्थंच त्याना पटवून देण्याचा त्यांनी प्रमत्न केला 
असेल, कारण, इंग्रजांना या देशातून हाकून देण्याच्या गोप्टी बोलणे हा शुद्ध फाजील- 
, पणा भाहे, असे संतप्त उद्गार त्यांनी याच संधीस काढले होते. मादल्या वर्षीच 
आपल्यावर तसा आरोप येताच त्यांनी त्याचा ग्ठितधंय होऊन आवेशाने एनकार 
केला होता. बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाड यांच्या पदच्युतीच्या वेळी 
सार्वजनिक सभेने राजप्रतिनिधीना केलेले भावेदन रानडबांच्पा मंमतीने धाडण्मात 
आलेले होते. मल्हाररावांवर इंग्रजांचा एक सशय असा होता की ते दक्षिणेत म्हणजे 
पुण्यात आपले हस्तक पाठवून राजद्रोहाचा प्रसार करीत असतात. तेव्हा रानडेही 
त्यात संवधित होते असे सरकारी हस्तक म्हणाले. त्या प्रसंगी मुंबईचे एक प्रस्यात 
पुढारी मामा परमानंद यांना रानडय़ानी दोन पत्रे लिहिठी, त्यात त्याचा वरील इन्‌ 
कार दिसतो. ते म्हणतात, “मुंबईहून इकडे वहात आलेल्या वाईट वदंतांच्या ढगां- 
मुळे मी इतका वाकविला गेलो आहे की, कोणाही मित्राला विशेप काही लिहिण्या- 
च्या मनःस्थितीत नाहो...... (माझ्याविषयीच्या) दूषित दृष्टिकोणाच्या लाटेंची 
घाव इतक्या मर्यादेला जाईल अशी काही कल्पमा नव्हती, या गोष्टीसंवंधातोल सत्य 
काय ते उघड करून सागण्याचे काम पत्करण्यासाठी कोणी सहृदय स्नेही मिळणार 
नाही काय? ...... तुम्दी आणि दुसर्‍या मित्रांनी,,, -. है केले तर माझ्यावर फार 
कृपा होईल.”*' चारच दिवसांनी त्याती परमानंदाना कळविले को, “मळा मधिकृत 
किवा भर्धाधिकृुत रोतोने या वदतांसवंधांत काहीही विचारणा करण्यात आहेली 
नाही.” मापाचे आणि शकर पांडुरंग दीक्षिताचे नावही आपल्याशी निगडीत केले गेठें 
म्हणून सेद व्यक्त करून रानडे म्हणाळे-- “पाठविलेली निवेदने जरी आम्ही 
लिहिलेछी नसी तरी तो तीट लिहिलेली अकादीत म्हणून मो पाहिठेलो होतो, 
इतके मान्य करण्यास मो सिद्ध होतो. पण संस्थानिकांशी (तसला) पत्रव्यवहार 
करण्याच्या किवा (हिराबागेतील) क्ठवमध्ये राजद्रोही भाषण करण्याच्या आरोपा- 
संबधी वोळामचे तर अशी दुष्ट निर्भत्मना फक्त मुंबईची धुबडेच खोटी असताही 
खरी आहेत असे प्रतिपादू शकतात ...... पा वदतांचा जन्मच कसा झाला ते कृपा 
करून शोधून काढा ना! “" तेव्हा रानडे वासुदेव वळवतांशी असा संबंध ठेवणे दावय 
नव्हते. परतु सरकारी हत्तकांनी तसा आरोप त्यांच्यावर करताच वडाच्या प्रति 
ध्वनीला निराळेच पाणी चढले. 


२१ माधवराव रानड्यांचे मामा परमानदांना पत्र (इग्रजो), दि. १ैमे 1. 
दि.८ये१ 


दट 
२२ माघवराद रानडपांचे मामा परमानंदाना पत्र (इय्रडी) दि. द 


'१९२ बासुदेव बळवंत फडके 


आगी लावण्याचा खरा प्रकार विलक्षण होता. वासुदेव बळवंत रहात त्याच 
आळीत कारकोळपुऱयात कृष्णाजी नारायण रानडे म्हणून दुसरे एक रानडे रहात 
असत. ते त्यावेळो ५५ वर्षाचे होते. त्यांचा मुलगा केशव हा १८ वर्षांचा होता. तो 
वासुदेव बळवतांच्या तरुण सहकार्‍यात असे आणि त्यांना नरसोबाच्या देवळातील 
त्यांच्या बिऱ्हाडात किवा खुन्या मुरलीधराच्या देवळात सायंकाळच्या बैठकीत 
नेहमी भेटत असे. कृष्णाजी रानडे हे पुण्यास बुधवार वाड्यात सरकारी बुकडेपोची 
ह्याखा होती, त्या ग्रंथभंडारात भांडारक (डेपोकीपर) म्हणून १८६२ पासून नोकरीला 
होते आणि केदवही त्यांच्या हाताखालीच सहाय्यकाचे काम करी. कृष्णाजी रानॅ- 
डघांचा वृधवार वाड्यास आणि विश्रामबाग वाड्यास आगी लावण्याचा फेब्रुवारी 
१८७९ पासून, म्हणजे वासुदेव बळवंत वंडासाठी बाहेर पडले तेव्हापासूनच विचार 
ठरला होता. त्याची काय कारणमीमांसा द्यावयाची तेही त्यांनी त्याच वेळी ठरवून 
टाकले होते. त्या योजनेस लागणारे चांदीचे कडे, चांदीची सरी आणि सोन्याचे वेढे 
ते कुणवी लोक वापरतात तसे दागिने त्यांनी त्याच वेळेला एका सोनाराकडून 
करवून घेतले. या कामी त्याच भांडारात लेखनिकाचे काम करणारे शामराव 
म्हाळोपंत वरस्तुरे या २५ वर्षे बयाच्या तरुणाचेही सहाय्य घ्यावयाचे त्यांनी ठरबिले- 
रविवारी ४मे १८७९ ला त्यांनी वीतभर रुंदीची सुताची बत्ती विकत आणून ठेवठी 
आणि सोमवारी आगी लावण्याचे ठरवून रॉकेलचा एक डवा शंकरदादा नावाच्या 
भांडारवाल्याकडून विकत आणण्याच्या कामगिरीवर ते निघाले. परंतु त्या दिवशी 
तो डबा आणणाऱ्या हमालाकडे लग्न निघाल्यामुळे तो ते काम करू शकला नाही. 


मग सोमवारी १२ मे १८७९ ला आगी लावण्याचे ठरवून रात्री ८ वाजून 
३० मिनिटांनी नागीचे साहित्य घेऊन ग्रयभाडाराच्या दाराने ते बुधवार वाटपात 
शिरले. त्याच्या किल्ल्या त्यांच्याजवळच असल्यामुळे तसा प्रवेश करणे त्यांना कठीण 
गेले नाही. आपण नेलेल्या पुस्तकांची नीट रास करून त्यांनी त्यावर रॉकेल ओतले 
वण त्या तेलाची इतको घाण येऊ लागली की ते काम पूर्ण न करताच ते घरी 
परतले, मंगळवारी १३ मेला सवंध दिवस ग्रंथभांडार बद करून ठेवण्पाची दक्षता 
मात्र त्यांनी घेतलो. 
मंगळवारी १३ मेला त्यांनी योजना प्रत्यक्षात आाणलो. रात्री ८॥ च्या संधीला 
वरील तिघेजण वुधवार वाड्यात गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आग लावून दिली. 
त्यारात्री तेये पहाऱ्यावर भसलेल्या ग्यानू नावाच्या शिपायास काय झाले होते त्याची 
बातमीच नव्हती. ् 
याच आगीच्या जोडीला विश्वामवागवाड्यासही आग लावून देण्याचे त्यांनी 
भरपमपागूनच ठरविले होते. त्याप्रमाणे लागलीच कृष्णाजी मणि केशव रानडे 
* विश्वामवाग वाडपात गेळे. म्हाळोपंत मात्र तिकडे गेला नाही. शाळा वंद झालेली 


बंड गाजू लागले! १९३ 


असल्यामुळे त्या वाड्यात दुसरे कोणीच नव्हते. तेव्हा तेथेही शांतपणे आग लावून 
दोघेही रानडे घरी परतले. 


आग याच क्रमाने कधी बाहेर उफाळते याची वाट पहात ते घरी वसले. 
परंतु झाले असे की रात्री ११ च्या संधीस विश्रामबागवाड्याची भागच प्रथम जोराने 
वेटली आणि वुधवारवाड्याची नंतर! तरी पण दोन्हीही वाडे पेटले तर खरे, या 
समाधानात रानडे बापलेक आपल्या धरी आणि म्हाळोपंत कस्तुरे त्यांच्या घरी 
आनंदित झाले. 


आपल्यावर उठलेल्या गदारोळामुळे माघवराव रानड्यांनी आगींच्या ह्रप- 
राध्यांना हुडकण्यासाठी कटाक्षाने कंवर कसली. आगीच्या दुसर्‍याच दिवशी १४ मे 
ला त्यांनी बुधवाखवाड्यात ज्यांचे न्यायाळ्य होते, त्या चिंतामण सखाराम चिट- 
णीस या दुय्यम न्यायाधिशाच्या शिपायांना बोलवून त्यांची कसून विचारपूस केली. 
त्यांच्यासंबंधी असे या चौकशीत काहीच निष्पन्न झाले नाही पण त्यांनी आदल्या 
रात्री ग्यानू नावांचा द्िपाई तेथे पहार्‍्यावर होता हे सांगितले. तेव्हा ग्यातूस 
त्यांनी दुपारी आपल्या घरी बोलावले. म्यानूने कृष्णाजी रानड्यावर संशय घेऊन 
सुटका करून घेतली. दोघा रानड्यांना नि कस्तुरेना माधवरावांनी बोलावून घेतले. 
पण रानडे आलेच नाहीत. कस्तुरे मात्र आला. माघवरावांसारख्या चाणाक्ष पृच्छका- 
पुढे तो किती वेळ खऱया गोष्टी पवणार ? त्याने चमत्कारिक उत्तरे देताच त्याच्या- 
वरचा 'रानड्यांचा संशय वळावला. माधवरावांनी त्याला लागलीच वुघवारवाड्या- 
तील नेटिव्ह जनरल लायब्ररी आणि लवाद कोर्टाच्या जागेत नेले आणि मग कृष्णाजी 
आणि केशव रातड्यांना पुन्हा कटाक्षाने बोलावणे पाठविले, रा. ब. चिंतामण 
चिटणिसांनाही वोलाधले. या जंजाळात कोणी अडकावे म्हणून ते येण्यास प्रथम 
सिद्धच नव्हते. पण रानड्यांच्याच आग्रहामुळे मग आले. रानडे बापलेकांची आणि 
कस्तुरे ग्यानूची तेथे समोरासमोर गाठ पडून प्रश्‍नोत्तरात तपासणी होत असताना, 
नगर दंडाधिकारी प्लंकेट आणि जिल्हाधिकारी रिचइंसन यांना भाणलेले बरे, असे 
म्हणून चिटणिसांनी त्यांना बोलावून घेतले. या सर्वांसमोर कृष्णाजी आणि केशव 

* रानडे आणि कस्तुरे यांनी आग आपण लावल्याचे मान्य केले. तेव्हा अपराधाचा 

पुरावा गोळा होऊन त्या ठिकाणी तिघाही संदयितांना पोलिसांनी अटक करून टाकली. 


पुढे जिल्हा दंडाधिकारी मूर याचे समोर तिघाही संशयितांनी २० मेला स्वी- 
कारोक्त्या दिल्या. त्या स्वीकारोक्त्यात त्यांनी पोलिसांना तर चकवठेच. पण त्या 
कृत्यात वासुदेव बळवंतांचेही नाव खुवीने गोवून दिले. त्यावेळी वरी त्यांच्या म्हण 
ण्यातील तो भाग खरा असेल असेच वाटले. त्यांनी सांगितळे की, आगीच्या आधी 
काही दिवस रविवारी ४ मेला आम्ही पर्वतीकडे फिरण्यास गेलो असता विठ्ठळ्वाडी 
जवळील गणपतीच्या देवळापाशी आम्हाला तीन माणसे बसलेली दिसली त्यापैकी 


१९ वासुदेव वळवंत फडके 


एक ब्राह्मण असून दोन कुणबी होते. त्यांना आम्ही ओळखत नाही. आमची चोकशी 
केल्यावर मी डेपोकीपरचा मुल्गा आहे असे समजताच त्याची किल्ली माझ्याजवळ 
असतें कौ नाहो, हे विचारून बुघवारवाड्यात शिरण्यास आपणास सहाय्य करण्यास 
त्यांनी माम्हास सांगितले. तुम्ही तसे केले नाहीत तर वाईट परिणाम होतील, मसा 
आम्हाला त्यांनी खूप दम दिला आणि आम्ही त्यांना सहाय्य केल्यास खूप पैसा आम्हाला 
देण्याचे वचन देऊन आम्हाला दुसर्‍या दिवशी तेथेच बोलाविले, दुसर्‍या दिवशी आम्ही 
तेथे जाताच त्यांनी आम्हाला पंघरा रूपये दिले आणि केरोसीनच्या दोन पेट्या घेऊन 
रविवारी तेथे बोलावले. त्या घेऊन रविवारी गेल्यावर ते म्हणाले, “ बुघवारवाडा 
आणि विश्रामबागवाडा हें सरकारी वाडे आहेत. ते जाळण्याचा आमचा निश्‍चय 
आहे. त्यात तुम्ही आम्हास मदत केली पाहिजे. त्यासाठीच तुम्हाला पैसे दिले गाहेत.” 
त्यांनी मग काही दागिनेही भाम्हास दिले, ठरल्याप्रमाणे संघ्याकाळी सहा वाजता 
आम्ही विश्वामवागवाड्याशी गेलो. ते लोक तेथे झाले. त्यांनी किल्ल्यांनी निरीक्ष- 
काच्या (इन्स्पेकटरच्या) वाड्याचा दरवाजा उचडला आणि ते आत गेले. सात 
वाजता बाहेर येताच त्यांच्यापैकी ब्राह्मण म्हणाला, ** कागदपत्रावर आणि पुस्तकांवर 
वेळू ओतून आम्ही वाड्याला आग लावली आहे. ”नंतर पावणेनवाला भाम्ही बुधवार 
घाड्याशी गेलो. त्याचे कुलुप काढून दरवाजा उघडला. आत पुस्तके रचून त्यांच्यावर 
तेल ओतून त्या ब्राह्मणानेच तेथेही आग लावली आणि पुर्वीच्या ठिकाणीच दुसऱ्या 
दिवशी जमावे असे ठरवून आम्ही घरी गेलो. या बतावणीचा पुरावा म्हणून मागे 
निदेंदिळेले कुणबाळ आणि इतर दागिने वंडवाल्यानी आपणास दिलेले दागिने म्हणून 
संशयितांनी पुढे केले. याप्रमाणे ही घटनाही इतर गोष्टींप्रमाणेच वासुदेव बळवंतां- 
पर्यंत जाऊन पोहोचली आणि महाराष्ट्र प्रांत पुन्हा वासुदेव वळवंत, वासुदेव बळवंत, 
या नावानें दुमदुमू लागला. आपणास बंडवाले जेथे भेटले असे आगवाले म्हणाले त्या 
ठिकाणासाठी त्यांनी विठ्ठलवाडीची निवड केली. त्याचे कारण उधड होते. त्या- 
ठिकाणचे ग्रणपती मंदिर हे वासुदेव बळवतांचे नेहमी जाण्याचे ठिकाण होते. 


पुण्यात आणखी दोन व्यक्‍ती त्याच भयत्रस्त वातावरणात वावरत होत्या, 
मर्हर्पी अण्णासाहेब पटवर्धनांचा वासुदेव बळबंतांशी घनिप्ट सबंध होता. त्यांच्या 
वाड्यात वासुदेव बळवंतांच्या कितीतरी फेर्‍या झाल्या असतील. त्यांचा वासुदेव 
बळवेतांच्या वंडात हात होता, गा संशयाने अण्णासाहेबांना सुद्ध सरकारी अतुचरांनी 
भेटी दिल्या. 


या दडपणाहीच्या काळात ताहुण्याच्या प्रवेगदारावर असलेले घाळ गंगाधर 
टिळकऱही पुण्यातच होते. वासुदेव वळवंतांचे ते एका वेळचे शिष्य होते. माघवराव 
नामजोष्यांशी त्यांची थनिप्ट मंत्री होती. नामजोशी ज्याचे संपादक होते त्या 


बंड गाजू लागले ! १९५ 


“इव॒कन स्टार! पत्राच्या संपादकश्याखेत टिळकही होते. * आणि हे परत्र वासुदेव बळ- 
वंतांच्या देशभवतीच्या भावनेचे त्या काळातही गोडवे ग्राण्यास कमी करत नव्हते. 
या संबंधामुळे सरकारी दडपझ्ाहीला पुणेकरांनी ज्या धैर्याने आता तोंड दिले, त्याची 
टिळकांनी वाखाणणीच केली. पुढे एका प्रसंगी या काळाला उद्देशून टिळक म्हणाले : 
“ सर रिचर्ड टेंपलसारख्या मी मी म्हणणार्‍या गव्हुन॑रास 'बॉम्बे गॅझेट” सारख्या 
हिंदुद्रेप्ट्या पत्रकारास मूरसाहेबासारख्या आळुचित बुद्धीच्या कलेक्टरास, अॅशबरनर- 
सारख्या औदायंनष्ट कोन्सिठरास ज्या पुण्याच्या लोकांनी जेरीस आणले, त्याच 
पुण्याच्या लोकांनी हेरिससाहेबांसारख्यांचे सगळधा दक्षिणेतील लोकांच्या अकला 
गेल्या असे शब्द निमूटपणे ऐकून घ्यावे हे खरोखरीच सुचिन्ह नव्हे.” " 

“डेक्कन स्टार' पत्राने याच वेळेला वासुदेव वळवंतांचा गोरवपर अग्रलेख 
लिहून त्यांना मिळणार्‍या विदेशियाच्या शिव्याशापांची तर भरपाई केलीच. पण 
पटवधंन -टिळकांच्या गोरवपर विचारांची पडछायाही त्या लेखात दिसते. 'डेक्कन 
स्टार' पत्र म्हणते : 

पूण याति९७९102 पा, वाठी श्‍वपरछाला 1185 घ000॥ पा” 
गप 5 8. फ९ 180९ ए९ष्टणा (0 प्पाकदा्ादयापे एपी, ७९ 1६0०, 
एच ७१९ 0प३्छो (0 180९ घ्याच एणी्ा ७९118४९ 10... 0पा शवा 
पावणार, पाा'0€, ब्रा? काह 10 ढाल 1001९2 50॥15......... 1१ ॥.1१ 
गावश९ ञा0ण्णा पाट उर्णा-ववटापीटयाड क 10" शाशत 0०१४७ 
ट््षणड8. 1.९. . ल€71र्‍ 0९ प्पातेशाऊ00त पराव. एए९ वठ 10६ 5४णा- 
एकप्राडल एथ पिट ८8पड€2 (०६ व्या) एवा. ४. 8 शाश्‍वाा2 हड 
शात ॥०॥१४९ पाविश8रश ........ उर्चा. ७९ टका] 5४01- 
प्राय$९ पएणपा याड आगण. 0 5्शा-5वटाणपीस2, घट एच ६ टोशायर 
पा शा ”वा झ्द्याट छिगी28 वाब्रण्याष्र च पाडणे $धयोचा 
७. 585, 60 फश णाशाडटया, प९ 185 शी. 8 शण्पाष्ट "या फलायाच, 
1० 0९ विश टक्का€ , शग ७7 पशा वाड 0 पांड &वचल्फ 
गांशझावेड! 1 "12 छापला ह्याप इर्शा-चणपीणाट छा, चा (ताड 
१8७पत€0'80 15 त९्8ाच (0 1055655 18१ ए6९शा तोरल्ल€त (0 50 8 
ग्पाहय 2००१ टक्षणड€, पला 85 गर्ग ठिपताष्ट 9 स्णळा१...... 
झोळी] ह ॥० ॥802 0९९ एप्िंडल्त ट्शर्णवा1 9 &काः०णाहत?” त 

(” इंग्रजी शिक्षणामुळे आमच्या मनावर झालेला परिणाम म्हणजे आपल्या- 
जवळ काय आहे, आपल्याजवळ काय असावयाला पाहिजे, भाणि आपल्याजवळ 

काय नाही, ते आम्हाला समजू लागले आहे हा होय. स्वदेद्य कार्यासाठी ज्यांनी स्वाथं- 

२३ “जो. टिळक यांच्या जाठवणी न आख्यायिका ', (सप्रा. म. वि. वापट), म्या, नारायण 
मणेश चंदावरकर यांची आठवणखंड १ ला, भाग र रापू. ८ 

२४ 'केसरी', दि. १६ ऑक्टोबर, १८९४; अग्रलेव “असे झाले पाहिजे; पण कराळ का?” 

3५ 'दि डेक्कन स्टार', दि. ९८ मे १८७९ न 


१९६ घासुदेव बळवंत फडके 


त्यागी वृत्ती दाखविठ़ी त्या उदात्त अंतःकरणांना म्हणूनच आंमचे हादिक धन्यवाद 
आहेत ... ... वासुदेव बळवंद फडके यांनी अंग्रिकारला आहे असे म्हटले' जाते 
त्या (लुटीच्या) कार्याशी नाम्ही सहानुभूतिक नाही हे स्पप्टपणे छक्षात घेते जावे. 
परंतु त्यांच्या स्वाथंत्यागी वृत्तीविषयी आम्हाला निहचितपणे सहामुभूती आहे. ते 
महिना रु. ६० इतक्या चांगल्या वेतनावर 'मिलिटरी फायनान्स ऑफिसात लेखनिक 
होते. त्यांनी आपल्या तरुण पत्नीस तिच्या मातापितरांच्या किंवा आपल्या संभाव्य 
मिन्नांच्या सहाय्यावर विसंबून आपल्यामागे सोडून दिले आहे. या वासुदेवरावांच्या 
अंगी आहे असे म्हणतात ती चिकाटी आणि स्वाथंत्यागाची भावना, एखादी नवीन 
वसाहत स्थापण्यासारख्या दुसऱ्या एखाद्या चांगल्या कार्यासाठी व्यतीत क्षाली असती, 
तर त्यांची प्रदांशाच शाली नसती काय ? त्यांचा निश्चित उदो उदो झाला नसता 
काय? ?) 
याच संधीस इंग्लंडमध्ये 'जस्टिस' या नावाखाली एका पत्नलेखकाने लंडनच्या 
“टाइम्स? ला एक पत्र लिहून कळविले की, हिंदुस्यानची जनता क्षांतताप्रेभी आहे 
ही काही कल्पित समजूत नाही आणि या लोकांना अत्याचार्‍यांना आणि विरोधी 
कृत्यांना प्रवृत्त करणाऱ्या कारणांचा मैथील (इंग्लंडमधील) जनतेनें ग्रंभीरपणे 
ईविचार केला पाहिजे. भेथील 'डेली टेलेप्राफ' आणि 'मॉनिग पोस्ट' इ. कित्येक 
पत्रांनी या घटनेवर अग्रकेख लिहिले. त्यात निबंधानीच क्षेतकर्‍्यांना लागलीच शक्य 
त्या सर्व सवलती दिल्या पाहिजेत आणि भूमिपुत्रांच्या हालांमुळेच हे दंगे होत 
आहेत असे म्ह॒टके. सरकारहितेपी* लोकानी ब्रिटिश पालंमेंटमध्ये प्रश्‍न विचारून 
आपल्या मतांना तोंड फोडले. 
इंग्लंडमधील वृत्तपत्रात वंडाच्या आलेल्या बातम्यांचा उल्लेख करून 'हाऊत 
अफ लॉडंत्‌' मध्ये जलं ऑफ कारनारव्हान मांनी भारतमंत्री व्हायकाउंट क्रानुब्रुक 
यांना विचारे, “जर हे वृत्तांत खरे असतील तर ती हिंदुस्थानच्या अर्वाचीन 
इतिहासात मभूतपुवं अशी अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. तेव्हा या प्रश्‍नावर 
व्हायकाउंट महाराज काही प्रकाशन पाडतील काय? ” 
भारतमंत्री व्हायकाउंट क्रानब्रुक यांनी त्यावर उत्तर दिले- “दख्खनमध्ये 
गेले काही भाठवडे मोठी दु.स्थिती नांदत आहे. आणि कित्येधः वयक्तिक पत्रातून 
मला त्याचे वृत्तांत मिळालेले आहेत. त्या प्रातात ुटारूनी लुटी आणि इतर मत्पा* 
चार केलेले भाहेत, हेही काहीसे सरे आहे. परतु गेल्या काही दिवसात ज्या 
विविक्षित घटना घडल्या त्याची मला माहिती नाही. मी आज सकाळीच मुंबईच्या 
राज्यपालांना तार घाडून माहिती विचारली आहे. परंतु मला अजून काही उत्तर 
मिळालेले नाही. पण ताज्या पत्रांतील ताज्या वृत्तांतावरून असे दिसते को, परिस्थिती 
निवळत चाललेली आहे. ञ 


बंड गाजू लागले ! १९७ 


मुंबईच्या राज्यपालांकडे भारतमंत्र्यांनी तत्नी संदेशाने जी विचारणा केली 
होती, तिला मुंबईचे राज्यपाल सर रिचर्ड टेंपल यांनी २१ मे १८७९ ला पुढील 
उत्तर धाडते- 

गणा णा” ५३8३5 शिश्ष्टांदाण पश्चाताप 12९0001 (70010. 
उल्ल्या वचण्ण ९5 0ण्टपपपास्व हंगा डांवेट व००४० दाचे कलाल 
पा0पपा चीड, ७९डटपणा ७०चेशा', ए०णाच गाते 5द्चावा9 ॥570०5...... 
उ्ण्णा5 ब्वा९ ॥11]एयाशा, वाते र्‍ पेब्याया्ठ णाचाचटाशाड, ]टते 0४ ९वेप- 
टब€पे ७605015. पिपणा७शा' ॥०॥ €कटल्ल्कगा ह पाट आपावाणस्त. 
8९९ ॥15 द्यात गिल 1णा१2टरा2ड विए०्पा' धाझा लुणाचिप्लाड, 
3९0१1२ ९सा. ७. (0००७ 0६ लास्त त. 89९081 एप 
एकवर 1९ एल ०९ 0ीएश'७. 1.९९ रण ए।वेपष8्ठा॥ ७. 
5श्डः९व 101150 पापत. पपेट पाट्यावीच्ा6७ ७0००चण र ग 
प्थापेस्ते ॥० छणा09 पिट ज०णश्पापाशी, ० हाडा जर छष्टाचणंचा 
००1९.” 


(“दर्खनमधील अस्वस्थतेविपपी आपली तार पोहोचली. नुकतेच पडलेठे 
दरोडे सातारा आणि पुणे जिल्ह्यांत घाटावर आणि खाली कोकणात अस दोन्ही 
बाजूला पडले. लुटारू काटक आणि धीट असे डोंगरात राहाणारे लोक असून 
सुशिक्षित लोक त्यांचे नेतृत्व करीत भाहेत. त्यांची संख्या तीनशेपेक्षा भधिक नाही. 
उचच उंच डोंगर आणि दाट अरण्ये त्यांच्या हालचालींना अनुदूळ ठरतात. संन्या- 
च्या तुकडा आणि पुरोपियन अधिकाऱ्यांच्या हातासाली पाठलाग करणारी विशेष 
पथके (त्यांच्यावर) धाडली आहेत, (लुटारूंचा) पुढारी पकडला गेलेला नाही, 
पण त्याचा पद्धतशीरपणे पाठलाग करण्यात येत आहे. (पुण्यातील) नागलाव्यांचा 
हेत बहुधा सरकारास त्रास देण्याचा असावा. शेतकर्‍यांच्या उठावाची चिन्हे 
नाहीत.”) : 


तोनच दिवसांनो हंनवरो या सभासदाने 'हाऊस ऑफ कॉमन्स मध्येही 

दुय्यम भारतमंत्र्याना विचारले- “ मुंबई इलाल्यात ् जनतेच्या उठावणीच्या 

* अनुषंगाने लागणाऱ्या आगीसह पुन्हा प्रादुर्भाव झाला आहे, हे खरे आहे. काय? 

त्याची कारणे कोणती नि दल्खनमधील शेतकरो जनतेच्या सहाय्याथे योजावयाच्या 

उपायासंबंधी तीन वर्षापूर्वी दिलेले आदवासन पुर्ण करण्यासाठी सरकारने फाय 
पावले टाकली आहेत ?”” 

दुय्यम भारतमंत्री स्टवहोप यांनी त्यावर उत्तर दिले: “या विषयासंवंधी 

ताजी माहिती मिळविण्याच्या उद्देश्याने भारतमद्र्यांनी तार घाडलो होती आणि 

सभागुदाच्या अनुज्ञेने मुंबईच्या राज्यपालांनी घाडलेले उत्तर मी वाचून दाखवतो. 

सर रखिघर्डे टॅप यांचे वरो उत्तर याचून दासवून स्टनहोप पुढे म्हणाले: 


शर्ट वासुदेव बळवंत फडकें 


“नामदार मंत्र्यांच्या प्रश्‍नाच्या शेवटच्या भागासंवधी मला सांगावयाचं आहे की, 
त्या विपयाचा अतिशय आस्थाठूवेक विवार करण्यात आलेला आहे आणि मुंबई 
सरकारने भारतमंत्र्यांनी आपल्या कार्येकारी मंडळाच्या विचाराने केलेल्या सूचनां- 
वर मुख्यत; आधारलेले एक विधेयक सिद्ध केले आहे. ते आता हिंदुस्थान सरकारच्या 
विचाराधीन आहे.” (हियर हियर चे आवाज.) * 


वरील तारेत बंडखोरांवर युरोपियन सैन्य पाठविल्याचा उल्लेख आहे, ते गृप्त- 
तेने पाठविले गेले होते. ते सांगताना सर रिचडं टेपलच लांडे लिटन यांना कळवितात, 

प९ पहार्लणा€ इया वेराबटाययाशा5 0 10००95 (० 810807९ 
कक शम (वाव) ७॥01ता8ाग०ा€ ........!0 टुपवात ऐए1९ पणा (0७१8, 
फएपांला 802 01052 (0 1॥2 ॥1115.......-. ग॥25९ ]060व्च्पापलाड एएटा€ 
हारा चड प्पाळालबर्पिण्पड 8३ ७०७ञाणट ज्यात घाट वापस 
श्सए एट ०० तपणा पा2 ९१७७००0९05.” 
(“म्हणून आम्ही सोलापूर आणि पंढरपूरला डोगराजवळ असणाऱया त्या संपन्न नगरांचे 
संरक्षण करण्यासाठी सैन्याची पथके पाठविली ...ही दक्षता शक्‍य तेवढी गाजावाजा 
न करता घेण्यात आली आणि त्यांच्याकडे वृत्तपत्रांचे अगदी कमी लक्ष गेळे. ”) 


परंतु इंग्लंडमध्येही काही उदार मतवादी लोक होते. 'हाऊस ऑफ कॉमन्स 
मध्येच हिंदुस्थानवरील एका चर्चेच्या वेळो इग्लडचे' विगत मुख्यप्रधान ग्लॅडस्टन 
म्हणाले : '*हिंदुस्यानातील राज्याच्या एका भागात शस्त्राचारी अस्वस्थतेची अशी, 
घिम्हे आहेत की जी त्वरेने इतरत्र पसरतीळ. राणी व्हिक्‍टोरियाने सम्राज्ञीचा किताब 
घारण केला तेव्हा आता आपल्याला अधिक अधिकार मिळतील आणि आपला 
उत्क्षं होईल असे हिंदुस्थानला वाटले. परंतु झाले काय ? आथिक अडचणी, कर” 
वाढ झस्त्रनिबंघ आणि सगळधावर ताण म्हणजे देशी वृत्तपत्र नियत्रणाचा निवैध्ध ! 
यामुळे तेथील सर्वे देशी वृत्तपत्र सरकारच्या कृपेवर फेकली गेली आहेत. मला 
याचा फार विशाद वाटतो. आपल्याशी हिंदुस्थानातील लोझांचे वैमनस्य वाढेल 
असे धोरग आपण ठेवता कामा नये (चिअर्स) ” 


आपल्या उठावणीचे हे लंडनमधील प्रतिध्वनी ऐकत असतानाच वासुदेव बळवंत 
आपल्या पुढोल योजना आखीत होते. त्या योजना जेव्हा राजकीय निरीक्षकांना 
कळून आल्या, तेव्हा ते उद््‌गारळे, ''झाले त्यापेक्षा होणारे अधिक भयंकर होते!” 


पी क्ल क 


२३ 'दाऊप ऑरुकासऱ्म' ने कामताव, इ २३ेमे१८५९ 
२८ मर रिव खड यांचे लॉई विव याशा पज (गोपनीय), दि. २ जु$ १८३५९ 


प्रकरण १५ वे 


अज्ञातवासातीलठ हालचाली 


राजकारण बहुत करावे । परंतु कळोच नेदावे ॥ 
मुख्य सूत्र हाती घ्यावे । करणे ते ठोकाकरवी करवावे॥ 
कित्येक खलक उगवावे । राजकारणामध्ये ॥ 
- श्रीसमर्थ रामदास 


पुण्याच्या आगलाव्पांनी केलेल्या स्वोकारोक्तीमुळे मुंबई सरकार भांबावून गेठे. 
आग लावणारे आरोपी रानडे होते.एखादा राजद्रोही वाटला की एकच आडनाव असणारे 
सर्व लोक राजद्रोही हा इंग्रज सरकारचा अडाणी साक्य!. न्यायमूती रातड्यांवरील 
सद्ययाला हा चागला आधार समजून वडात त्यांचा हात असला पाहिजे असा आपला ग्रह 
त्याने पक्का करून टाकला. या प्रकरणात राज्यपाल सर रिचडं टेंपल यांच्यावर टीका 
करण्यात आली भाहे, परंतु व्यक्‍ती म्हणून ते तेवढे वाईट नव्हते. ब्रिटिशसत्तंच्या प्रारं- 
भोच्या बऱ्याचशा इंग्रज अधिकार्‍्यांप्रमाणे त्याच्या व्यक्तिमत्वाची बरीच अगे भूपणास्पद 
होती. त्यांचा जन्म १८२६ मध्ये वूर्सेस्टर जवळील एका खेड्यात झाला, डॉ. अर्ना- 
ल्डच्या रग्बी शाळेतील रिक्षण सपताच वयाच्या १८व्या वर्षी ते ईस्ट इडिया 
कंपनीच्या हार्टफोडंशायरमधील हेलबरी येथील महाविद्यालयात गेले. तेये ते संस्कृत, 
पाशियन, हिंदुस्थानी आणि उदू इतक्या भाषा शिकले. १८४६ मध्ये ते नागरी नोकर 
(सिव्हिल सर्व्हट) म्हणून हिंदुस्पानात आले. हिंदू लोकांच्या उच्च संस्कृतीविषयी 
त्याना आदर होता. बनारसला जाताना, “ माय हॉट बीट अज आय डूघू निअर टू 
द सेंटर ऑफ द हिंदू वल्ड! ” (“ हिंदू जगताच्या केद्रस्यानाजवळ मो जाऊ लागतो 
तसे माझ्या हृदयाचे स्पंदत वाढू लागले.”) अशी उदात्त भावता त्यांच्या मनात 
उद्‌भवलो. * हिंदू रेस अंड हिंदू नेशन ” (“हिदू जाती आणि हिदू राष्ट्र?) ह धब्द 
त्यानी आपल्यातंबंधी १८८० मध्ये वापरके आहेत. आणि त्याहीपुढे जाळ्न मह्र्ट्टा 
नॅद्ननालिटी (“मराठा राष्ट्रीमत्व”) हे घब्दही वापरळे आहेत. कित्येक प्रांतात 


२०० वासुदेव वळवंत फडके 


उच्च पदांवर त्यांनी काम केले. १८५१ मध्ये 'सेटलमेंट ऑफिसर! म्हणून केलेल्या 
त्यांच्या कामावर 'राजप्रतिनिधी सर जॉन लॉरेन्स आणि १८५६ मधील सीमेवरील 
इंग्रजांच्या राजकीय नि संनिकी कारवाईसंवंधीच्या त्यांच्या प्रतिवृत्तावर लॉड डल- 
होसोही खूप होऊन गेले. तत्वज्ञानी स्टुअटं मिल आणि इतिहासकार जॉन के यांच्याशी 
त्यांचा घनिष्ट परिचस होता. मराठ्यांविपयी त्याना आदर वाटे. ते म्हणतात : 
. "गुणा श्वर छ९35 110 पणा 2. शिडी, डा. एषा 
ड आठ घ्यात गाण्वव-ाठपावलास्ते डांबर, फा) ला९९ ७णा९5, 
बाण 105९ द्यावे 5०20७ ७९चात......... 1] ॥8व 10 1९8001 निळा 8 
शणरस्८२ा० खे इलापि२पाशा ८ ग9च9 ७8 उच्चारण एशाटय ण घावा ॥पापा002 
&शा8०.११ 

(“ लहान आणि रुद खांद्याच्या बांध्याच्या, गालाची उंच हाडे आणि माखूड 
नाक असलेला आणि तुरळक दाढीचा भराठा माणूस पाहिल्यावर प्रथमतः त्याची 
आपल्यावर छाप पडत नाही ... (पण) त्याच्या साध्यासुध्या बाह्य आछृतीखाली 
भावनांचा सुप्त ज्वालामुखी दडलेला असतो, हे मळा कळून यावयाचे होते.”) मध्य 
प्रांताचे मुस्प आयुक्‍त म्हणून नागपूरपर्यंतचा लोहमागं पुरा करून १८६५ मध्ये ते 
इंग्लंडला गेले, तेव्हा पंतप्रधान पामस्टंन आणि अर्थमंत्री ग्लॅडस्टन यांनी त्याचे स्वागत 
केले. १८६८ ते १८७३ पर्यंत कोतिश्रिखरावर पोचून ते हिंदुस्थानचे अर्थमंत्री झाले. 

१८७१ मध्ये प्रथम पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला, तेव्हा 
त्यांनी आपला मधुचंद्र महाबळेश्‍वरला साजरा केला. त्या ठिकाणचे वर्णन करताना 
ते म्हणतात : 

१६ १५४७३ 0९ जिं-01802 ० 2 छग ल्पावेल्त 09 प२2 
"8१७७8७. 1 चडल्यातसत सडाच्ाष्टापणा त 59९0 पा2 ए७७४ 950 
बाला, छपाएंब, टया. आताही] 15९00, 955859 (९0. पा€ 
गाळा2प शाए०४, खा €0ल्गा "णाला (४९० पपप ह्यात पी 
बष्ठठ, छक्षण€ च गी7€ञ (पाया (0 ७४९ ०1०81 112 ॥1ता३9.” 

र“पराउय़ांनी एस्पूपप्रित सेळेत्या स्माज्याचे ते भण्णास्याच हेरले. शो परए- 
गडावर गेलो आणि त्यांच्या राष्ट्रेम वीरपुरुपाते- शिवाजीने ज्या जागेवर 
मुसलमान सरदाराला (अफश्युलखानाला) ठार मारले, ती लागा पाहिली, या 
घटनेने अडीच्ञे घर्षापूर्वी हिंदुस्यानच्या राजकीय इतिहासाला नवी कालाटणी दिली.”) 

१८७४-७६ मध्ये वंगाल-बिहार-ओरिसाचे राज्यपाल झाल्यावर वाँरन 
हेस्टिंग्ज बसे त्याच खुर्चीवर बसण्याचे आपले वालपणापासूनचे स्वप्न साकार 
झाल्याचा आनंद त्यांना झाला. १८७७-८० मध्ये ते मुंबईचे राज्यपाल झाले. कलांची 
त्यांना आवड असे. म्वतः ते उत्तम चित्रकार आणि लेखक होते. मुंबई विद्यापीठाचे ते 
कुलगुरू असता विज्ञान विषयांची पदवो परीक्षा त्यांनीच सुरू केली. मुंबई महा- 


१ मर रिघ टेपल : “ दि स्टोरो ऑर माप लार,” पू. १३२ 


अज्ञातवासातील हालचाली २०१ 


पालिकेत निवडणुकोच्या द्वारा बारा प्रतिनिधी पाठविष्पांची त्यांनीच व्यवस्था केलो. 
बधकरी युरोपियन असला तरी त्यालाही दोपी ठरल्यावर फाशीची शिक्षा झाली 
पाहिजे अपे त्यांचे स्पप्ट मत होते. 

अक्षा राज्यपाळाकडूनही त्या काळात उत्तावीळषणाच्या गोष्टी झाल्या तर 
त्याचे, कारण येथील ब्रिटिश राज्यास धोका निर्माण होताच त्याविरुद्ध इंग्रज 
राज्यकते निष्ठुर होत असत हेच होते. पुण्याच्या आगीसवंधात रानड्यांवर संशय 
येताच सर रिघर्ड टेपलती “धुळ्यास जाऊन फस्ट क्लास सब जज्जाच्या जागेचा 
चाजं घ्यावा,” अशी आज्ञा रानड्यांना दिलो. त्यावेळी वरिष्ठ न्यायांठयास सुटी 
असल्यामुळे नियमाप्रमाणे भशा बदलीस भावश्‍्यक असलेली त्यांची संमतीही न 
घेण्याच्या थिल्करपणाचा आरोप सर रिवडडं यांच्यावर रानड्यांच्या चरित्कारानी 
केला आहे. 

सर रिचर्ड टेंपल यांच्या माणशी प्रत्यही एक पौंड शिधा पुरे, या मतामुळे 
लोकांनी त्यांना 'भादशेराचा रतीबवाला' हे विशेषण दिले. त्यांनी येथे धान्य पुरेसे 
असल्यामुळे मृत्यू दुष्काळाने धडव नाहीत, अते म्हणून सारासूट नाकारली, भरण्य 
निवंध समर्थनीय ठरवले, दुष्काळी कामे वद करून अफगाण युद्धाला पैसा उभा 
केला, तेव्हा या दुप्कृत्यामुळेच त्मा राजवटीविरुद्ध वासुदेव वळवतांच्या ध्वजाखाठी 
लुटारू बंडास सिद्ध झाले, असेही त्यांच्या टीकाकारांनी म्हटले, 


रानड्यांच्या मित्रांनी था पाइ्वभूमीवर त्यांना म्हटले की, “सरकारचा हेतू 
सरळ नाही. वाटल्यास धुळभाची हुवा उप्ण म्हणून मला मानवणार नाही, तरी 
भाझी तेथें बदली करू तये,” असे त्यांनी सरकारला लिहावे. पण रानडे त्यांना 
झ्हणाळे, “जोपर्मंत मळा त्यांची नोकरी करावमाची आहे, तोपर्यंत सबव सांगणे 
मला आवडत नाही. सबब सांगण्याची वेळ आलो तर राजीनामा देऊन मी मोकळा 
होईन.” ' ते पुढे म्हणाले, “नुसत्या संशयाने सरकारकडून भाझे काही एक नुकसान 
होणार नाही... त्याची त्यास आपली चूक ययावकारश कळून येईल.” १ 

रानड्यांची बदली राजकीय कारणावरून झाली असे वरील उद्‌गारावरून 
दाखविले जाते. पण “ ज्युडिगियल खात्यांतील विशेष जरुरीच्या कारणास्तव रा. व. 
यांची बदली धुळे मेथे झाली, ही गोप्ट फारच स्पप्ट असून वर लिहिलेल्या चमत्का- 
रीक कल्पनेस काही ठिकाणी कसा अवसर मिळाला? ” या शब्दात रानड्यांचेच 
मुखपत्र असलेल्या ' ज्ञानप्रकाश *ने हा समजच नाहीसा करून टाकलेला बाहे." हया 
संशय नाहीसा व्हावा म्हणून रानड्यांचीच या इन्कारामागे प्रेरणा अतेल काय? र 


२ रमाबाई रानडे : “आमच्या आयुष्यातील कादवा आाठवधी” पू. ७०८ 
३ झा. दा रावडे : “रानडे यांचे चरिव,” पु. २३ 
४ ज्ञानप्रकाश, दि. २े जू १८७९ 


२०२ , वासुदेव बळवंत फडके 


ते काही असले तरी धुळथयास गेल्यावरही रानड्यांना त्यांचे टपाल वेळेवर 
मिळत नाहीसे झाले. त्यांची पत्रे फोडून पुन्हा चिकटविलेली आहेत अशी दिसत. न 
फोडलेल्या पत्राखाली वासुदेव वळवंतांची स्वाक्षरी असे आणि बंडाच्या योजनाचा त्यात 
वृत्तांत असे. पण रानडे अशा पत्राना कशी उत्तरे पाठविणार? ते तो पत्रे जशीच्या 
तज्षी फौजदाराकडे पाठवून देत. वासुदेव वळवंतांना अटक झाल्यावर धुळ्याचे सहा- 
य्यक जिल्हाधिकारी पोलन यांनी ती करामत आपण केल्याचे सांगून “ काही दिवस 
मला आपल्याशी अविश्वासाने वागावे लागले याविषयी मला वाईट वाटते, ” असे 
'रानड्यांना सांगितले. 


या वेळी मरकारचे आपल्याविषयी चांगले मत व्हावे म्हणून वासुदेव बळवंतां- 
वर रानड्यानी हीन टीका केली नाही. मतभिन्नतेमुळे विपक्षीय देशवभक्ताला पाण्यात 
पाहाण्याचा संप्रदाय येथे अवतरला, तो पुडे काही वर्षीनंतर. चापेकरांमुळे टिळकावर 
तसाच भ्रसग आला, तेव्हा त्यानीही तीच धीरवृत्ती दाखविली. महाराष्ट्रीय देशभक्ती- 
चा ह| बाणा इतर प्रांतातून इथे आलेल्या क्षुद्र वृत्तीच्या पाश्‍वंभूमीवर किती मोहक 
दिसतो. कृप्णाजी नारायण आणि केशव कृष्णाजी रानड्यांच्या दंडाधिकाऱ्यापुढील 
स्वीकारोक्तीमुळे प्राथमिक चौकशीत आग्रीविषयी आणि बंडाविपयी बर्‍याच ग्रंमती 
बाहेर येतील म्हणून लोक उत्सुक होते. पण नाटकात एकदम देखावा बदलावा 
त्याप्रमाणे ८ जूनला पहिला वर्ग दंडाधिकारी कॅपबेरू याच्यापुढे केशव म्हणाला को, 
“आपणास बडवाले भेटले आणि त्यानी आपणास आगी लावण्यास सांगितल्या असे 
आपग सांगितले, ते खोटे आहे. मी माझे वडील, आणि कारकून हेच मी विठ्ठल- 
बाडीजवळ भेटले असे म्हटले, ते तिघेजण होत." त्याच्या वडिलांनी सांगितले की, 
ग्रथभांडारातीळ पुस्तकासारखीच पुस्तके निराळी छापून घेऊन आपण तीन वर्षे 
विकत होतो. ग्रंथभांडारात चार सहस्त्र रुपयांच्या पुस्तकाची तूट होतो. त्यावरून 
आपल्यावर सकट येणार अशी माहिती आपणास मिळाली होती. नवीन पुस्तके 
आणून ती तूट भरून काउण्याची खटपट आपणास साघली नाही. तेव्हा भाडारासच 
आग लावली को, आयव्ययाचे कागदपत्र आणि तुटीचा पुरावा नष्ट होईल या 
विचाराने आम्ही वुधवारवाडा जाळला. नुसत्या वुघवारवाड्यासच आग लावली 
तर असा काही संशय अधिकाऱ्याना येईल म्हणून आम्ही विश्रामवागवाडाही जाळला. 
यानंतर तिघाही आरोपीना सत्र न्यायालयाकडे अभियोगासाठी पाठविण्यात आले. 


या चौकशीचे काम प्रकट रीत्मा चालले, त्याविरुद्ध इग्रजी न्यायपद्धतीच्य़ा 
प्रकटपणाची स्तुती फरून हिंदी वृत्तपत्रानी टीका केली. तेव्हा सोमवारी १० जूनला 
सत्र न्यायाधीश याच्यापुढे तो अभियोग उघडपणे चालसा. तेथे आरोपोनी अपराध सरळ 
मान्य केला. त्यावर पंचानी त्यांना दोषी घरले. आणि त्या निर्णयाशी सहमत होऊन 


५ स्मागाई शव : ““भामण्या भायुच्यातील बाहो आटेदंणी,” पू- ७० 
पृ 


अज्ञातवासातील हालचाली र २०३ 


न्यूनहॅम यानी आरोपीना दहा दहा वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. 


आगीत राजद्रोह पहाणाऱ्याना फटकारण्यासाठी “ज्ञानप्रकाश 'ने विचारले की, 
भांडाराचे हिंशेव लेखानिरीक्षकानी तपासले होते की नाही? मग त्यांतील तूट आरो- 
पोना इतके दिवस कशी लपविता आली? त्या पत्राने पुढे म्हटले: 

"काहा 0718 ॥€तड 2 प्या हञ्ञेणाढ, णा १९5 एप 
$९एशाचा 177९1९04 तघ€5या 8 छपरा. (0 071९ ताऊ 'प्ि० एलाणांलड, 
पया 85, जि डा, ए९छवा एड 2 एप्प ह्ठ०0ाळााड छा 
०फशा०58 005टपा'2 ४॥४5३पत20 5७0०१ एबवाा९.” 

(“त्या चार स्वीकारोक्त्या कोणोही वाचल्या म्हणजे त्यात पहिल्या दोन 
दंडितांना बरेच असबद्ध प्रश्न विचारण्यात आलेले आढळतात. उदाहरणार्थ, आता 
कुप्रसिद्ध झालेल्या, पण नाही तर अगदी अल्पज्ञात असलेल्या वासुदेव बळवंत फडके 
यांच्या विषयीचे प्रश्न होत. ”) यावरून दंडाधिकारी त्या नागी हे सरकारला प्रास 
द्यावयाच्या प्रवृत्तीच्या असंतुप्ट आणि राजद्रोही लोकांचे कृत्य होते अशा मताचेच 
होते भसे. दिसते. 'राज्यपाल तरी आता या दृष्टिकोणाची पूर्ण चौकशी करतीठ 
क्रिवा आरोपीनी जर पुनर्न्यायाची मागणी (अपील) केली तर अधिकार्‍यांना तजी 
संधी मिळेऴ अशी भ्ागाही त्या अग्रलेखात पुढे व्यवत करण्यात आली होती. 


न्यायालयात आगीचा हेतू राजद्रोही 'कारस्थानाचा होता असे सिद्ध झाले 
नाही, तेव्हा आरोपींच्या स्वीकारोक्त्यांचा खरा अर्थ लावताना कस्तुरेच्या स्वीकारो- 
क्‍तीवर 'अँॅन अॅलिजनल कन्फेशन' (“दृष्टांतरू्पी स्वीकारोबती”) या नावाचा लेख 
लिहून आरोपीना भेटलेल्या वडखोरांचे म्हणून आरोपीनी क्रेठेळे वर्णन खऱ्या 
आरोपीचेच कसे होते तेही 'ज्ञानप्रकाश'ने दाखविले.” 


वासुदेव बळवंतांना आगीचे वृत्त समजले, तेव्हा ते गाणगापुरास होते. त्यांचा 
आगीत हात नव्हता. ते वृत्त समजताच ते उद्गारले, “हे वाडे जाळून काही निप्पन्न 
होणार नाही आणि तसं पाहिलं तर ते उगीचच जाळले. पण सरकारचं इतकं मोठं 
नुकसान झालं, ते बरंच झाठं.'” तरी पण आगी लागल्या त्या मात्र त्यांच्या वंडामुळेच 
लागल्या. 
त्याच्या वडामुळे वातावरण तंग होते. त्यामुळे या आगी लावल्या तर त्या 
त्यांच्या नावावर सहज विकल्या जातील असा विचार आगलाव्याना धुचू शकला. 
केशव रामडे हा त्यांच्या आळीत रहाणारा आणि त्यांच्या सायंकाळच्या वैठकोतला 
तश्ण होता. आपल्या हातून झालेली पुस्तक भांडारातीळ चार सहस्त्र रुपयांची 
अफरातफर लपविण्यासाठी आम्ही हे वाडे जाळले, हे त्याच्या वडिलांनी द्हिले 


2-०->------ 
६. ज्ञानप्रकाण/ दि. १९ जून १८७९ 
७ ज्ञानप्रकाश, दि. १६ जूने १८७९ 


२०४ वासुदेव बळवंत फडके 


कारण शाळानिरीक्षकाच्या (इन्स्पेकटरच्या) प्रतिवृत्तावरून खोटे ठरते. कारण 
जानेवारी १८७९ मध्ये “ आम्ही भाडाराचे हिझ्वेब पाहिले, तेव्हा त्यात काही चूक 
आढळली नाही,” असे मत त्या अधिकार्‍याने दिल्याचे पुढे प्रसिद्ध झाळे. यावरून असे 
दिसते की, वासुदेव बळवंतांच्या उठावणीशी सहानुभूतिक असलेला सहकारी म्हणून 
केशव रानडे थाने इतरांच्या सहाय्याने त्या आगी लावल्या. पुढे त्या कृत्याचा फार 
बभ्रा होऊन ते बालंट इतरांवरही येणार असे दिसताच, काही झाले तरी आपणास 
तर भाता शिक्षा होणारच, तेव्हा इतरांची नावे घेऊत त्यांनाही या प्रकरणात 
अडकवून लाभ काय? या विचाराने त्याने इतर कटवाल्यांची नावे सांगितली 
नसावी. 


केदव रानडेस भाणि वासुदेव वळवंतांच्या येठकोतोल इतर सहकाष्पाना 
त्यांच्याविषयी मनापासून प्रेम होते आणि त्यांच्यावर ओढवणाऱ्या दु.खाविषपी 
वाईट वाटत होते. त्यांना पुण्याच्या लोकांनी पाठिंबा दिला नाही याचे त्यांना वैप- 
म्य वाटत असे. ते सांगताना केशव रानडेनेच, या सहकाऱ्यांनी वासुदेव बळवंतांचे 
नाव कधी काढले होते काय या प्रश्‍नाला उत्तर देताना प्राथमिक चौकशीत दंडाधि- 
कार्‍्यान! म्हटले: “ होय; काढले होते. ते म्हणत की, पुण्याच्या लोकांनी वासुदेवा- 
प्रमाणे बंड केले नाही व त्याला एकटेच सोडले हे वाईट केले आहे. ”“ 
आगीच्या मुळाशी वासुदेव वळवंताचे आणखो सहकारी कटवाळे आददेत असा 
सरकारी अधिकाऱ्याचा समज होता. ' बॉम्बे गॅजेट ' पत्राच्या लंडनच्या वार्ताह्राच्या 
४ जुलंच्या वांतमोपत्रात याचा प्रत्यय येतो. तो म्हणतो, 
"णह ट०प९5ळयाड ० [ऐए९ गाशा ९ञाणेटालते ६६ ०018 ४४९7६ 
ण्पोज मिव ७० ७ प2 ९पपाणय25 जी 1४8 50९6पा.”' 
(पृण्याला दडित झालेल्या लोकांच्या स्वोकारोकत्या सरकारी अधिकाऱ्यांना 
खर्‍या सुगाव्यापासून दूर ठेवण्याच्या हेतूनेंच केलेल्या होत्या.) र 
इग्रज सरकारचा हा सतरय सर रिव टेंपल यांच्या पूढील रब्दातही न्यवत 
होतो. 
नुणाट त९९त १५९३ 9९0९-पब्बॉलचे णा 01९ 5882 ठं वयं ग्पांड- 
ए९£ ६० 02 ज०ळ्शशणाया९. आयात पडा. 18060 डत. 005 एट 
वरहल€९व, प्याण पटा हि पा008 ]०पपचा (01911 11९ "ए९णासत 
घाक्षा १1० १९ ६१पछा] ह्या एप्णांडोगश्ते. पाड €९एढ. "४०३ €द्या 
कग पेठा णा एणापीटढ] अडणी 09100."१ 
(* सरकारला त्रास देण्यासाठीच हे छृत्य केले गेळे होते आणि पकडल्या गेलेल्या 
आणि शिक्षा झाळेल्पा नीच अपराधी मनुप्यापेक्ञाही अधिक महत्त्वाचे परंतु न साप 
८ बेशव रानहे यांचे पहिला वर्ग दंडाधिकारी केयदेल यांच्यापुडील निवेदन; दि. ट जूत १८७९ 
९ शर रिंषड टेपस: “मेन मह इग्टेंटस ऑफ माय टाइम इन इया,” वृ. ४७० 


अज्ञातवासातील हाऊचाली १०५ 


डलेले फूसलावे त्या कृत्यामागरे असले पाहिजेत. या घटनेला निश्चितच राजकीय 
ग्राभिवा्थ होता. ") 
असे दुसरे कटवाले होते, हा वरील लोकांचा तर्क होता. पण खरे म्हणजे पुढे 
, दीड महित्यातच मुंबई पोलीस अधिकारी छान बहादुर अकबर अल्ली यांना पशा 
चौकशीसाठी पुण्यात पाठविण्यात भाले माणि देवटी १७ जुलंला विष्णु बळवंत खरे 
आणि मोरो बळवंत खरे था बंधूना आणि कृष्णाजी रातड्यांचे भाचे बाबाजी नारा- 
यण फडके यांना वरील भागीमध्ये हात असल्याच्या भारोपावरून त्याती अटक केली. 
दुसऱ्या दिवशी नगर देडाधिकारी प्लॅकेट यांच्यासमोर त्यांना उभे करण्यात आले. 
ते सारे वासुदेव बळवंतांच्या गुप्त मंडळाचे सदस्य होते. फरासलान्यात कच्च्या 
वंदिवासात त्यांचा फार छळ करण्यात आला. पण त्याला ते तिघेही पुरून उरले. 
पुढे शुक्रवारी २५ जुलैला त्यांची प्राथमिक चोकशी सुरू झाली, या चौकशीत ६ 
ऑगस्ट १८७९ ला पहिल्या दोघांविस्द्ध पुरावा नाही म्हणून दंडाधिकाऱ्यांनी त्यांना 
सोडून दिळे. आणि बावाजी फडक्यांचा अभियोग सत्र न्यायाल्यात वग केला. परतु 
तेथे त्यांचीही पुराव्याच्या अभावी निर्दोष म्हणून तुटका झाली. 


पळस्प्याच्या हल्ल्यात आणि मावळ खोर्‍यातील चकमकीत वासुदेव वळवंत 
होते अद्ली प्रचलित समजूत होती. पण ती रास्त नव्हती. चांदखेड लुटल्याततर 
पुढील योजनांसाठी नवलाख उंब्रे येथे आपण पुन्हा भेटू बघते दौलतरावांना सांगून 
ते पुण्यास परतते. पण संकल्पित वेळेला नवलाख उंब्रे येये त्यांना जाता आले नाही. 
तेव्हा थोडे दिवस त्यांची वाट पाहून दोलतरावांनी पुढे जाण्याचे ठरविळ्ते आणि 
त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी कोकणात उतरे, कोकणची लूट घेऊन 
दौलतराव आपणांस येऊत भेटतील असा विचार करून वासुदेव वळवंवांनी दौलत- 
रावांची वाट पाहिली. पण त्याऐवजी मावळ खोर्‍यातल्या घकमकीचे वृत्तच त्यांना 
अज्ञातवासात समजे. त्यावेळी ते गाणगापुरास होते त्या चकमकीत मेजरडॅनि- 
अलूने गोळी घालून दोलतरावाना ठार केठे होते, हे ऐकून वासुदेव वळवंतांना मोठा 
धक्‍का बसला. त्यांच्या संगतीत डोगरपठारावर घालवलेल्या वड्खोर जीवनातील 
अनेक प्रसंग आठवून त्या काळात दौलतरावांनी दाखविलेल्या निष्ठेच्या आणि 
श्रमाच्या स्मृतीनी त्यांच्या डोळ्यात अधू उभं राहिले. 
दौलतरावांच्याटुनिधनाने अश्रू ढाळोत ते उद्गारले, “ दोलतराव हे माजे 
पहिल्या प्रतीचे सरदार आणि माजे उजवे हात होतें. ते बूर पुरुष होते. त्यांच्या 
संगतीत डोंगरपठारावर राहताना मी किती मंजेचा काळ घालविला होता ! ” 
त्यांच्याविषयी अश्या भावना व्यक्‍त केल्यावर यांना मारणार्‍या मेजर डेतिअलवर 
त्यानी संतापाच्या भरात शिव्याशापाची फेर झाडली, आणि “अशा शूर पुरुषास 
अ्ञा तऱ्हेने मारून त्याला काय मिळाले ? “ असा प्रश्‍नही दुःझाच्या भरात त्यांनी 


२०६ “ -वासुदेव बळवंत फडके 


केला. एका आडगावच्या अक्षिक्षित परंतु निय्ठावंत आणि शूर अतुमायाविषयोंही 
असे अश्रू ढाळावयाला लावण्याइतके त्यांचे आपल्या सहकाऱ्यांवर गाढ प्रेम होते. 
असा पुढारी असल्यावर अनुयायांनी त्याच्यासाठी प्राण ओवाळून टाकावे यात 
काय नवल ? डं ी 

चांदखेड ळुटल्यानंतर वासुदेव वळवंतांच्या नसे लक्षात आले की, मिळालेली 
सदंच्या सने लूट आपल्या हाती लागत नाही. रमोशो लोक स्वतःच छुटीत आपले 
हात धुवून घेतात आणि वर पुम्हा वेतनही मागतात. फवत सकत झडत्याच अशी 
लवाडी थांबवू शकणार होत्या. तेव्हा असे चालले तर आपल्या पुढच्या योजना 
प्रत्यक्षात येणार कशा, या चितेत ते पडले. दोलतरावांचा मृत्यू त्यांच्यावर मोठा 
आघात करून गेला. र 

ग्रेल्या तीन महिन्याच्या छाप्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध आपल्या नावाचा 
दरारा त्यांनी निर्माण केला होता. परंतु दरवडे धाळण्यातच राजकीय कामगिरी 
सपलो असे त्यांना वाटत नव्हते. लुटी मारण्यात आपल्या कार्यासाठी पैसा मिळवावा 
आणि त्याने लढाऊ लोकांच्या लहान लहान टोळ्या संघटित कराव्या, असा 
त्यांचा विचार होता. 


लुटीचा पैसा हातात आल्यावर देशाच्या निरनिराळचा भागात आपली 
माणसे कित्येक महिने आधी पाठवून कोकांची मने वंडासाठी सिद्ध करण्याचे त्यांनी 
ठरविले होते. एकाच वेळी सगळीकडे अशी वडे होती, तर सरकारच्या मनात मोठी 
भोती उत्पन्न झाली असती. त्या उत्यानात मग देशातील डाका बंद झाल्या असत्या, 
आगगाड्यांचे दळणवळण वॅद पडले असत, तारायंत्रे उखडली गेली असती, इकडची 
बातमी तिकडे गेली नसती, सरकारी खजिने लुटता आले असते, तुरुग फोडून 
तुरुंगातील कैदी मोकळे करता भाले असते आणि हे सवं गट एक झाले असते. असे 
झाले असते म्हणजे इंग्रजांना हिंदुस्थानातून वाहेर हाकून लावण्याचे काम सोपे झाले 
असते, अशी त्यांची योजना होती. 
त्यांचा पहिला पैसा मिळविष्याचा हेतू तडीस गेला होता. लढाऊ पथकेही 
सिद्ध झालो होती. पण त्यापुढे पाऊल टाकताना रामोशी लोकांचा त्यांना भरवसा 
चाटेना. पैसे मिळवण्यापुरतेच ते आपल्याजवळ रहाणार असे भय त्यांना वाटले. तेव्हा 
त्यांचा नाद सोडून देण्याचे त्यानी ठरविले. दोलतरावांच्या मृत्यूची वातमी समजल्या" 
वर निराज्षेने त्यांना पुरे घे रले. 
स्पा निराशेत डोंगराळ जीवनात त्यांना जे पराकाप्ठेचे हाऊ सोसावे लागले 
होते, त्याची पुसटशो वर्पना त्त्यांच्या एका दिवसाच्या पुढील दिनक्रमावरूनदी 
येई, ते त्या दिवशीच्या दैनंदिनीत म्हणतात : “ सकाळपासून गोपाळरावांचे पाय 
दुखत होते. वाटेत मीही एवग टिकाणी पडलो... मळा वाटले लोक मला पकडण्यास 


भज्ञातवासातील हालचाली २०७ 


येत आहेत ...म्हणून मी धावू लागळो. परंतु रस्त्यात पडलो आणि मला बरेच 
लागले, वाटेत आम्ही एका झाडाखाली झोपलो. सकाळी लवकर उठले... माझ्या 
अंगात ताप होता आणि पाग्नातीळ वेदना सहन होत नव्हत्या. तरी मी घाललो. 
(दोलतरावांनी सांगितलेल्या वृत्तांतावरून) अशा लोकांकडून कार्य कसे सिद्धीस 
जाणार असे मला वाटू लागले. लोक निघून ग्रेळे आणि आम्ही एका उंबराच्या 
झाडाखाली झोपी गेलो." 


प्रासंगिक विफलतेच्या भरात आपल्या कार्यास दैवी आशीर्वाद हवा अश्नी ओढ 
त्यांना लागली. क्रांतिकारकांचे भावनाप्रधान मन वर्‍्याच वेळा असे सहाय्य मिळवि- 
एयाचो खटपट करते आणि आपल्या कार्यात यक्ष आले नाही तर विरक्त जीवन 
जगायचे ठरवते. त्यामुळे कुर्नुल जिल्ह्यातील प्रब्यात थ्रीशलमल्लिकार्जुन नावाच्या 
पवित्र क्षेत्राला जाऊन परमेरश्‍वरी कृपाप्रसादासाठी अनुष्ठान करण्याचा त्यांनी निश्‍चय 
केला. तसा कृपाप्रसाद मिळविण्यात जर आपल्याला यण आले नाही वर आपले 
स्वतःचे मस्तक कापुन तेच त्या देवतेस अर्पण करण्याचाही त्यांनी निश्‍चय केला. हा 
निश्चय पूण्यासच १ एप्रिळ १८७९ ढा त्यांनी केळा आपल्याजवळचे दागिने वितळ- 
वून त्यांनी त्याचे सोने करून घेतळे आणि ३ एप्रिलला सकाळीच ते पुण्याहून निघाले. 
गोपाळ मोरेशवरही त्यांचे समवेत होते. लोणीकंद येथे ते पोहोचले. तेथूत पायरी 
चालत रात्री ते उरळी कांघनला पोचले. तेथून केपूरला जाऊन मोहोनीबाबा या 
साधुपुरुपांचे त्यांनी दशन घेतले आणि मग लोहमार्गाने सोलापर आणि तेथून ते 
दुधणीला गेल, 
यैथूत पुढचा प्रवास त्यांनी पायी पुरू केला. वाटेत कुनुल येथे गरीब जनतेचे 
अनन्वित हाल पाहून ते उद्गारले : “ देवा, या डोळचांना असले हाल पहायला 
लावण्यापेक्षा, मळा तू मृत्यू का देत नाहीस ? माझ्या देशवांधवांचे है हाळ माझ्या- 
च्याने पहावत नाहीत. त्यापेक्षा मृत्यू बरा ! ” 
पुढे ५ एप्रिलला ब्रिटिश सीमेपासून ४० भेल आत निजामच्या राज्यांतीछ गाणगा- 
पूर किंवा गन्नूर येथे ते गेले. तेये ते रंगोपंत मोरेश्‍वर महाजन यांच्याकडे उतरले. 
महाजनचे मूळ आडनाव भट तो कोकणात अजर्ल्याचा राहाणारा. त्या गावच्या 
काही भधिकारपदामुळे तेथीऊ भटांचे महाजन झाले. रगोपंतांचे नाव रघुनाथ भट 
असेही उल्लेखलेले आढळते. तो टिळकांच्याच वयाचा. म्हणजे १८५६ मध्ये जन्म. 
लेला. टिळकांचे त्याचे आते मामे भावाचे नाते होते. टिळकांचा एक नातेवाईक या 
बंडात होताअसे मागे म्हटले आहे तो हाच. त्याचे वडील औरंगावादला एका कतिप्ट 
अधिकारावर नोकरीत होते. त्यामुळे अंजर्ल्याचा महाजन निजामच्या राज्यात गेछा 
आणि गाणगापूरला टोलनाक्यावर टेखनिक म्हणून नोकरीस होता, त्याचे वडील 


१० दामुदेव बळवंताची दैमदिनी; १ एप्रिल १८७९ 


रश्न्ट वारूदेव बळवंत फडके 


आता विद्यमान नव्हते. पूर्वी तो अंजर्ल्यास आपले चुलते पांडुरंग अप्पाजी यांच्या- 
जवळ रहात असे. त्याचे दुसरे चुलते रत्नागिरीस आणि तिसरे हरी गोविंद महाजन 
पुण्यास शनिवार पेठेत राहात. ते सरकारी नोकरीत होते. महाजनने ठाणे येथे 
मराठी शिक्षण घेतले. पुण्यासही तेथील चृलत्यांजवळ काही दिवस मराठी शाळेत 
तो होता. त्याचे इंग्रजी यिक्षण काही झाले नव्हते. त्याचे मोडी अक्षर मात्र उत्तम 
असे. ही त्यावेळी नोकरीस चांगली अहता समजली जाई. 


महाजनच्या माहितीसाठी अंबर्ल्याच्या बऱ्याच गावकऱ्यांकडे मी चौकशी 
केली. शेवटी त्याच्या एका नातेवाईकाकडून ती मिळाली. महाजन अंगयष्टीने सड- 
पातळ होता आणि वर्णाने काळा होत. त्याचे नाक तरतरीत डोळे तांबडसर रागीट 
बाटत. उंचीने तो ५ फूट १० इंच होता.'' वासुदेव वळवंतांचा तो लांबचा नातेवाईक 
होता. कोकणात जाताना तो पुण्यास काकांकडे उतरे. आणि १८७६ पासून तेथे 
वासुदेव वळवंतांशी त्याची भधिक घसट वाढली. त्यांच्या व्यक्त्तिमत्वाचा त्यांच्यावर- 
ही इतरांप्रमाणे प्रभाव पडला. त्यांच्याविषयी त्याला पराकाप्ठेचा आदर नि प्रेम 
वाढू लागले. त्यांच्या घरीही ती पुढे काही दिवस राहिला. तेथे भितीबर लटकलेल्या 
बदुका, तलवारी, पट्टे इत्यादी इास्त्रे त्याने पाहिली. त्यांच्या बंडाच्या मतप्रणालीने 
तो भारला ग्ेळा. त्यांनी त्याल्रा दस्त्र शिक्षणही दिले. तो राष्ट्रीयवृत्तीचा बनला. 
“ज्ञानचक्षू' हे त्या पंथाचे पत्र त्याने आपल्यः नावे सुरू केळे. तो पोहण्यात तरबेज 
झाला. त्याने तरवार फिरविण्यात प्रावीण्य मिळविले. अजर्ल्यांच्या खाडीवर होडी 
नसताना एकदा तीत उडी टाकून त्याने ती पार केली होती. उघड्याने पादीवर 
पोहत तोंडात तरवार आडवी घरून ती पार करण्याचाही चमत्कार तो_करी.- 
ग्राणगापूरास मपली आई दुर्गाबाई हिच्यासह तो राहात असे. टोलनावयावर 
त्माचे सहकारी असलेले कृुष्णाजीपंत गोगटे हे त्याचे घनिष्ट मित्र होते. आता वासु- 
देव बळवत त्याच्याकडे आले, ते दाढी मिद्या वाढवून बंडखोराच्या वेषात. त्यांच्या 
समवेत गोपाळ मोरेइवर होता. त्यांच्या अंगावर शाल आणि कमरेला मावडती 
तलवार होती. त्याना पाहून महाजनळा आइच्यं वाटले.पण त्यानी सव वृत्तांत त्याला 
सांगितला. दोघेही पाहुणे महाःजनकडे उतरले. भ 
गाणगापूर भीमा नदीच्या काठांवर वसळेले दत्ताचे रम्य आणि पवित्र स्थळ 
होते. दत्त हे तर वग्सुदेव बळवंतांचे आराध्य दैवत. त्याचे दर्शन घेतल्यावर त्याना 
आपल्या मनावरील ताण कमी झाल्यासारखे वाटले. गाणमापूरहून एक कोसावर 
भीमा आणि अमरजा यांचा संगम होतो. त्यामुळे त्या ठिकाणाला संगम म्हणतात. 
संगमावरही श्री देताच देवालय आहे. थरथरत्या दारोराने आणि कळवळत्या अंतः- 
कारणाने ते त्या दत्त मंदिरात शिरले. त्यानी श्री दत्ताला नमस्वगर केला भाणि 


११ महादन यांचे नातू मनोहर ग्रयाधर महाझन यांनी दिळेलो माहिती, 


अज्ञातवासातील हालचाली २०९ 


जवळचे काही सोने-रूपे मनोभावाने त्या मूर्तीला अपण केळे. 


* देवळात येणाऱ्या य! पुदुपाचा निराळा देष आणि तेजस्वी स्वरूप पाहून संगमा- 
वरचा देवळाचा पुजारी रावजी दाजी फडके चमकला. त्याचेच दुसरे नाव रावजी 
सेवेकरी असे होते. त्यांचे सहृदय बोलणे चालणे पाहून सलगी वाढताच रावजी 
त्यांना म्हणाला, “ महाराज, आता तुम्ही परत जाल तेव्हा तुमची आठवण म्हणून 
मला तुमच्या अंगावरची श्याल द्या! विपन्नावस्थेतही वासुदेव बळवंतांचे औदार्य 
कमी झाले भव्हते. त्यामुळे त्या अवस्थेतही ते त्याला म्हणाले, “ आतां माझ्याजवळ 
ही एकच झाल आहे. पण तु पुण्याला ये. म्हणजे एकच काय वाटेल तेवढ्या शाली 
मी तुला देईन.” 


दुसऱया दिवशी ६ एप्रिलला कुहंदवाडकर संस्थानच्या राणीसाहेवांनी 
ग्राणगापुरास भेट दिली. त्यांनी सर्व लोकांना तेथे जेवण घातले. मजा म्हणून 
वासुदेव बळवंतही त्माला गेले. ते बहुधा कधी दुसऱ्यांकडे जेवणास जात नसत. 
त्यामुळे एखाद्या सर्वसाधारण याचकांच्या पंक्तीत बसून ते अन्न घेताना त्यांना 
गोडी वाटली नाही. 

७ एप्रिळला तें पहाटेच उठले आणि महाजनचा निरोप घेऊन त्यांनी गाणगापूर 
सोडले. या पुढील प्रवासात आपण जी गावे पाहिली. त्यांची त्यांनी आपल्या दैनं- 
दिनीत नोंद केलेली आहे. गाणगापुरहून ते सायंकाळी पाच कोसांवर शहावादला 
गेठे, तेथील घरांच्या वांधकामात त्यांना विशेष लाकूडकाम आढळले नाही. तेथे 
त्यांनी एक रात्र काढली. आणि पुढचा प्रवास आगगाडीने करावयाचा असे ठरवूत 
कृष्णा नदीकडे जाण्यासाठी तिकीट काढले. परंतु पाच-सह्य दिवसांनी पुन्हा पायी 
प्रवास सुरू केला. बऱ्याच ग्रावांना भेटी दिल्या. कोणतेही शस्त्र दिसले को, त्याचे 
त्यांना आकर्षण वाटे. एंका गावी दिसलेल्या वै शिष्ठ्यांची नोंद करताना ते म्हणतात: 
“येथील लोक रानटी आणि अडाणी आहेत. लोकसंख्या फारशी नाही. येथीऊ 
राजवाडा मात्र प्रेक्षणीय माहे. येथील तोफा चांगल्या आहेत, एक तर २० हात 
लांब आहे.” 

नंतर श्रीशक मल्लिकार्जुनच्या रोखाने ते निघाळे. वाटेत त्यांनी आपल्या 
जवळचे पैसे निजामच्या राज्याच्या सरसीमेवरच्या गरीबांना वांटून टाकले. ते 
वाटेबरील मठात, देवळात किवा धर्मशाळेत उतरत. लातुर जिल्ह्यात त्यांनी काहो 
दिवस काढले. राजसत्तेचे धरणे सुटलेले, शरीरस्वास्थ विघडलेले, आणि जीवित 
कार्यात यश येण्याची द्याइवती नाही. अद्या परिल्यितीत अनोळल्या स्थितीत प्रवास 
करीत ते राज्यसत्तेला गुंगारा देत जात होते. अशा मन:स्थितीतच चंत्र वद्य (२ 
छा म्हणजे १८ एभ्रिल १८७९७ा एका शुक्रवारी ते श्रीशैल मल्लिकार्जनला 
जाऊन पोचले. आपल्या जीवनमरणाच्या पेचप्रसंगी वासुदेव बळवंतांनी था लांबच्या 


२१० वासुदेव बळवंत फडके 


श्रीशक मल्लिकार्जुताचीचे निवड का केली? त्यालाही त्यांची श्री दत्तनिष्ठाच कारण 
दिसते. कारण, श्री दत्तात्रयाचे तिसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती है गाणगापुरा- 
जवळच्या भीमा अमरजा संगमात जे आसनस्थ झाले ते चिरंतन समाधीसाठी श्री- 
शैल मल्लिकाजुंनी गेले, असे गुरूचरित्रात म्हटले माहे.'आणि गुरूचरित्राची पारायणे 
करणाऱ्या बासुदेव वळवंतांना अंतिम प्राथंनेसाठी त्यामुळे त्याचीच आठवण व्हावी 
हे साहजिकच ठरते. 


श्रीशँल मल्लिकार्जुन है महाक्षेत्र आहे आणि दक्षिण हिंदुस्थानात अतिशय 
प्राचीन आणि पवित्र महाक्षेत्र माहे. ते वारा ज्योतिलिंगोपेकी एकच आहे. संस्कृत 
मणि दाक्षिणात्य भाषांत त्याच्यावर काव्ये रचली गेली. काळाच्या ओघात देशातील 
आणि वाहेरील कित्येक शास्त्रज्ञांनी आणि तत्वज्ञांनी त्याला भेटी दिल्या. त्याच्या 


मागे पार्वती देवीचे जागृत देवालय असून प्रस्यात पराक्रमी पुरूषांची गोपुरे आहेत. 
त्यात शिवाजीचेही एक भाहे. भ 


“कृष्णा नदी समुद्राकडे पुर्वेला वाहात जाते, तेव्हा कुर्नुलच्या दक्षिणेला सत्तर 
एक क्रीशार्धावर उत्तराभिमुख होऊन एक सहस्त्र पाऊले खोल असलेल्या विस्तृत 
आणि तुटलेल्या कड्यांच्या दरीतून वाहताना एक वळण घेते, येथे नलमल्ला 
अरण्याच्या निर्जन प्रदेशात, ओवडधोवड पाषाणाच्या डोंगरदऱ्यांनी आणि तापसराई 
आणणाऱ्या वेराण प्रदेशाच्या पट्टयांनी वेष्टिलले १५६३ फूट उंचीचे एक पठार 


उंचावत गेलेले आहे. तेथून खाली नदीकडे पाहात हे प्रसिद्ध श्रीशैलाचे शिवमंदिर 
उभे आहे.” 


हे स्थानच मोठे रम्य होते. या पठाराला कैलासद्वार नावाच्या मार्गानें जावे 
लागते. “अत्यक्ष देवळाचा परिसर लाबट आकाराचा ६६० फूट लांब आणि ५१० 
फूट रंद असून त्याच्याभोवती २० ते २६ फूट उंचीची भित भाहे. ती फोडून काढून 
आणलेल्या करड्या चोकोनी दगडांनी नीट बांधलेली असून त्यात हत्ती, घोडे, वाध, 
शिकारी योद्धे आणि योगी यांच्या आठृत्या आणि हिंदूंच्या महाकाव्यांतील भाणि 
धर्मंग्रंथातील कित्येक दुद्ये काकठीकपणे सोदलेली आहेत, या चौकाच्या मध्यभागी 
दळू हे चोकोनी मुख्य देऊळ आहे. त्याच्या भिती आणि छप्पर विजयनगरचा 
विजयी राजां कृष्णदेव यांनी देवाळयाळा अर्पण केलेल्या तांब्याच्या पत्र्यांनी मढवूभ 
सुद्योभित केलेलो आहेत. येथे एक त्याहून लहान असे द्विवपत्नी पावंतीचेद्दी (अप्टां- 
बाईचे) देऊळ आहे. पठारासाली असलेल्या कृष्णेच्या पाताळगंगा नावाच्या पात्रात 
आणि जरा आणसी खाली नीलगंगा नावाच्या प्रपाताला जाण्यासाठी विजयनगरच्या 
राणीने बांधलेल्या दगडी"पायर्‍या आहेत. ही दोन्ही ठिकाणे स्नान करण्याची पवित्र 
स्थाने आहेत.” "१ री 


१२ जुनाच परशार : “शिवाजी अंड टिजि टाइम्स,” पू- २९६ 


भरज्ञातवासातील हाडघाली २११ 


अशी या पवित्र आणि रम्य स्थानाची वासुदेव बळवंतानी आपल्या कार्याच्या 
यशासाठी शेवटचे प्रार्थनास्थान म्हणून निवड फेली, तेथेच चेत्न वच १३ ला शनिवारी 
१९ एप्रिलपासून त्यांनी आपले अनुष्ठान सुरू केले, अन्नपाणी संपूर्णपणे वज्ये करून 
देवीपुढे घ्यान लावून ते बसले. सात दिवस ते अनुप्ठान करावयाचे आणि त्या 
काळात जर आपणास दैवी शक्‍ती प्रसन्न झाली नाही तर तेथेच प्राणापंण करून 
टाकावयाचे भसा त्यांनी निश्‍चय केला. भे 


या जगाचा अश्या रीतीने निरोप घेण्यासाठी सिद्धता करून १९ एप्रिललाच 
त्यांनी मराठीत आपले आत्मचरित्र लिहावयाला प्रारंभ केला. आणि त्याचा पहिछा 
भाग दोन दिवसात पुरा केला. हेच त्यांचे अप्रकाशित आत्मचरित्र होय. त्याचा 
मोनामा त्यांनी धरोदत्तात्रयनमः अशा शब्दात आपत्मा आराध्य दैवताच्या नामस्मर- 
णानेच केला. त्यात लहानपणापासूनचा त्या वेळेपर्यंतचा त्यांचा जीवनवृत्तात आलेला 
आहे. त्यात शके भाणि कधी तिथीचा संदभ देऊन त्यांनी सर्व घटना सांगितलेल्या 
आहेत. त्या तिथीचे इंग्रजी दिनांक शंभर वर्षांची जुनी पंचागे घुंडाळून शोधून काढून 
मी येथे दिलेले आहेत. इंग्रथ सरकारविरुद्ध वंड करण्याची भापल्या काही सटपटीं- 
ची माहिती त्यांनी मा आत्मचरित्रात अगदी उधड उघड दिलेली आहे. याचा अर्थच 
असा की, या बंडाच्या भौपण परिणामांना तोंड देण्यास ते सिद्ध होते. दुसरे म्हणजे 
या बंडात भापण मशस्वी होण्यात काही संशयातीत भसंभाव्यता माहे असे त्यांना 
वाटत नव्हते. ध्येयासाठी प्राण पणाला लावणार्‍या महापुरुषांची गोप्ट अशीच 
असते. त्यांच्या या आत्मच रित्रामुळे आणि वर उल्लेखिलेल्या देतंदिनीमुळेच त्यांच्या 
विरुद्ध न्यायालयात राजद्रोह आणि युद्धाच्या कटाचा पुरावा सरकारा सहज 
उपलब्ध झाला. इंग्रज सरकारविरुद्ध उठावणी करणाऱ्या पुरुपाचे असे मराठी 
भाषेतील हे पहिलेच संपूर्ण आत्मचरित्र होम. " म्हणूनही त्याला महत्त्व आहे. 
आत्मचरिश्राच्या सुरुवातीलाच वासुदेव बळवंतांनी आपल्या देशबांधवांना 
* पुढील साद घातली आहे. “अहो माझे देशवांधव आणि हिंदुंस्यानवासी होकहो, 
तुमच्या चरणी माझे शेवटचे वंदन असो. तुमच्या कल्याणाकरिता भो माज्ञे देह 
खर्ची घालीत आहे. आणि तुमचा वकील म्हणून ईइवराच्या न्यायसभेत हजर होतो 
आहे! यात मी काहीसुद्धा पुरुषार्थ केलेला नाही. दघिची *पीनी आपल्या अस्पिही 
नाही का देवांच्या कल्याणासाठी आपल्या हातांनी काढून दिल्या. तसेच ईइवराने 
माजे प्राण घ्यावे. पण तुम्हा सर्वाना सुखी करावे अशी मी त्यास उभय क्र 
जोडून प्राथना करतो आणि तुम्हा सर्वांना शेवटचे बेंदन करतो! ” 
या आत्मचरित्राचा दुसरा भाग त्यांनी वैशाख शु. ५ ला शनिवारी २ द 
एप्रिलला पुरा केला. आपल्या वादळी जीवनाच्या वृत्तांताचा शेवट सांगताना, 


१३ अ. फा. प्रियोळकर “रावबहादुर दादोबा पांडूरंग,” पु. ५० 


२१२ वासुदेव बळवंत फडके 


आपले देशस्वतंत्रतेचे घ्येय आपण गाठू न शकताच आपल्या आयुष्याचा अंत्त जवळ 
आला म्हणून त्यांना परमावधीचे दुःख झालि. त्या दिवशी त्यांना सडकून ताप 
भरला होता. त्या भावनांच्या उद्रेकांत त्यांनी दगडांनाही गुरासारखा दुःखाचा टाहो 
फोडावयाळा लावणारे पुढील उद्‌गार काढले. “अहो हिंदुस्थानीवासी लोक हो 
आणि माझ्या वंधूनो, माझ्यापासून तुम्हाला काहीही लाभ झाला नाही. भी माझे 
ध्येय साध्य करू शकलो नाही. याविषयी सर्वजण मला क्षमा करा ! परंतु मी वेश- 
भक्तीवाचून दुसरी कोणतीही भावना बाळगली नाही. याला ईदवरच साक्ष आहे. 
तुमच्या हिताकरिताच मी सवं काही केले.” 


देशभक्तीच्या भावनेचा असा उदात्त अविष्कार फारच थोड्या ठिकाणी 
राष्ट्रभक्‍्तीच्या साहित्यात आलेला भाढळतो. त्यातील नि:स्वार्थी भाणि देशबांधवांच्या 
कल्याणासाठी स्वतःच्या सर्वस्वाची होळी आनंदाने पेटविणाऱ्या मातृभूमीवरील 
भक्तीचा उसळता उद्रेक वाचताच आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात. . 


या अनुप्ठानात वासुदेव वळवंतांची प्रकती अधिकाधिक अशक्त होत गेली. 
ताप वाढत गेला. वैशाख शुद्ध ५ ला म्हणजे शनिवारी २६ एमिळ १८७९ ला 
अपेक्षा केल्याप्रमाणे देवी शक्ती प्रसन्न झाली नाही असे दिसल्यामुळे त्यांनी आपली 
तलवार काढली आणि प्रतिज्ञा केल्याप्रमाणे पुढ्यातील देवाला अर्पण करण्यासाठी 
आपले मस्तक घडापासून वेगळे करण्यासाठी म्हणून आपली मान कापण्याचा 
प्रयत्न केला! परंतु तेवढयात जवळच असलेल्या एका तेलंगी ब्राह्मणाने ते पाहिले. 
त्याने तीरासारखी पुढे धाव ठोकली. आणि वासुदेव बळवंतांना त्या कृत्यात अडवूत 
तसे करू दिले नाही. त्यामुळे तो शोकांतिका टळली. 


त्याचे नाव भलाप्पा. तो त्याच देवळात माईसाहेबांचा पावेतो मंदिराचा- 
पुजारी होता. आणि तेथेच राही, त्याला वासुदेव बळवंतांचा हा कठीण निश्‍चय 
कसा माहीत क्षाला समजत नाही पण कळलेला होता. आणि आपल्या देवळात " 
जाठेल्या या प्रल्यात देशभक्ताच्या हालचालोवर त्याने सुक्ष्म लक्ष ठेवे होते. 
वासुदेव वळवंतांची छाप त्याच्यावर पडली होती. तो श्ोकांतिवा तेथे होऊ द्यावयाची 
नाही, असे त्यानी ठरविले होते. अश्या रीतीने या पुरुषाने येथे जीव दिला तर 
काय परिणाफ होठील, ही भीतीही त्याला वाटली असेल. तो वासुदेब बळबंताना 
तेलगू भाषेत म्हणाला: “महाराज हे कलियुग आहे. मा कलियुगात असा हट्ट धरू 
नका. इश्वर सेवा-अनुप्ठान चालू ठेवा. पण ईश्वर प्रसन्न झाला नाही तर प्राणा- 
पेण करण्याचे वेड मात्र घरू नका. ते पाप होईल. येथे तुम्हला मी काही एक कमी 
पटू देणार नाही.मी आपली सेवा करण्यास सिद्ध आहे.” वासुदेव बळवंताना कामा- 
पुरते चारूचलाऊ तेलगू येत होते. वरोलप्रमाणे मल्लाप्पाने त्यांचे मन वळविण्याचा 
सूप प्रयत्न केला आणि तो त्याच्याजवळच बसून राहिला. त्याचे वेतन जेवून लाऊन 


अज्ञातवासातीठ हाळचाली २१३ 


चार रुपयेच होते. त्यातही त्याने त्रे करण्याचे मान्य केले हे पाहून वासुदेव बळवंतांना 
त्याच्याविषयी आपुलकी वाटली ते म्हणाले : “याची खरोखरच धन्य आहे. असा 
मनुष्य हजार दहा हजारात आणि तेलगणांत तर लाख मनुष्यामध्ये धिक आहे.” 
थोड्याच वेळात मल्लाप्पाची बाजू आणखी बळकट झाली. कारण, वीराम्मा 
नावाची एक भाविक बाई त्या देवळात नेहमी येत असे. तिलाही वासुदेव बळवंतां- 
विषयी आदर वाटू लागला होता. तिनेही त्याला पाठिबा तर दिलाच. पण त्या दोघां- 
नी मग गावपाटलातही तेथे बोलावून आणले. त्यांनी त्यांना म्हटले की, भाम्ही तुम्हास 
भशा ठिकाणी ठेवतो की, तुम्ही कोणालाच दिसणार नाही. वासुदेव बळवंतांनीही 
आपल्या प्रतिज्ञेचा भग पुन्हा विचार केला. एकदा गेठेला असा निर्वाणीचा क्षण पून्हा 
क्वचितच मेतो. त्यांचे म्हणणे वासुदेव वळवंतानी ऐकले. आणि ते भग पाटलांनीदास 
विलेल्या गुप्त ठिकाणी राहावयास गेले.त्यांच्या प्राणापंणाचा प्रसंग अशा रीतीनें टळला. 
ही घटना म्हणजे इतिहासाची अतिशय थक्क करणारी पुनरावृत्ती होती. वासु- 
देव बळवंतापेक्षाही सहस्त्र पटीने मोठ्य़ा पण त्यांच भावनाभधान वंडखोरानेंही 
त्याच महिन्यात तशीच प्रतिज्ञा करून दोनझे वर्षाहून अधिक वषें आधी त्याच ठिकाणी 
आात्मार्पणाचा तसाच प्रयत्ल केला होता! छत्रपति क्िवाजी महाराज १६७७ मध्ये 
त्या क्षेत्रात आहे होते. आणि तेच दिव्य परंतु अगदी निराळया मनःस्थितीत अस- 
ताना त्यांनी केले होते. आपल्या ध्येयाच्या सिद्धीच्या आनंदात किवा ते गाठण्यात 
आलेल्या भपयशामुळे वाटणाऱ्या तीव्र उद्दिग्तेतच मानवी मन आत्मघात करण्यास 
सिद्ध होत असते. वासुदेव वळवंतांनी भात्मार्पणाचा प्रयतन केला तो भशा उद्दिगमतेत! 
शिवाजी महाराजांनी तसा प्रयत्न केला तो मातृभूमीला स्वतत्र करण्याचे ध्येय पशस्वी 
झाल्यावर आणि आपले स्वतंत्र हिंदवी रवराज्य स्थापन झाल्यावर वाटणाऱ्या अत्या- 
नंदात! या घटनांवरून श्रीशील मल्लिकार्जुनाच्या परिसराती, था जगापल्लीकडच्या 
जगाविपयीच्या विचारांनी मानवी भनावर प्रभाव पडावा अश्या वातावरणाचा, प्रत्यय 
गेतो. श्िवाजी महाराजांच्या त्या प्रयत्नाचा वृत्तांत एका प्रल्यात इतिहासकाराने 
पुढील प्रमाणे दिला आहे: 
ठयाण्व 85ट्याचेस्ते पड वतीट्या छवॉल्हिप एचणा९त आ शट 
पयिडायाळ, हयाच डया ण्या (था देचश5 द. पाय झाळ्या पणा 
प्थाठ्राणपड ७. गाट पणाला ह्याचे 5शश्‍टापत€९त 06३पॉर्‍ ठा छा€ 
इट्स द्याचे 02 छाप] 8ा0ञूओश2 0 शा 8 छ80€ एथया९- 
गमले शड 5ण्पी, आपे प एशा९ए९त प्ली; 12 ७०्पात तत 10 
एशीह' 01800 १० प2 मा. 80 18 दहशित(९0 0 ॑यार्‍र्गीर्‍15 
०प१1 19१0 ७078 0९ ४0१तर5, ७ 55 गापाडसिड एलजीचा 
पाड प्लाष्ठाठएड गी"सशाटण च्यात उ९९चल्चे पांप (08 ब्शा5€ ठा वषा ४० 
प्रांड उपाऊशटॉड काते 0 पाट प्राणतेत एते ज्र र्‍विछ९.” ४ 


वैश. जदुताप सरकार : शिवाजी अंड हिज टाइम्स,” पू. २९५ 


343 वासुदेव वळ्वंत फडके 


(“शिवाजी ते अवघड पठार चढून गेला. त्यानें कृष्णा नदीत स्नान केळे आणि 
श्रीशेक् क्षेत्रात घामिक विधी उरकण्यात त्याने दहा दिवप्त घालविळे. तेथील शांत 
आणि रम्य वनश्रोचे एकांतातील सोंदर्ये आणि अध्यात्मिक वातावरण त्यांच्या अंतः- 
करणाला जाळन भिडले, आणि त्याच्यापेक्षा देहू ठेवण्यासाठी भधिक चांगळे स्थळ 
आपणास आढळणार नाही, असे त्याला वाटले. तेव्हा त्या देवतेसमोरच आपले शिर- 
कमल उत्तरून ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला. पण त्याच्या मंत्रिमंडळाने त्याच्या या 
धार्मिक ल्ह्रीला आवर घातला भाणि आपल्या प्रजेसंबधीच्या आणि सगळ्या हिंदु- 
जगतासंबधींच्या भापल्या कतंव्याची जाणीव त्याला करून दिली. “) आत्मर्पेणाचा 
विचार अद्या रीतीने समाप्त झाल्यावर मग शिवाजीने त्या ठिकाणी एक घाट, मठ 
लाणि ध्मेलाळा चांधण्याचा नादेश देऊर ते स्थान फोडले, 


गावपाटलाते आणि मल्लाप्पा प्रभृूतीनी व्यवस्था केलेल्या जागी राहू लाग- 
ल्यावर बासुदेव बळवंत्तांचा ताप कपी होऊ लागला. घरीरस्वास्थ्य सुरू झाल्यावर 
त्यांचा आत्मार्पेयांचा विचार लोप पावला. परत गाणगापुरास जाऊन प्रकृती 
सुधारेपर्यंत तेथे राहावयाचे त्यांनी ठरविले. त्यांच्या मार्गावर सरकारी हस्तकांचे 
जाळे पसरले होते. त्यामुळे आपली खरी ओळखल प्रकट होऊ नये म्हणून त्यांनी 
आपले रूप आणि नाव बदलले. त्यानी गळ्यात श्दाक्षाचो माळ घातलो. कर्ण 
कुंडले घारण केली आणि कालीकरवाबा म्हणूनच ते गाणगापुराच्या वाटेवर २० 
मे च्या संधीस कुर्नुल येथे येळन पोचले. 
उठावणीच्या नवीन योजना आखण्याच्या विचारात असताना कुर्नुल येथे 

भास्कर ज्योतिपी या धूर्त आणि मोठी धडक अगी असलेल्या सहकाऱ्याला भेटताना 
त्यांना फार आनंद झाला. भास्करचे खरे नाव भास्कर जोशी असे होते. पण तो 
ज्योतिपो असल्याप्ुळे भास्कर ज्योतियो आणि कीाशोला राहात असे म्हणून 
भास्कर काशीवाले असेही त्यास म्हणत. वासुदेव वळदंतांनी देशकार्यात जी स्वार्थ- 
त्यागाची वृत्ती दाखविली, तिच्यामुळे भास्करच्या मनात त्यांच्याविषयी भात्यंत्तिक 
आदराची भावना होती. याच भेटीत भास्करने एक महत्त्वाचे पत्न वासुदेव वळवं- 
तांना दिले. तेच पुढें वासुदेव वळवंतांच्या दुसर्‍या एका सहकाऱ्यापाथी पोलिसांना 
मिळाले आणि सरकारी प्रववत्त्यांनी त्याचे वर्णन, वासुदेवाला ते जितके समजण्मात 
यावे असे वाटते, तितके काही ते साघेसुधे नाही भसे केले, हे पतन तांबडधा शाईने 

लिहिठेळे होते. त्या पत्रात भास्फरने वासुदेव बळवंतांची हैदराबादच्या मोलवी 

मह्‌ंमदसाहेब मांच्याशे ओळखण करून दिळेली होती. मौळवो महूंमदसाहेब हे निजा> 

मच्या राज्यातील मोठे वजनदार नाणि बऱ्याच मोठ्या अनुयायित्याचे गृहस्य 

होते. 

या पत्रांत भार्कारने वासुदेव घळवतांविषयी मोठवो मदंमदसाहेव पास 


अज्ञातवासातील हालचाली २१५ 


लिहिले होते. “सध्या मी कुर्नुल जिल्ह्यात आहे. आणि लवकरच बनारसला जाण्याचा 
माझा विचार भाहे. मी पुण्याला होतो, त्यावेळेला ते मला दहावीस वेळा भेटले. या 
भेटीत मला त्यांच्या परिस्थितीची आणि परिवाराची पुष्कळ प्रकारे कल्पना भली. 
आपल्या या हिंदुस्थान देशाला चांगले दिवस यावे म्हणून इतकी चिता वाहणारा 
एकही मनुष्य लाखो माणसामध्येही मला भेटलेला नाही. हजार किंवा पाच हजार 
* माणसातही ते शूर, कर्तबगार, आपला देह झिजविणारा असूत आमच्या हिंदुधर्माचे 
पालन करणारे त्यांच्या योग्यतेचे फारच थोडे लोक असतील. सरकारी राज्य- 
कारभाराची मराठी आणि इंग्रजीत त्याना चांगली माहिती आहे. आपण हैदराबादे- 
तील मोठे प्रतिष्ठित गृहस्थ असून गुणांचे चाहते आहात. त्यामुळे त्याना भापणास 
भेटण्याची उत्कट इच्छा आहे, लोकांच्या इहुलोकातील कार्यासाठी त्यांनी आतापयंत 
स्थत:चे हजारो रुपये खर्च केलेले भाहेत. आपल्याला काहीतरी हिताचा मार्ग 
निश्‍चित सापडेल या हेतूने ते आपल्याकडे आलेले आहेत.” 
वंडासाठी कराव्या लागणार्‍या अखंड खटपटीच्या श्रमामुळे वासुदेव धळवंताना 
आता कंटाळून थकल्यासारखे वाटले आणि भावी योजनांचा विचार करताना ते 
उद्गारले, “काय करावे! आयुप्यात काही शांतता नाही माझ्या चित्ताला ” * 
गाणगापुरला वासुदेव वळवंत १७ जून १८७९ ला पोचळे. आणि एखाद 

दिवस तेथे गावात राहिल्यानंतर ते लागलीच गाणगापुरहून दोन क्रोशार्धांवर अस- 

लेल्या संगमावरच्या देवळात राहावयास गेले, त्यांची प्रकृती अजून ठीवः नव्हती. 

त्यामुळे रंगोपंत महाजन आणि कृप्णाजीपंत गोगटे या दोघांच्या धरच्या मंडळींची 

वासुदेव वळवंतांची व्यवस्था ठेवण्यात धावपळ सुरू झालो. त्यांचे जेवण महाजन 

किवा गोगटे यांच्या घरून येई आणि त्यामुळे तंममावरच्या मंदिरातून बाहेर पड- 

प्याची वासुदेव वळवंतांवर पाळी आली नाही. काशीकरवावा म्हणून आपली भूमिका 

त्यांनी इतक्या उत्तम रीठीने पार पाडली की, काही दिवस महाजनची आई दुर्गा- 

बाई हिला आणि गोगट्यांची मंडळी यांना त्यांची खरी ओळखही प्रथम कळली 

नाही. अशा व्यवस्थेत वासुदेव बळवंतांची प्रकृती सुधारू लागली. ती चांगली झाल्या- 

बर महाजनने त्यांना आपल्या घरीच हालविले. 


प्रथ्यात संशोधक अ. ज. करंदीकर यांनी उल्लेख केला आहे, ती वातुदेब 
वळवंतांची पुण्याची भेट याच काळातील असावी. अप्पाराव नैद्यांच्या चिरंजीवानी 
त्यांना तो वृत्तान्त सांगितला आहे. वासुदेव वळवंत वेपांतर करून भलो मोठी झोळी 
घेऊन अकस्मात त्यांच्या (वैद्यांच्या) घरी आले. वंद्यांच्या नाईने त्याना ओळखले 
नाही. पण त्यांचा वेष पाहून, “माधुकरी हवी नाहे का ?” असे त्यांना विचारे. 
त्यांनी सागितठे, “माधुकरी नको. पण एक पाट घेळन या.” ते ऐकून वैद्यांच्या 


१५ वासुदेव वळवंतांची देनंदिनो : ९७ मे १८७९ 


२१६ - वासुदेव बळवंत फडके 


आईला नवल वाढले, पणती लगेच पाट घेऊन आलो. त्या पाटावर आपल्या झोळी 
तून आणलेली शंकराची अवजड पिडी आणि गणपतीची एक मूर्ती त्यांनी ठेवली. 
आणि “पोलीस आपल्या पाठीवर आहेत. त्यांच्या हातून तुम्ही भला वाचवू शकत 
नाही. पण या देवांना वाचवा.” वैद्यांच्या आईला असे सांगूद ते नाहीसे झाले. त्या 
देवांची अप्पाराव वैद्यांनी चांगली जपणूक केली. 
वासुदेव वळवंत गाणगापूरला परत आले त्यावेळेला पावसाळा सुरू झाला. 
गाणगापुराजवळच्या भीमा नदीला आता महामूर पाणी आले. वासुदेव बळवंतांची 
आद्याही आता नव्याने फुळू लागली. या काळात महाजन समवततेंच्या गप्पांमध्ये 
वासुदेव बळवंतांनी गतायुप्यातील बऱ्याच रोमांचकारी घटना त््माला सांगितल्या. 
थोड्याच दिवसात त्यांच्या चळवळया स्वभावाने पुन्हा उसळी मारली. गाणगा- 
पूरच्या काही तरूणाता त्याती महाजनच्या मध्यस्थीने बोलावून घेतले. आणि निजा- 
माच्या राज्यातील शस्त्रनिवेधाच्या शिथिलयणाचा लाभ घेऊन त्यांच्यासाठी, वेंदुक 
आणि इतर शस्त्रे हाताळण्याचे शिक्षण देणारा एक वर्ग काढला. त्यासाठी महाजनला 
त्यानी शस्त्रे गोळा करण्यास सांगितले. त्याने तेळ्रच्य़ा सत्या बिन कुंतय्या जंगम 
या कोळ्याकडून स्वतःसाठी एक वंदूक आणलो. देवळाचा पुजारी श्रीपादभट 
म्हणून होता. त्याच्याकडून गोपाळ मोरेशवरसाठी दुसरी बंदुक आणली. महाजन 
आणि इतरांना वासुदेव बळवंतानी निशाण मारण्यास सिकविले. 
थोड्याच दिवसात श्री शकष मल्लिकार्जुतला जाताना, कार्याचे सूच जेथे 
सोडले तेथूनच त्यांनी ते पुन्हा हाती घेतठे. आणि जे करणे ते दुसर्‍यांच्या मध्य* 
स्थीने तै करवू लागले. महाजनच्या मध्यस्थीने पागा येथे रोहिडा वस्तीत राहणार्‍या 
रूढाऊ रोहिल्याशी त्यांनी संपक साधला. पागा ही सहराजपाल (को-रीजेट) 
अमयूल उमरा याची स्वतत जहागीर होती. आणि निझामच्या आणि इंग्रजांच्या 
राज्यांतील लोकांना भाश्रय घेण्यास सुरक्षित जागा होती, ब्रिटनमध्ये फसवणूक 
करणाऱर्‍्याता जसा स्पेन ससा ब्रिटिश हिंदुस्यातातील भअपराध्याना हा जिल्हा उप- 
योगी पडे. कारण तेथे वरील दोघाही सताधाऱ्यांचा अधिकार चालत नव्हता. 
महाजनचा या रोहिले लोकांशी घनिष्ट परिचय होता. त्यामुळे वासुदेव वळवंता- 
च्या त्यांच्या समवेतच्या वाटाघाटीना तो सुयोग्य मध्यल्य होता. त्याने वासुदेव 
वळवंततांच्या विचाराने त्याच वेळी काही लिंगायत आणि कोळी साहसवाद्यांशीही 
त्याच उद्देशाने वोलणो सुरू केलो. त्यात मेलगिरो विन झरणाप्पा वाणी हया लिंगायत 
आर्गग तेळूरचा तातय्या विन कुंतय्या जंगम आणि संत्यासी बिन बोमण्या हे फोळी 
होते. 
त्याच वेळी देशात्तील निरनिराळपा भागातील आपल्या ताहाय्पकांना वासुदेव 
वैदू य. कररोकर : “कांतिदारक दिठक वि त्यांचा राठ, पु. १०३ 


अज्ञातवासातील हालचाली २१७ 


वळदंतांनी या नव्या योजनेत सहभागी होण्यासाठी पाचारण केले. भास्कर ज्योति- 
पोळा त्यांनी बनारसला गुप्त कामगिरीवर धाडठे. भोठवी महंमदसाहेब हे निजामा- 
च्या राज्यांत शोख, 'रोहिले भाणि अख टोळोवाल्यांचे पुढारी होते. भास्करने त्यांना 
म्हणून दिलेल्या भापल्या ओळखपत्राने त्यांच्याकडूनही भाणसी लोक मिळविण्याची 
बासुदेव वळवंतांनी खटपट सुरू केली. सर रिचडं मोड त्या वेळी हैदावादला राज- , 
निवासी (रेसिडेंट) होते. मुंबई परकारल्ला त्यांनी पुढे त्या मौलवी महंमदसाहेबां- 
ब्रिपमी जी भाहिती दिली, तिच्य़ाप्रमाणे पाहाता, त्यांचे तेथें बरेच वजन होते. 
पुष्कळ अनुयायी होते आणि त्यांच्या विषयी उगीच काहीही बोलण्यास लोकांना 
मोठी भीती माटत असे. दक्षिण हिंदुस्थानात गोदावरी जिल्ह्यातील रपा वंडखोराशी 
वासुदेव बळवतांनी त्यांचे साहाय्य मिळविण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला. आणि 
आवदमक तर तिकडे जाण्याचीही पिद्धता केली. दल्सनमधील आणि बाहेरच्या 
संस्थानिकांकडे सहाय्याचो मागणी धाडली आणि पुण्यात ब्रिटिशांच्या सैन्यात त्यांचे 
मित्र होते, त्यांच्याशीही विचार विनिमय सुरू केला. 
अज्ञातवासांत बासुदेव बळवंतांना येणारी पत्र महाजनच्या नावाने येत. आपल्या 
जाणार्‍या पत्राचा पत्ता ते तोडी सांगत आणि तो ते महाजनकडून लिहून धेत. भापले 
हस्ताक्षर सरकारी अनुचरानी ओळवू नये म्हणून ते हे पत्ते स्वतः लिहीत तसत. 
मौलवी महमदसाहेब यांच्याशी झालेल्या यांच्या वाटाघाटीचे खरे स्वरूप काय होते 
ते शोधून काढण्यासाठी ब्रिटिश राजनिदाशाने पुढे फार प्रयत्न केला. पण वासुदेव 
बळवंतांच्या अशा दक्षतेमुळे त्यासंवंधीची काहीही माहिती मिळविणे त्मांना शकय 
झाले नाही. मग त्या संबंधीच्या पुराव्याची तर गोष्ट्य सोडा. 


खुपीत आले म्हणजे महाजन आणि इतर जवळच्या सहकाऱ्यांसमवेत पत्त्यांचा 
किवा गॅजिफांचा डाव ते मांडीत. या वेळी परिचित रोहिल्यांची सेना उभारण्याची 
हे चर्चा करीत. आपल्या या नव्या सेनेची विभागणी कद्मी करायची तेही त्यांनी ठर- 
विले. पाचशे रोहित्यांना चाकरीस ठेवावयाचे त्यापैकी दोनशे लोक घोडेस्वार राह- 
तीळ आणि तीनशे पायदळांत भरती होतील असे त्यांनी ठरविते. या घोडेस्वारां- 
साठी घोडेही खरेदी करण्याचे त्यांनी ठरविले. या नव्या सैनिकांचा नवा पट करा- 
वयाचा आणि तो ठेवण्यासाठी गाणगापूरच्याच रामचंद्रपंत हनुमंत कुळकर्णी यांची 
ेखापाठ आणि पटवारी म्हणून महिना शंभर स्पये वेतनावर नेमणूक करण्यास 
त्यांनी महाजन यास सांगितले. 


रंगोपंत महाजनने रोहिले प्रभृती लोकांशी जो बोलणी सुरू केळी होती, ती 
थोड्याच दिवसात यशस्वी होऊ लागली. महाजन गाणगापूरापासून ५ कोणावर 
असलेल्या असूर येथेच ईस्माईलूखान रोहिला यास भेटला आणि त्याला त्यानें सांगि- 
तके की, आपणास माणसे नोकरीस ठेवावयाची आहेत. माणसे कोणत्या जातोची 


२१८ वासुदेव बळवंत फडके 


आहेत त्याच्याशी आपणास कततंव्य नाहो. आपणास शंभर माणसे हवीत आणि ती 
तरुण हवीत. इस्माईलखान हा पेशावरकडील राहाणारा, त्याच्या गावी जाण्यास 
पेशावरपासून दोन दिवसांचा प्रवास करावा लागत असे. इस्माईलखानाने विचारले 
* माणसे कोणास हवी आहेत? ” महाजनने सांगितले की, ती आपल्या भावांस हवी 
आहेत. तेव्हा इस्माईलखानाने त्याला सांगितले की, “माझी आणि तुमच्या भावा- 
ची भेट झाली, म्हणजे पुढे बोलू. त्यांना तुम्ही घेऊन या. - 
त्यासाठी अन्नूर येथे जाण्यास वासुदेव बळवंत दुसर्‍या दिवशी पहाटेच निघाले. 
ते सात बाजता तेथे पोचले. आणि गावाबाहेर चावडीवर राहिले. रोहिल्यांनी त्यां- 
च्या जेवणाखाण्याची चावडोवरच व्यवस्था केली. ते त्यांना 'महाराज' म्हणून ओळखू 
छागलळे. वाटाघाटी दोनतीन दिवस चालल्या होत्या. इस्माईलखानासमवेत शेख 
शहाबुद्दीन, शेख इमाम, हसनखान शेरेखान, शेख सोंडू, हेख अहंमद, सय्यद हुसेन- 
खान आणि झेख हुसेनखान हे रोहिल्यांच्यावतीने आणि जानोजीराव यशवंतराव हे 
दक्षिणी लोकांच्यावतीने वाटाघाटीत भाग घेत होते. हे लोक तेथे निरतिराळ्था 
सरदारांच्या हाताखाली नोकरीस होते. बाटाघाटींच्या वेळी आपला तोंडावळा त्यांना 
दिसू ने म्हणून वासुदेव वळवंतांनी तो उपरण्याने नाकापयंत झाकला होता. त्यांच्या 
मुद्रेचा वरचा भागही जवळजवळ पुर्णपणे वस्त्राने झाकला होता. रोहिल्यांना त्यांनी 
सांगिते की, आपणास सर्दी झाली असल्यामुळे ही दक्षता घ्यावी लागत आहे. 
वाटाघाटीत रोहिल्यांना प्रत्येकी महिना दहा रुपये वेतत आणि फुकट अन्न 
मी देईन, असे वासुदेव वळवंतांनी सांगितले. त्यावर इस्माईलखान म्हणाला, “इतके 
बेतन दिल्मावर तुम्हाला वाटेल तेवढी माणसे मिळतील.” 
वाटाघाटी निर्णायक अवस्थेला आल्या, तेव्हा चावडी सोडून वासुदेव वळवंत 
अन्नूर गावात गेले.तेथे त्यांच्या सांगण्याप्रमाणे महाजनने.एक ठरावपत्रक लिहुन काढले. 
आणि त्यावर रोहिल्याच्यावतीने इस्मईल्खानाने स्वाक्षरी केळी. या ठरावाप्रमाणे 
रोहिलेप्रमुखानी वासुदेव बळवतांना पाचशे रोहिले पुरवावयाचे असे ठरले. त्यापैकी 
दोनशे घोडेस्वार अत्तावघाचे होते नाणि त्यांनीच आपले 'चोडे नाणावयाचे होते. 
फौज उभी रहाताच इस्माईलसानास वासुदेव वळवंतांनी जमादार करावयाचे आणि 
त्याचे मासिक वेतन पंचवीस र्पये द्यावयाचे अते ठरले. ठरावपत्रकावर स्वाक्षऱ्या 
होताच वासुदेव बळवंतानी जानोजीरावांना सागितठे, “यानंतरही आपल्या दक्षिणी 
छोकांपकी कोणाला सैन्यात यावयाचे असेल तर त्याठा आणा; त्याला हरकत 
नाही.” वासुदेव बळवंतानी था लोकांची कामगिरी म्हणून त्यांना अरण्यात मणि 
डोंगराळ प्रदेशात आपल्या अधिपत्त्यासाली रहावे लागेल आणि लडावे लागेल अते 
सांगितले. 
लिंगायत आणि कोळी नाईकांशो महाजनने ज्या वाटाघाटी फेल्या, त्यात 
मैरूगिरी बिन शरणप्पाने माणसे कशासाठी हवी आहेत, त्याची चौकशी करून 


अज्ञातवासातीळ हाळचाली २१९ 


वरील वेतनावरच दोनशे माणसे शस्त्रांसह देण्याचे माव्य केले. तेलूरच्या सातय्या 
विन कुंतग्पाने शंभर सशस्त्र माणसे आणि चतुरा किंवा सन्यासी विन वोमण्णा 
कोळी यानें त्याच अटींवर शंभर माणसे देण्याचे मान्य केले. 
वाठाघाटी यशस्वीपणे संपवून वासुदेव वळवंत ग्राणगापुरला परत आले. 

इतक्यात पाधसाळा सुरू झाला. तेंव्हा या नऊदो छोकांचे आपले सैन्य पावसाळा 
संपल्यावरच उभारावयाचे असे वासुदेव वळवंतांनी ठरविले. या सैन्यासाठी एकंदर 
पाच सहस्त्र हपये कागणार होते परंतु थोड्याच दिवसात त्यांना रोहिल्यांच्या- 
वतीने इस्माईलखानाचा निरोप आला की, आपण ठरल्याप्रमाणे लोक देऊ, परंतु 
त्यासाठी घोडे विकत घेण्यासाठी दोन सहस्त्र रुपये भंगावर आधी दिल्यावाचून तें 
मिळू शकणार नाहीत. वासुदेव वळवंतांजवळ गाणगापुरला तेवढा पैसा नव्हता, 
त्यामुळे त्यांनी फक्त दोन हजार रुपयेच अरबांना आणि रोहिल्यांना दिक्ले आणि 
उरलेले तीन हजार रुपये पुण्याहून आणण्याताठी गोपाळ मोरेइवरना पाठविले. 
छुटीच्या पैशापक्री दोलतरावांच्या सापर्‍यांकडे ठेवी होत्या. त्यातुन पुण्याचे बापठे 
शेजारी विनाथकराव दाभले किवा गोखले यांना भेटल्यास ते पैसे आणून देण्याची 
व्यवस्था करतील, असे धासुदेव वळवंतांनी गोपाळ मोरेववरला सागितले. पण गोपाळ 

मोरश्वरांना ते पैसे मिळाळे नाहीत. महाजनने दुसर्‍या एका ठिकाणाहून ते आण- 

प्याचे सुचविले. पण वासुदेव बळवंतांना ती सुचना पसंत पडली नाही. आणि त्या 
पैशाची व्मवस्था करण्यासाठी पढरपुरला जाण्याचे ठरवून गोपाळ मोरेदवरसह ते 
स्वत:च तिकडे जाण्यास निघाले." 

था कामास पंधरा दिवसांपेक्षा अधिक दिवस लागले नतते. त्याच पंधरवड्यात 

जर्‌ दुर्दैवाने त्यांना दगा दिला नसता, तर वासुदेव बळवंतांची ही पाचशे स्वारांची 

नवी सेना वंडासाठी सिद्ध झाली असती आणि पावसाळा संपताच इंग्रज सरकार 

विश्द्ध हढू लागली भसती. तिच्या सुरवातीच्या यशाने दिपून जाऊन शेकडो अडाणी 

शेतकरी आणि ठोळीवाले त्या सेनेला जाऊन मिळाळे असते आणि इंग्रज सरकार 

विरुद्ध वंडाचा प्रचंड उठाव हिंदुस्थानात झाला असता. क्रांतीचे प्रारंभ लहान 

असतात, १ण पुढे तिचा छोंढा वाढत जातो, हे ज्याना माहीत आहे त्मांना बातुदेव 

बळवंतांनी काय इतिहास घडवला असता, ते सांगावयास नको ! पण नेहमीप्रमाणे 

फितुरीने आपले पंख या धाडसी आणि शूर क्रांतिकारकांच्या हालचालीवर पाच. 

घेळी पसरते आणि त्याचे हे रोमहर्पक बड अयक्स्वी होळन वसले. 


क क 
५७ ज्ाळडप0७० -... . वत ग्वडत८९0. ६, 2000 ६० ए८ १0६७5 खाड दिठशा वड वि 
प एपला85$७ ० 1०९5 झा . . , ४४8३ 0 पड ४९०४० २७ ठाकणा (0 णाचे ॥€ 


[णि 9४४७१०७ ७ पड. 3000.” 
(“वाधुदेव वळवतानी थरव आणि रोहिल्याना ९००० रूपये घोडे विकत घेण्यासाठी विसार 
म्हणून दिले होने आणि उरडेल्या दीन सहस्त्र व्ययाचो व्यवत्या करण्यासाठीच ते. पढरपुरला 
चालठे होते,”) “बाब गॅशेट, दि. २८ जुळे १८७९ ी 


प्रकरण १६वे 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत 


गाणगापूर येथील आज्ञातवासात वासुदेव बळवंताच्या योजनांविषयीच्या 
हालचाली चालल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यासबंधी उलट सुलट बातम्या देशाच्या 
निरनिराळय़ा भागातून येत होत्या. वासुदेव वळवंतांचा या छाप्याथी संबंध नव्हता. 
पण त्यावेळी सरकारास हे माहीत नव्हते. त्यामुळे सवेच छापे वासुदेव बळवंतांनीच 
संघटीत केलेल्यापैकी ञाहेत असे ते घरून चालले. याविषयी 'टाइम्स ऑफ इंडिया” 
पत्राने म्हटले : 

प्हुणचेडणत2० छपाफणययाय ॥83 €१९७७०पपलत ६० स्वात ९ 
बा€९8 0 ताडण०9108९5 (0 पवार छते 1 0९ कातीटण., ट०्पाप७फ 
र्जा $द्बाएपा8 11115. 1280095 1800 0661 566] जा कयालचेपवे्ळा 
वाच कणव जिडणांलड द्यात पिज्ला एएण्पाते जतारवा€ धावा: फश रा 
प8 ]लञाएट' 5लाश्‍पफ€ 0 खझपाच्या0९5 डे घर 12 ए०ए5€ ठा 
२९81154101. ९ तात ला 081830 1९8" 08500९0) 8150 50100०5 
१. ४९ 15 ९०७8७12 01 जि 187 खीराते 1ण' छपातटा' ह्यात पड- 
०७1...... पट 15 श्णंतस्पी 8 गाया ००७०७९ ठा ठाणा पगार 
पाल्पाणा९.” * 

(बासुदेव बळवंतांनी उठाठेवीचे क्षेत्र नाशिकप्यंत आणि सातपुडा पर्वताच्या 
अवघड प्रदेशापर्यंत वाढविण्याचा प्रयत्न चालविठेला आहे. अहमदनगर आणि 
अकोला जिल्ह्यातही दरोडेखोर दिसलेले आहेत. अस्वस्यतेच्या प्रकारांच्या त्यांच्या 
अधिक विज्लाल योजनेचा काही भाग प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे, असे 
हो गोप्ट दाखविते. पनबेलजवळ पळस्प्याला पडलेल दरोडा वासुदेव बळवंत छूट 
मारण्यासाठी माणि अत्याचारासाठी वाटेल त्या मर्यादेपर्यमंत जाऊ शकणारा आहे, 
असेही दाखवितो... बराच त्रास देण्याचे सामर्थ्यं असलेला तो माणूस आहे, हे. 

उपड जाहे.”) 


चे. 'टाइम्त बफ शोश्या,' दि. २*्मे १८७९ 


झटकेचा रोमांचकारी वृत्तांत २२! 


दुटालूंनी सरकारकडे आपकी वातमी देणार्‍यांना धाकात ठेवे होते. खंडाळा 
येथून एका वाचकाने एका इंग्रजी पत्राला कळविले को, आमच्याविर्द्ध जो कोणी 
सरकारला माहिती देईल तो दुसऱ्या दिवशो सकाळी मरून पडलेला आढळेल, भसे 
दरोडेखोरांनी घोषित केले आहे. 


लोकांना वासुदेव बळवंतांच्या ल्वारीची टिकठिकाणी भीती वाटत होती. 
८ जूनला छोणावळयास अशी कंडी उठली की रात्री ९ वाजता ठुटारूंनी संडा- 
ळ्यास छापा घातला आहे भाणि ते लवकरच लोणावळधास येणार आहेत. तेव्हा 
लागलीच पोलिसांच्या बिगूलांचे आवाज मोठ्याने येऊ लागले. पंधरा मिनिढातच 
जी, आग. पी. रेल्वेचे स्वयंसेवक कवायतीच्या पटांगणात जमले. त्या सर्वाना 
प्रत्येकी २० गोळ्यांची काडतुसे देण्यात आली. त्यांचा प्रमुख रिडेक हाही लागलीच 
तेथे धावला, गावभर लोकांनी धराधरातील दिवे मालवून टाकळे आणि दखाजे 
घडाघधड लावून धेतले. युरोपियन अधिकाऱ्यांच्या नोकरांनी त्यांच्या वायकामु दांना 
एकटेच सोडले आणि तं आपापल्या घरी पळाले. रात्री ११ वाजता भग दरोडवोर 
आल्याची अफवा खोटी होती असे सर्वांना कळून आले, 
लंडनमध्ये ३ जून १८७९ ला लंडनच्या 'टाइम्स' पत्राने वासुदेव बळवंतांच्या 
बंडावरचा आपला सर्वात मोठा अग्रलेख लिहिला. त्यात दख्वनमधल्या सावकार- 
विरोधी दंग्याचा उल्लेख करून आपली सारापद्धती सुधारण्याचा विचार सरकारने 
करावा म्हणजे प्रस्तुतचे मुख्यतः शेतकऱ्याचे असलेले बंड थंडावेल असे सांगून त्या 
पत्राने म्हटले : 
भपुषठ ७0९०९९१९७६ ९85 ७९ 80पात जि लाट उटा[ए९ ताडटटटी00 
फी णा ऱए९७5चप ४ च0०९्ण्या0चण€ते ७४ १९९१३ ० शंगशा९७ ० 
पणाला ७७ ए९ययडञप 8 घरायावतर्डाळछयया ॥85 ए९९य ६ डप्िवणाहहा 
डप्ा0९ ॥९ चहा १७४5 ० 1857.” १ 
(“१८५७ च्या काळ्याकुट्ट दिवसापासून हिंदुस्थानच्या ढीपकल्पास माहीत 
नव्हत्या अथा अत्यांचारांच्या घटना ज्यात अनुषंगाने घडल्या, अशा आताच्या 
शेतकर्‍यांच्या सक्रिय विद्रोहाला मागील काळात काही उदाहरण मिळू शकत 
नाही.”) ९ जूनला त्या पत्राने म्हटले : 
"फ&डातल€० छवोपएरबणा तोवपाकल, ्राट णउ्बााञा0॥् शण र्ता 
९ ॥0ए0श0९ 15 ७11) रॉ. 130९.” 
(यां मादोलनाचे संघटक प्रणेते वासुदेव वळवंत फडके हे अजून मोकळेच आहेत." ) 
सरकारच्या धावपळीची टिंगळ करणारी पत्रे वासुदेव वळवेंतांच्या पुप्यातील 
मणि बाहेरील अनुयारयांकडून सर्व अधिकाऱ्यांना घाडली जाण्यात याचवेळी सुर 
वात झाली. त्या पन्नात लिहिठे होते, “सध्या जरी या दुसऱ्या क्षिवाजीचे (वाघुदेव 
२ दि. टाइम्स, लंडन, दि. ३ जून १८७९ 


२२२ * वासुदेव वळवंत फडके 


बळवंतांचे) अनूयायी निद्रिस्त असले, तरी ते काही मेलेळे नाहीत. पावसाळा संप- 
ताच देशात बंड करण्याचा आपला उद्योग ते अधिक जोराने सुरूकेल्यावाचून रहा" 
णार नाहीत.” 

लोक वासुदेव वळवंतांची श्रिवाजीशी तुलना करीत होते. त्यात थोडेसे तथ्य 
होते. महाराष्ट्रात बंड करण्याची स्फूर्ती वासुदेव वळवंतांनी नि.संशय दिवचरिव- 
पासून घेतली होती. स्वघर्मावर त्यांची जाज्वल्य निष्ठा होती भाणि कालमाता- 
प्रमाणे शिवाजीच्या हिंदू राज्याच्या ठिकाणी हिंदी प्रजासत्ताक (इडियन रिपब्लिक) 
स्थापत करण्याचे घ्येम त्यांनी स्वीकारले होतें, तरी त्यांची बंडाची सद पद्धत 
“यांनी शिवाजीच्याच पद्धतीवर ठेवली होती. लोक प्रथम शिवाजीकळा बंडखोर 
आणि लुटारूच म्हणत असत. ' शिवाजीच्या महाराष्ट्राचेच ते वंशज होते. हे त्यांची 
बंडांची अयशस्वी झालेली ही थोजना आणि युद्धपद्धती पहाता लक्षात येके. 


वासुदेव वळवंतांनी आपल्या उत्थानासाठी निवडलेली वेळही त्यांना अधिक 
उठाव देणारी होती. त्या वेळी इंग्लंडची स्थिती सगळीकडे विचित्र झाली होती. 
इस्त्रदुल्लाचा प्रतिशोध घेणे इंग्लंडला अशक्य झाले होते. आणि त्या दुर्घटनेची 
आठवण लोक्तांच्या मनात जागी होती. तुकंस्थानात बर्लीनच्या तहामुळे युरोपातील 
युद्ध टळणे दाकय होणार नाही असे वाटत होते. ईजिप्तमध्येही भयानक संकटे उभी 
राहिली होती. पुर्वेकडे ब्रह्मदेशाचा राजा ब्रिटिश सरकारवर मात करण्याच्या खट- 
पठी करीत होता. प्रत्यक्ष हिंदुस्थानात राजमहेद्री येथे रंपा लोकांच्या उठावणीत 
सरकारी भागनावाच त्या लोकानी पकडल्या होत्या आणि सरकारविरुद्धची त्यांची 
उठावणी जोरात सुरू होती. मुंबईच्या राज्यपालांनी तसेच मत व्यवत करताना 
म्हटले आहे $ 
"णूण)2 ९8७७९5 (0 छा९ ए€एली) छा९€ ॥80 (0 बि३पिठाा. उणा 
ठ९ ०. पहा, ७१४४ 180९ ए९शा एा९ एठपचर0णटत णेस 
उ फ्लिला९ल तिडा (0 घाट छपडडठ-प१२प0९शीतळडाा शच, छत पशा ४० 
काह आगा लहावियिखाञ 11) औछाद्यागाडाचा. १ 
(“या उठावणीची कारणे शोधून काढणे कठीण होते. पण त्यापकी एक 
कारण खू्सो-तुर्की युद्धामुळे आणि नंतर अफगाणिस्थानातील सैतिकी चढायांमुळे 
उडालेली भप्रदीध वळवळ हे असावे. ”) 
अद्या स्थितीत वासुदेव बळवंतांना त्वरेने पकडे पाहिजे, अस्य सरकारचा 
निश्‍्यय शाला. त्याचा पहिला परिणाम म्हणजे वासुदेव वळवंतांच्या शोधासाठी 
त्यांच्या नातलगांच्या मागे सरकारचा ससेमिरा सुरू झाला. वासुदेव वळवंतांचे वृद्ध 
वडील शिरढोण येथे होते. त्यांच्या पराच्या वारंवार झडत्या झाल्या. पडत्यानंतर 


सर रिचिड देपत ; “दि स्टोरी मॉफ माय लाइफ,” पू. २९ 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत भा 
दीर्घकालीन प्रशनोतरांच्या त्यांच्या वडिलांना फार त्रास झाढा. त्यातून निम्न 
फाहीच झाले ताही हे तिराळे. कारण बासुदेव बळवंतांनी नापला घराशी कुवळहा 
संबंध केव्हाच तोडून टाका होता. आपल्या परतीला भेटण्यासाठे तरी दानरद 
यळवंत जात असले पाहिजेत, भसा तर्क सरकारी अधिकाऱ्यांनी केळ, वाई जुझरदा 
दामले भाडतावाच्या बाप्या मामांकडे होत्या. त्यांच्यावर बरेच दिवस क ळी 
हेवून त्यांच्याकडे गुप्त मनुचरांच्या र झाल्या, त्यांना भेटण्यासाठी वामदेव 
बळवंत गेळे असते तर फारच चलाशीने गेठे अतणार. त्यामूळे तेयेही त्यांचा ठाव. 
ठिकाणा सरकारास लागला नाही. याईवर गुप्त अनुघरांची पाळत होगेही माही 
त्यांच्या आठवणीवरून आणि वृत्तपश्रातील तर्कावर्न या पुस्तकाच्या पहित्या बाद- 
त्तीत मी प्रथम शिहिली होती. पण आता या माहितीजा नविठ्ठत माघार मिळडेडा 
आहे, स्वतः राज्यपाठ सर त्त्व टॅपल हें मागे उल्ठेतठेल्या एका पत्रात गा 

१0५1९ 91९१४७९ 0०५९५४४, ९ (ए४७७5एत€७ उषण) म 
हांए्या (0 रॉट श्व्७5 र्ण ४९ ६७. प्९1851028 इ०्पा् पट 
ग) 10९ 0९ण्ट्या ! 80९18, र्ण 00एर, प्पापा0९$(ल्त ७४६ उश्वशाए 
क्गथारत,” 

(“पण तरीही पह्स्याक्ष निवंधसतेजवळ (बासुदेव मळबेदांनी) एक तारग 
डेवळेडे भाठे. त्याने दर्खनमध्य आपली बायको मागे ठेवलेली आहे. बर्च 
काही त्रास देण्यात कव नाही. परेतु गुप्तपणे तिच्यावर पाळत ठेवण्यात बाठेठी 
आहे. ”) काही दिवसातंतर आणखी दक्षता म्हणून बाईना कोणत्याही बाहेख्या 
माणतारमवेत वोलू न देण्याचीही दक्षता सरकारने घेतली. शेवटी सरत वहया 
बाईची जुकरयेथूत उचलबांगडी कलते पोलिसांनो त्याना कजंतमागे येट शिरोषला 
आणून ठेविले. ब्रिटिश संगिनीच्या भूर वेढघानं एका राजक्राति वका 
म्हणून पखीयसत्ता आपल्याकडे त को घराबाहेरही जावर व 
णाऱ्या उच्च कुळातील सरलहूदयी बाईंनी त्या प्रसंगाह या याने तोंड पिठे र. 
केवळ असामान्य होते, मुंबईस वातुदेव बळंतांचे दोन भाऊ राहात हते. मल भे 
पोलिसांनी भेटी दिल्या भाणि पोलीस ठाप्यावर हेलपाटे धालावे' लापळे, ह 

छापे, झडत्या आणि अटकांचे संद्र पुष्यातही सुरू झाडे, हरि गणे किवा ! 
अण्णासाहेब पटवधेंत हे सांगली संध्यानचे दिवाण निवृत्तीनंतर पुण्यात राहात हेते." 
तपकीर गल्लीत त्यांचा वाडा होता. त्यांच्या पुण्यातील जोवनक्रमाविषयी घाण 
जोक प्हणतात : “तो अत्यंत वाईट चालीचा होता. अनेकांना त्यांनी द व 
लावले. स्त्रियाही त्यात असत.” त्यांच्या इंप्रजनिफेचा वृत्तांतही 'इबकून न्य 
ब्रसिद्ध केला. सत्तावनच्या स्वातंत्र्ययुद्धानंतर तानासाहेव पेशवे थांना खाल्हेरचे शिदे 
पामरा व्पत याचे राजप्रतिनिधी टॉर्ड 'हिटव याता व (गोपनीय), दि. ३ त १८७९ 
५ त्यर देवगिरीकर * “वामुराक जोशी द त्यांचा वाट,” पू ७४ 


२२४ वासुदेव बळवंत फडके 


सरकारने पकडून तुरुंगात टाकल्याची बातमी आलो, त्यावेळेला आनंद प्रदशित 
करण्यासाठी थेंट नेक नामदार गव्हर्नरसाहेबासच या गृहस्थानी मेवामिठाई पाठवून 
दिली. रि ह 


अशा या अण्णासाहेब पटवधनांचा वासुदेव बळवंतांशी पत्रव्यवहार असून 
त्यांच्याकडे वासुदेव वळवंतांची छूट ठेवलेली आहे आणि अनुज्ञा नसलेली शस्त्रेही 
आहेत अश्ली माहिती मेजर डॅनिअलला मिळाली- तेव्हा मुंबईहून नुकतेच पुण्यास 
बदलून आलेले मुख्य ठाण्याचे फौजदार रा. ब. हरि नारायण माणि कित्येक पोलोस 
शिपाई अशा तीस एक लोकांना घेऊन भेमध्ये दोवटच्या दानिवारी ३१ मेला 
त्याने त्यांच्या वाड्याला वेढा दिला, पटवर्धेनांना त्याने खाली वाड्यांबाहेर बोला- 
विले. आपणास मिळालेली माहिती त्यांना सांगून आम्हाला वाड्याची झडती घ्याव- 
याची आहे, अस्ते त्यांना त्याने सागितले. त्याला नकार देणे पटवधंनाना शक्यच 
नव्हते. डॅनिअलने मग सवंघ वाड्याची बराच वेळ कसून झडती घेतली. परंतु तेथे 
सापडलेळी हझास्त्रे दंडाधिकार्‍याची अनुज्ञा असलेळी होती असे आढळले. तथापि 
सांज्ञिक भाषेत लिहिलेली आहेत असे वाटावे, अद्ली काही पत्रे पोलिसांना तेथे 
मिळाली. तो भाणि इतर काही पत्रव्यवहार पटवधंनांकडून *फेरिस्त' लिहून 
घेऊन तो डॅनिअलने आपल्या समवेत नेला. या झडतीमुळे पुण्यात फारच खळबळ 
उडाली. परंतु वरील पत्रव्यवहाराची पोलिसांनी सूक्ष्म तपासणी केली, तेव्हा 
त्यांना सांगली संस्थानासंबंधी त्यात काही वृत्तांत आढळला. पोलिसांनी तो पत्र- 
व्यवहार नंतर पटवर्धनांकडे परत केला. 


परंतु या झडतीच्या निष्फळतेनंतरही सरकारचा पाठपुरावा करणाऱ्या पत्रांनी 
उलट लोकांना असा उपदेश केला की, पोलिसांना मिळणारी माहिती विदवासतीय 
वाटली म्हणूनच त्यानी हा छापा धातंला. निरपराध लोकांनी अशी झडती देऊन, 
आपण अपराधी नाही हे सिद्ध करण्यास आनंदाने पुढे यावे. पुण्यात स॑निकी निर्वंध 
येण्याचे टाळण्याचा मार्ग हाच आहे को, देशद्रोह्यांना शोधून काढण्यास त्यांनी 
सहाण्ण घ्याढे. छोटी पाहिती देड्त सरकारला दुसऱ्याच पारावर लोटणाऱ्यांना 
योग्य ती धिक्षा होईलच होईल. 
यानंतरही दुसर्‍या प्रतिष्ठित गृहस्थांवर पोलिसांची दृष्टी वळलीच. भिकार- 
दास मास्तीच्या बागेच्या रस्त्यावर रामभाऊ नातू हे रहात मसत. वासुदेव घळवं- 
तांच्या निवासस्थानाजवळच्या भागात त्यांचा वाडा होता. त्यांचा वाडा भव्य होता. 
भाणि त्या बाडपाचे ञावार विस्तीणं होते. वाड्यापासून लांब टोकावर त्मांचे एक 
मोडकळीस आलेले पडघर होते. ते जवळजवळ ओसाड होते. त्यांच्या मुळाचा 
बासुदेव बळवंतांदी पत्रव्यवहार असावा अशी माहिती मिळतच बुधवार २५ मे 
१८७९ ला नातूंच्या घराचीच मेजर डॅनिअलने कसून झडती घेतली. पणया 


अटकेचा रोमांचकारी दूर्तात २२५ 


झड्तीतही पोलिसांना वाडयात काही आक्षेपाहे मिळाले नाही, पुत्रे त्यांनी घराथे 
, भावार आणि पडधर धुंडाळले, तेव्हा मात्र त्या पडपरात त्यांना एक न उपडठेले 
पद्वाचे बंद पाकीट मिळाले, यावर रामभाळ नातूंच्या मुलाचा पत्ता होता, ते पत्रच 
मोठे धबाड मिळाले. म्हणून पोलीस पेऊन गेले. 
या झडतीमुळे पुण्यात मोठी पळवळ उडाली, पण पुढे एक आठयडा पाला, 
तेब्हा ही झडतीही निप्फळ होती, असते समजून झडतीवर 'ज्ञानप्रकाश' ने सडकून 
टीका केली. ते प्न म्हणाले: 
पबशप्राला 018 50 हणा ॥$ बिला वदड एट्या व्रिटला 1110 
ठपड०पश, 1 15 ॥0 तण्पाण प? पाद्री, ७12 10050 घायला पा 
0080९0801९ एटा वया 000015 15 डंपर प (९ 5वणाट तुषप्एटा 
० पाट ४ठ89णा या णाला 10 ग3इणल€छा( ४४5पएत९0 वाफेत 
जाव्वताःर 18१ 1९1९१ 1०वष१्टा॥४5...... ए१ 1 ९७ हल152 ०! ९४४ 
ए०९णलघीणेट छया ण्याचा ए९डपया् 3) प२३२्जा. शाला. 15 10 00 
इखा"लाटचे, ॥० णा९ टक्का तेर्सा तापाडशा डव्यॉट द्यात 500य0ल 001 
फ९$९ ए॥१९१००१९ छणाट2 ४1815.” री 
("मुलाला किवा त्यांच्या वडिलांना कोणालाच या प्रकरणी अटक करण्यात 
आलेली नाही. हे निःसंशय ररे आहे की, पा आदरणीय सद्‌गृहस्थाचे घर त्या दुप्ट 
वासुदेव बळवंतांनी भाड्याने घेतलेले होते, त्या भागातच बाहे. परंतु जर त्या 
परिसरातोल प्रत्येक सद्गृहस्थाच्या धराची घडती घेण्याचे ठरले तर पोलिसांच्या 
मा अप्रिय भेटीपासून आपल्याला धोका नाही आणि आपण पुरशित भाहोत, असे 
फोणीही मानू शकणार नाही.”) अधिकाऱ्यानी सारासार विचार करून मगच 
मणा पडतींचे अधिपत्र (थॉरंट) मिळविण्यासाठी आवेदन करावे, अमे म्हणून 
“ज्ञानप्रकाश'ने आशा व्यक्‍त केली की, अधिकाऱ्यांनी केवळ निनावी पश्रातेच दितेत्या 
माहितीवर विगंबून दी ुती केलेली नाही आणि म्हटे को त्यांनी अज्ञी लोटी 
माहिती देणाऱ्यांना घडा शिकविला पाहिजे. जिल्हाधिकारी मूर यांनीही गशा 
अरेरावी कृत्यांना पायबंद घालावा, 
पुण्यामध्ये शोधाचा हा धुमाडूळ चालला असताना वासुदेव भळवंतांचा सरा 
ठावठिकाप्या कोणालाच माहीत म्ह्ता. पण हे भामत्या ठिकाणी आहेत, तमबया 
ठिकाणी जाणार आहेत, अशा! बातम्यांच्या वावड्या मातर दातावरणात उडत होत्या. 
हिंदुस्पानातील राजकीम निर्वासितांची आशयाची ठिकागे ब्रिटिभ सत्ता नमठेल्या 
राज्यात असावयाची. अश्या राज्यात हिंदुस्पानाच्या शीमेवरीळ नेपाळच्या स्ववंतर 
राज्याचा समावेश नेहमो होत आठेला आहे. नानासाहेब पेशब्यांपासून बेचाळी- 
सच्या आंदोलनातील जयप्रकाश नारायण प्रभती अंतिकारकांपर्यंतच्या 'ंविारवाचे 


१. 'गानप्काग, दि. २६ जून १८७९ 


२२६ वासुदेव बळवंत फडके 


अज्ञातबासातील निवासस्थान म्हणून नेपाळचा उल्लेख अणि उपयोग होत मालेला 
आहे. नेपाळप्रमाणेच काशी हे धामिक यातेकलूंचे क्षेत्र, त्यामुळे आज्ञातवासी छोकांना 
काशी हेही तसेच आश्रर्‍यांचे ठिकाण होत आले आहे. पुढे दिल्ली आणि छाहोर 
कटांतील क्रांतिकारकांनी कादीमध्ये असे दिवस काढलेंही. या पार्स्वेभूभीवर लोक 
वासुदेव वळवेतांविषयी म्हणाले: “ वासुदेव बळवंत यांनी आता ग्रेसाव्याचे रूप 
घेतले आहे. ते आता वंडखोरी सोडून यात्रा करण्याकरिता काशीकडे गेले असून 
तेथून ते पुढे नेपाळकडे जाणार आहेत.” सरकारलाही ही गोप्ट शक्‍य वाटत होती. 
'राज्यपाळ सर रिचर्ड टॅपल यांच्या पुढील उद्गारावरून ते दिसते. ते म्हणतात : 


जा शवकवितत उण, 1 1९ काडप्ठपाड९5 गाड छत 76801९5 500१९ 
पादा ७१. 01 [त08, 1 र"९ 15 10 चप ११0." 


(५ पण त्यानी जर वेषांतर केळे आणि हिंदुस्यानच्या एखाद्या लांवच्या 
ठिकाणी तो पोहचला तर सांगता येत नाही.”) 


त्यामुळेच वासुदेव वळवंतांच्या अटकेसाठी काढलेल्या राजघोषणा सगळ्या 
महाराष्ट्रभर खेड्यात आणि नगरात अधिक सातत्याने झळळू रागल्या. जिल्हा” 
धिकारी मूर यांच्या स्वाक्षरीने ती राजघोषणा पुण्यास सैनिक विभागात (लष्करात) 
आणि गावात वर्‍्याच ठिकाणी लागली होती. हे सांगताना 'ठाइम्स ऑफ इंडिया'ने 
म्ह्द्लेः र 

'९ पव्चण९ 0180105 811 0एश' (1९ (ऑ8यार्‍ घ्यात ७11918 गींशि- 
गाट च पणात 0 ७. 3000 ठा घाट १ा्लासाकालठा 0 फ95डय- 


वेलू 800००0६ शिळवारट, ७७८ ए० ०0९ 0४७ ००णा९ जि"ण्यात, 95 
उ४९६ ६० लोप 102 ५1070९४. 


(“बुष्यात सैनिक विभागात आणि गावात सगळीकडे वासुदेव वळवंत फडके 
यांच्या अटकेसाठी रु. ३००० चे पारितोषिक घोषित करणारी पत्रके लागलेली 
आहेत़. पण भजुनपयंत तरी ते पसे घेण्यास कोणीही पूढे आलेले नाही.”) यानंतर 
वासुदेव, बळवंतांची टर उडवून चेप्टेच्या स्वरात हे पत्र म्हणते : ' 

"शया, १९2 5ल्स्यावे, पापड 1९९1 उशा च्याए०यीठाईचणट 
केणे पाट उल्लापा ......पा् ॥९ 7139 ७९ ७टॉरचश€त ६ ह्याऱ पाण्यास 
एए गाह ग पाड पापांगराचा2 जाशातड."6 ी 

(“आपल्या अगदी निषटच्या मिर्त्रा्पिकीच एखादा कोणत्याही क्षणी आपला 

विश्‍वासघात करोल या भोतोमुळे या दुसर्‍या शिवग्जीला जरासे कसेसेच वाटत 
असेल”) ११45 
७ गर रिवर्टे टेपल यांचे राजप्रतिनिधो कोंड डिटन यांना पत्र (योपनोय), दि ३ जुले १८७९ 
डढ॒ "टाइम्स ऑफ इंडिया, दि १ उुळै १८७९ 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत २२७ 


«» * मेशा वावड्याउठण्पाला.बातुदेव ब्रळवंत दूरदूरच्या गावांना भेटी देत होते, 
हा समज हेही कारण होते. जुर्ळच्या पहिल्या आठवडथातच जवलपूर येथे वेशीवरच 
एक पत्न चिकटविलेळे आढळले. त्यात तेथील मोठे सावकार शेट गोकुळदास 
यांच्याकडे एक सहस्र स्पयांची मागणी करण्यात आलो होती. आणि 
त्यावर वासुदेव वळवंतांची स्वाक्षरी होती. त्यानंतर शेट गोकुळदास यांवा 
स्वतःलाच , वांधुदेव' वळवंतांच्या स्वाक्षरीचे "एक पत्र आले. त्यात म्हटले होते की, 
तुम्ही पाच' सहस्त्र 'स्पये आणून येथील दुर्गावती किल्ल्यावर ठेवावे, या किल्ल्याला 
माधव महाल असेही म्हणत असत. त्यात पुढे म्हटले होते की, तुम्ही असे जर केले 
नाही, घर तुमचे ' घरच लुटले जाईल. या पत्रामुळे वासुदेव बळवंत सध्या मध्य 
ग्रोंतांत' असून जबछपुरपंयंत॑. पोचळे अशी दाट वदंता तेथे उठली. या पत्रामुळे 
जवलपूरचे पोढीस निरीक्षक आणि पोलीस उपआयुक्त यांनी वासुदेव वळवतांना 
पृकडण्यांसांठी एका माणसास पाच सहस्त्र रुपये देऊन वरील ठिकाणी पाठवून दिले, 
त्या ठिकाणांवर ' टेहळणी ठेवली. पण वासुदेव वळवंत त्याप्रमाणे ते पैसे घेण्यास 
तिकडे आलेच 'नाहीत. पुढे (इंडियन मिरर' या पत्राने बऱ्याच दिवसांती हा पुढचा 
वृत्तांत प्रेसिद्ध केला. मुंबईमध्ये ' प्रचलित असलेल्या वातमीप्रमाणे त्याच्या आधी 
मुंबईच्या एका पूज्य'महाराजांचे आशोर्वाद घेण्मासाठी वासुदेव बळवंतांची स्वारी 
मुंबईत येऊन गेठी होती. 
_ . बंडाच्या उपशमासाठी गोरे आणि एतद्देशीय असे अठराशे सैतिक सर्व 
भागात खपत होते. त्यांचे प्रयत्न इतके पराकाप्ठेने चालळे होते की, .त्यातच काही 
धंदेवाईक पायाळू लोकही सरकारने नेमले होते. हे लोक केवळ पावलांच्या ठ्मां- 
वरून 'अरण्यातही विविक्षित माणसांचा मार्गे काढू धकत असत, पण वातुदेव बळवं- 
तांना पकडण्याच्या सरकारच्या या प्रयत्नास संपुर्ण यक्ष पेत नव्हते. या वेळी सरकार 
त्या संबंधात किती हताश झाले होते, हे सर रिच टेपल यांच्या पुढील शब्दांवरून दिसते: 
१. _ लीस पाद्याऱ ५५7००७४ क्यात '८4डॉड' (० खला राह छावा 
1९१९ ४४९ व्य 10 प्वॉलि हांगा ........ 'छेप र पह पाड य (ताड 


* _ (“ वऱ्याच 'झंडपांनंतर आणि “सापळधांनंतर या ब्राह्मण पुढार्‍याठा 
पकडण्यात आम्ही मपेशी ठरढो आहोत. पण्‌ जर तो या इलाल्यातच रवाळ 
असेल, तर आमची दक्षतापूर्णे खटपट त्याला पुरून उरेल. भाणि एका युदिनी त्याच्या 
खांद्यावर आमच्या पकडीचा हात पडेल.) बंडाचे पुढारी वासुदेव वळवंत ग्य 
गळे म्हणजे बंड दडपणे सोपे जाईल, असे सरकारला वाटत होते. झाडाच्या प 


हात मांचे राजप्रठिविधी लॉरे डिटन यारा पत, (गोप 
६ सूर दिवड टेपळ यांचे राजप्र पड डिटत याठा पद, (गोपनीय), दि. ३ बु १८७१ 


२२८ वासुदेब बळवंत फडके 


वरच घाव धातला म्हणजे फांद्या भापोआपच कोसळून पडतील, मसा सरकारचा 
विचार होता. सुदैवाने वासुदेव बळवंतांचा थोडासा विदवासनीय सुगावा याच 
वेळी सरकारास लागला. आणि त्यांना पकडण्यासाठी भेजर डॅनिअल जुलेंच्या 
मध्यास फौज घेऊन दक्षिणेकडे निघाला. 


त्याला हा सुग्रावा कसा लागला यासंबंधी निरनिराळी वृत्ते भाहेत, वासुदेव 
बळवंतांनी मपल्या एका स्नेह्याला लिहिलेले पत्र सरकारी हस्तकांनी मध्येच 
अडविले आणि ते भेजर डॅनिभलकडे घाडण्यात आठे; त्यावरून त्यांचा ताजा पत्ता 
त्याला मिळाला असे म्हटले जात होठे तर वासुदेव बळवंत हैदराबाद येथेच आहेत 
अशा समजुतीने तो हैदराबाद येथे गेला. परंतुत्यापुर्वीच वासुदेव बळवंत हुदराबाद 
सोडून विजापूरकडे निघून गेले, असेही काही जण म्हणत होते. 


खरे असे घडले होते की, पुण्यामध्येच बुघवारपेठेतीळ एका देवळात पुष्कळ 
चायका पुराण ऐकण्यास जात असत. त्यांच्यातील एक बाई नुकतीच ग्राणगापुरास 
गेंली असता वासुदेव बळवंत तिकडे आहेत असे तिला फळे होते! तेव्हा तिने 
पुराणास आलेल्या दुसर्‍या एका बाईला म्हटले, “सरकार मारे वासुदेव बळवंताचा 
इकडे तपास करीत आहे. पण वासुदेव बळवंत आहे तिकडे ग्राणगापुरास, दोनच 
दिवसापूर्वी मी तिकडे जाऊन आले, तेव्हा त्याला पाहिले.” त्या बायकातच पुण्याच्या 
एका पोलीस जमादाराची बायको होती. वासुदेव बळवंतांना पकडून देणाऱ्यास 
सरकारने मोठे बक्षीस कावळे आहे हे तिने आपल्मा नवऱ्याकडून ऐकले होते. ती 
घाईधाईने घरी परतली आणि आपल्या नवर्‍्यास तिने ते वृत्त सांगितले. ते ऐकताच 
गरीब देशाभिमानी आणि श्रीमंत फितुरी यातील फरक न कळणारे स्वार्थी जीव 
दुसरे काय करणार? त्याने ते वृत्त पुण्याचे पोलीस निरीक्षक हरि नारायण यांता 
सांगितठे मणि त्यानी ते मेजर डॅनिअल यास कळविले. 
वासुदेव बळवंतांना पकडण्यासाठी सरकारी यंत्रणा विजेच्या गतीने मग सुरू 
झाली. मेजर डॅनिअल रागलीच पुण्याचे संनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ 
मिलिटिरी अकाऊंटस) कनेंल यंग यांना भेटला आणि वासुदेव बळवंवांमा ओळख” 
णाऱ्या एका सैनिकाला आणि एका ट्विपायाला त्याने आपल्याकडे बोलावून घेतले. 
त्यांची नावे क्षेख सुलेमान माणि भिवा अशी होती. शेख सुलेमान हा लेखनिक 
राज्यपालांचा शरीरसंरक्षक (ए. डी. सी.) शेख कासम याचा भाऊ होता. त्यांना 
वासुदेव बळवंतांना मोळलप्यासाठी म्हणून आपल्या समवेत नेण्यासाठी त्याने कर्नल 
यंग यांची अनुज्ञा मिळविली. अणि त्यांच्या आदेशाप्रमाणे ११ जुलै १८७९ ला 4311 
भुदूर स्थानकावर जाण्यासाठी हे निघाले भाणि तेथे पोहघल्यायर दुसऱ्या दिवशी 
तेपून निघून सकाळीच गाणगापुरका पोचले. 


गाणगापुरस्य वासुदेव यळवंतांचा कोणालाही न फळता गुगादा कसा काढावा 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत २२९ 


हा त्यांच्यापुढे प्रश्‍नच होता. कारण सरकारी अनुचाऱ्यांच्या टेहळणीचा थोडा जरी 
सुग्रावा लागला, तरी वासुदेव बळवंत निसटून जात. शेवटी त्यांनी एक युक्‍ती योजली. 
ग्राणगापुरच्या नदीच्या तीरावर सायंकाळी ब्राह्मण लोक संध्या करण्यासाठी येत 
असत. वासुदेव बळवंत धामिक वृत्तीचे नसल्यामुळे तसेच संध्याकाळी तेथे येतील 
अशा निझ्चितीने ते दोघे सायंकाळी नदीकाठावर लक्ष ठेवून वसले. 


थोड्याच वेळात वासुदेव बळवंत भापल्या सहकार्‍यांजवळ बोलत संध पावळे 
टाकीत तिकडे येताना त्यांना दिसले. त्यांचे पुण्याचे रूप बदलेले होते. त्यांनी आता 
दाढी जटा वाढविल्या होत्या. त्या दोघानी मग ते ठिकाण सोडे आणि ते गुदूरला 
गेले, 

तेथून रातोरात त्यांनी मेजर डॅतिअलला तारेनेच ते वृत्त कळविले आणि 
१३ जुलेळा ते परत गाणगापुरला आले. 

वासुदेव बळवंत त्यांना तेथे दिसले नाहीत. त्यांनी तेथे आणखी शोध घेतला 
आणि मेजर डॅनिअलला तारेने आपला निष्कर्ष कळविला की रंगोपंत मोरेश्वर 
महाजन नावाच्या तेथील तरुणाला लागलीच अटक केली तर सवं काम होईल. 


गाणगापुरच्या दत्तमंदिराभोवती अपरिचित लोक दिसताच देवळाचे पुजारी 
रामभाऊ सेवेकरी याता काहीतरी चमत्कारिक वाटले. ते वासुदेव बळवंतांचे हित- 
चितक धसले होते. तेव्हा त्यांनी महाजन भेटताच त्याला सांगितले की, देवळाभोवती 
पोलिसांची टेहेळणी दिसते. त्याने हे सांगताच खरी वस्तुस्थिती काय आहे ते पहाण्या- 
साठी महाजन गाणगापुरच्या चावडीवर गेला. तेथे शेख सुलेमान त्याला भेटला. 
तो दिसताच शेख सुलेमानला त्याने विचारे, “ वासुदेव बळवंताच्या नावाचे 
जाहीरनामे लागले आहेत. तो धरला गेला काय! ” तेव्हा सुलेमानने उत्तर दिले, 
“आम्ही शिकारीसाठी आलो आहो.” शेख सुठेमानने धूर्तपणे त्याच्याकडून काही 
माहिती मिळविली. पण महाजन काही कमी धूत नव्हता. त्यानेही त्याच्याकडून 
त्याच्या येण्पाच्या प्रयोजनाची माहिती कोशल्याने काढून घेतळी. अन्नूरहून वासुदेव 
बळवंत गाणगापुरात परत येताच सुलेमान त्यांच्याच पाळतीवर असून त्यांना अटक 
करण्यासाठी सरकार पावले टाकतं असावे ही वातमी सांगून महाजनने त्यांना 
सावध केले. आणि प्रथम त्यांना संगम येथे हालविले. 


मेजर डॅनिअलने फार हुशारीने पावले ठाकठी. अनोळखी मनप्य भोवती 
दिसला, तर वासुदेव वळवंतांसारखा जन्मजात क्रांतिकारक तो सरकारी अनवर 
भासावा हे ओळखून पुन्हा एकदा आपल्या हातातुन निसटेल हे ओठखन ग 


बाईलाच त्याने त्यांच्या मार्गावर घाडून दिले. आपण तेथे जाईपर्यंत तिने त्याच्या 
मार्गावर रहावे, असे सांगून तिला त्याने पुढे पाठविले. वासुदेव वळकंता प्या 


२३० *_ दासुदेव बळवंत फडके 


पयंत केले त्याभमाणे आपणात सहज गुगारा देणे त्याना साधू नये असा त्याचा त्यात 
हेतु होता ग 


नंतर तो मुंबईचे राज्यपाछ सर' रिचर्ड टेपल थांना “भेटला आणि झटपट 
पावळे टाकली तर आपली शिकार हस्तगत होईल अशी त्याने त्यांची निश्चिती 
पटविली. टेंपलसाहेब वासुदेव बळवंताच्या उठाठेवीने अक्षरशः टेकीला भाले होते. 
त्यामुळे त्यानी सर रिचडे मीड यांना सांकेतिक शब्दात तातडीची तार पाठवून 
कळविले की, मेजर डॅनिअल हे हैदरावादता वासुदेव वळवंतांना पकडण्याच्या काम- 
गिरीवर येत आहेत. तेव्हा त्यांना शक्‍य तें .सहाय्य तत्परतेने द्या. .त्यांनी हा निरोप 
सांकेतिक भाषेत पाठविला. कारण नाहीतर तो मध्येच फुटून वासुदेव बळवंतांनाचा 
कळण्याचा संभव होता. वासुदेव बळवंता विषयी त्यावेळी सावंत्रिक सहानुभूती असल्या- 
मुळे त्यांना अशी माहिती मिळत असे. ते त्यामुळे त्यांनी टाळले. - 


मेजर डॅनिनल वुघवारी १६ जुळ १८७९ छा निघून गुरुवारी १७ जुलैला 
हैदराबादला पोहोचला. तेथे पोचताच तो तडक तेथील ब्रिटिश राजतिवासाच्या 
बंगल्यावर (रेसिडेन्सीमध्ये) गेला..आणि सर रिचर्ड भीडशो त्यांचे बोलणे झाले. 
त्यांनी लागलीच त्याच्या येण्याचे उद्दिष्ट निजामाला जाऊन सांगितले. हैदरावादचा 
निजाम हा ब्रिटिश्न सरकारचा “सर्वात विश्‍वासू मित्र” होता. त्यांने मेजर डॅनि- 
असला सहाय्य करण्याची कामगिरी आपला मुख्य प्रधान सर साळर जंग यांच्यावर 
स्वरेने सोपविली. सर सालर जंग यांनी शुक्रवारी सकाळीच हैदराबादचा पोलीस 
आयुक्‍त सम्यद भबदुठ हक यास जातीने मेजर डॅनिअलसमवेत जाण्याची भाजा 
सोडलो. स्वतः निजाम आणि त्याचे अधिकारी यांनी वासुदेव बळवंतांमा पकड- 
प्याच्या कामात तनमनधनाने भाग घेतला. अबदुल हकने चारी कोपऱ्यातुल तसे 
सहाय्य देण्याची व्यवस्था केळी. वऱर्‍हाडचा युरोपियन पोलीस निरीक्षक स्टीफनसन 
याते त्याळा त्या कामात अतिशय मोलाचे सहाय्य केळे. हेदरावादचा पोलीस 
निरीक्षक सय्यद अबदुल नूर. याने काही पोलीस हवालदार मपल्या समवेत घेतले 
आणि हे सदेजण १९ जुलेला आगगाडीने गुलबग्योकडे निघाले, अटकेचे पाश 
बासुदेव वळवंतांभोवती आवळे जाऊ लागले. 


भेजर डॅनिअल भापल्या पाठलागावर आहे असे समजल्यावर नेहमीप्रमाणे 
बासुदेव वळवंतांनी गाणगापूर सोडले. आपला मार्ग बदलला आणि पंढरपुरच्या 
वाजूला ते वेगाने वळले. निवडक मह्रराष्ट्रोय तरूण आपल्यासमवेत घेऊन त्यांच्या 
सक्स्त्र परिवारात ते पुढे 'दाळू लागले. निजाम राज्यातील गावोगावच्या उच्च 
पदावरील अधिकार्‍यांना भाउल्या मुख्य प्रधानाच्या . सहाम्पासाठी सिद्ध व्हावेच 
लागले. हे सर्व. अधिकारो शनिवारी १९ जुलेला गुडुवर्म्याला पोहोचल्यावर मेजर 
डॅनिअलने त्यांच्यापेकी दोन पोलोस निरीक्षक आणि घार बंदुकधारी शिपाई 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत २३१ 


निवडून वासुदेव वळवंतांच्या दोन्ही संभाव्य वाटा रोखण्यासाठी एक अपल्या 
स्वतच्या हाताखाली आणि दुसरी अबदुल हुक याच्या नेतृत्वाखाली अद्ा या 
लोकांच्या दोन तुकड्या केल्या. आपण स्वतः या' हस्तकांसह गाणगापुरास जावयाचे 
असे ठरवून तो गुदूर स्थानकाकडे निघाला. गुदूरहून तो ग्राणग्रापुरास जाणार होता. 
गुदुर्‌ हे गाणगापुरपासून २० क्रोशार्धांवर होते. इतरांना अबदुल हुकच्या हाताखाली 
पायीच चालंत जाऊन दुसर्‍या वाटेने गाणगापुराला जावयास त्याने सांगितले. है 
'भंतर चाळीस क्रोशार्धांचे होते. दोन्हीही तुकड्यांनी रविवारी २० जुलेला सकाळी 
'एकमेकांना गाणगापुरास भेटावयाचे होते, 

*  हुंदराबादचे राजस्व नायुक्‍त (रेव्हेन्यू कमिशनर) पोलीस महानिरीक्षक 
(आयु. जी. पी.) पोठोस अधीक्षक (पो. सुपरिटेंडेट) आणि इतर क्षेत्रीय भधि- 
कारी (डिव्हिजनल ऑफिसर्स) यांनी,-पो. आयुक्‍त अबदुक हुक हा गुलबर्य्यास 
उतरला, तेव्हा त्याका आणि त्याच्या तुकडीला मागवंदना दिली. त्याच्या तुकडीत 
दोनशे घोडेस्वार आणि दोनशे शिपाई होते. आाठ जमादार, आठ दफेदार आणि 
एक अधीक्षक यांच्याकडे त्यांचे नेतृत्व होते. वरील मानवंदना धेऊन ते सर्व 
गुलवर्ग्याहून गाणग्रापुरला जाण्यासाठी निघाले. 


निजाम राज्याच्या आणि विजापूर जिल्ह्याच्या सरसीमेवरील वासुदेव 
वृळवंतांच्या रोमहपंक पाठलागाला आता प्रारंभ झाला होता. वासुदेव वळवंत 
सापडले म्हणावे आणि ते निसटावे, असे बर्‍याच वेळा झाळे होते. त्याची पुनरावृत्ती 
होळ नये म्हणून आपल्या स्वास्थाकडेही लक्ष न देता, डॅनिअल वेळ वाया जाऊ न 
देता, क्षणाक्षणाला धावत होता. त्याने शनिवारी १९ जुढला सायंकाळीच गुलवर्गा 
सोडे. तिकडचा सारा प्रात वासुदेव बुळवंतांच्या पायाखाली स्ळलेला. तिकडील 
जनतेच्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती होती. आणि आपल्या विपयी' असहि- 
प्णुता होती हे त्याठा माहीत होते. त्याने जेवण करण्यातही वेळ घाळविळा नाही. 
पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या आणि तो रस्ता चिखलाने आणि पाणी 
साचून, चालण्यास कठीण झाला होता. त्यामुळे त्याने चालण्यास सुटसुटीत पडेल 
एवढेच सामान आपल्या समवेत घेतले. चार दिवसांपर्यंत पुरतील इतकेच कपडे 
आणि खाण्याचे पदार्थ त्याने घेतले. त्यात विस्किटांचे एकदोन पुडे, थोडा चीज 
आणि भरपूर मद्य (व्हिस्की) ही होती. अन्न शिजविण्यासाठी, चहाकॉफी घेण्या- 
साठी, विश्रांतीसाठी किवा झोप काढण्यासाठी, कशाकश्यासाठोही वाटेत यांबावयाचे 
नाही असे ठरवून तो वाऱ्यासारखा पुढे निघाला. अझा तर्‍हेने शनिवारी रात्रभर 
आडवाटेने प्रवास करून रविवारी २० जुलैला सकाळी तो ग्राणगापुरास पोचला, 
च र याजा या दुतगतीचे वर्णन लंडनच्या 'डेली टेलिग्राफ? पत्राने पुढीलप्रमाण 

माहेः 


२३२ वासुदेव बंळवंत फडके 


पऊायी, 85 12 उणेपणा, सिणाणरेट छेड ब्रि, उलोशा1]€55 85 
पल्ला, (९ एथ ९शा(छ[ए2 ७ पाट छापपळा घणधाळा 9 एटोत 0 
पाट एला." 

(“वादळाप्रमाणे गतिमान, दवाप्रमागे भीपण, भाणि मृत्यूप्रमाणे अवि रत मसा 
हा ब्रिटिश सत्तेचा प्रतिनिधी आपला भार्ग अंकित राहिला! ”) 


भेजर डॅनिअलच्या भाघीच अबदुल हक आपल्या सेन्यासह गाणगापुरला येऊन 
पोचला. त्याच्या घोड्याच्या सेन्याच्या टापा ऐकून आणि आवेशयुक्‍त चेहरे पाहून 
गाणगापुरच्या लोकांची घाबरगुंडीच उडाली. अबदुल हूकने वासुदेव बळबंतांताठी 
सगळे ग्राणगापूर घुंडाळले. शेवटी तेथील देवळाला वेढा दिला आणि मातील सवं 
लोकांना अटक केंलो. या लोकात रंगोपंत मोरेश्‍वर महाजन हाही होता. सत्याच्या 
भयप्रद गराड्यात भबदुल हकच्या हडेलहप्पी शब्दांचा कडकडाट ऐकताच आणि 
त्याची करडी दृष्टी पहाताच महाजन जपल्या धैर्यात टिकाव धरू दकळा नाही. 
माणि त्याच्याकडून आपल्याला हदी असलेंली माहिती मिळविण्यास भबदुल हुकला 
विदोंप प्रयास पदले नाहीत. महाजनला आणि इतरांना निवडक लोकांच्या हातात . 
देऊन तो मग अन्नूरला रोहिल्यांच्या वस्तीत गेला. इस्माईलखान भाणि इतरांना 
त्याने अकस्मात पकडले, नि:शस्त्र करून अटक केली आणि त्या सर्वांनाही गाणया- 
पुरास आणले. 
रोहिल्यांच्या म्होख्यांच्या या अटकेचे वृत्त दणब्याप्रमांणे भोवतालच्या 
खेड्यातून पसरले. आणि त्याने चिडून जाऊन मिळतील ती सवं शस्त्रे घेऊन तेथील 
संतप्त रोहिल्यांती अवदुल हक आणि त्यांच्या सैन्यावर हल्ला करून भापल्या 
पुढाऱ्यांना सोडवून नेण्यासाठी गराणगापुरात एकच गर्दी केलो. त्यांच्या या तिश्‍वयी 
हल्ल्यात अबदुल हक याणि तपाच्या संन्याची चटणी उडाली अस्तती. पण तेवढघात 
नेथील-शमसुल उमराच्या सह-राजपालाचा (को-रीजंट) सहाय्यक अधिकारी तेथे 
आला आणि त्याने आपल्या कळकळीच्या आणि समजुतीच्या बोलण्याने त्या संताप” 
हछेल्या जमावास कसे तरी शांत केले. 
वासुदेव दोन वर्षापूर्वी गाणगापुरास होता. पण दोनच दिवसापूर्वी गाणगापुर> 
हून एनाभल्ठीभार्गे पंढरपुरास गेला आणि संगभ येथे शोध घेतला तर त्याचा 
पुढील पत्ता लागेल, असेही अबदुल हकला महाजनकडून समजले. तेव्हा पकडलेल्या 
बंद्याना आपल्या अधिकार्‍यांच्या स्वाघीन करून तो संगरमला जाण्यास निघाला. 


१८७९ मध्ये जूनच्या दुसर्‍या आठवडधात पावसाला सुरवात झालो. आणि 
पृढे दहाबारा दिवस त्याने खूप झोड उठविलो. पावसाच्या सतत पडणार्‍या सरोंमुळें 
गाणगापूर ते पडरपुरपयंठदा रस्ताही पाण्याच्या डयबयांनी भक्षन पेला होता. त्या- 
मुळे नेहमी आरामशीर वह्वानातून प्रवास करणार्‍या युरोधियन प्रवाशांची तेथे पायी 


अटकेचा रोमांचकारी वृद्चांत २३३ 


प्रवास करताना होणारी स्थिती काय वर्णावी! त्याच अवस्थेत बुटाला चिखलाचे 
रगदे लागळेठे भाहेत, चेहऱयावर घाम डवरछेठा आहे, आणि आपला लट देहही 
घामाघूम झाला आहे, उकाड्याने जीव जातो आहे, अशा स्थितीत मेजर डॅनिअल 
तिकडे प्रवास करीत होता. परंतु एखाद्या खेळकर युरोपियमां्रमाणे तो तरीही न 
वैतागता तोंडाने शीळ वाजवीत चालतच राहिला. गाणगापुरला पोहचताच तेथे न 
थांबता तो छागलीच पुढे संगमावर गेला. 

अबदुल हुकने त्या्रा गाणगापुरहून दोन क्रोश्यार्धांवरच गाठले. तो भेटताच 
अबदुल हकने त्याला आपला घोडा दिला आणि स्वतःसाठी आपल्या एका पोडे- 
स्वाराचा घोडा घेऊन त्यावर तो स्वार झाला,मग ते सारे सन्य गाणगापुरास परत आले, 
तेथे पकडलेल्या होकांना डॅनिअलने बरेच प्रश्‍न विचारले. आपणास हवी ती आणखी 
माहिती त्याने मिळविली आणि ते सर्वचजण वातुदेव बळवंतांच्या पाठलागावर 
निघाले. 

वासुदेव बळवंतांच्या अंगात तेव्हा ताप चढला होता आणि आयुष्यातील सर्वात 
भरीपण प्रसंगाला तोंड देण्याची त्याचवेळी त्यांच्यावर पाळी आलो होती. गाणगापुरहून 
संगमापयतची धाव संपवून ते भीमेच्या तीरावर आले. त्यावेळी भीमा नदीला पूर 
आला होता आणि ती घोंघावत रामपूरकडे कृष्णेशी होणार्‍या संगमाला मिळण्यासाठी 
खळाळत वहात होती. 

गाणगापुरहून ते संगमावर पोहोचले. तेव्हा बाजूस वहाणारी भीमा पाहून 
त्यांच्या मनांत माळे की, आपल्या पाठलागावर असणाऱ्या लोकांना चांगली शुकांडी 
देण्यास आपला सरळ मार्ग आपण सोडून दिला पाहिजे. भीमा ओलांडून जर आपण 
पलीकडे गेलो तर पाठलाग करणाऱ्यांना आपणास चांगले चकविता येईल! परंतु 
भीमा नदीला त्या वेळेला पूर आलेला असल्यामुळे ती ओलांडून जाणे सोपे काम 
नव्हते. ठयापि प्रचंड योजना आलणार्‍यांचा आत्मविश्वासही भ्रचंड असतो. याच 
भात्मविश्‍वासाच्या बळावर भीमा नदी ओलांडून जाप्याचे त्यांनी ठरविले, 


आपल्याला सुंटसुटीतपणे दोड मारता यावी म्हणून नदीच्या अलीकडेच त्यांनी 

< आपल्या सवे सहकाऱ्यांचा निरोप घेतला. मणि महत्त्वाचे कागदपत्र आणि स्व- 

संरक्षास पुरेशी हस्त्रे एका वळकटीत घेऊन फक्त गोपाळ भोरेदवर साठे या जिवरच 
कंढश्‍्च साथीदारासह ते भीमेच्या तीराकडे वळठे. 

नदीला पलीकडे जावयाला कुठेच उतार नव्हता तेव्हा शून्य मनाने भीमेच्या 

तीरावर तिच्या प्रवाहाकडे पहात ते उभे राहिले- त्यांनी त्या तीरावर पाहिले, पण 

नदी पार करण्यासाठी त्यांना एकही नाव दिसलो नाही आणि असली तरी त्यांना 

नदीपदीकडे नेण्यास त्या पुरात कोण तिद्ध झाठा असता? काय तो निर्णय त्यांना 

क्षणा दोन क्षणात घ्यावयाचा होता. ते स्वतः पट्टीचे पोहणारे द्दोते त्यामुळे शेवटी 


२३ड *_ वासुदेव बळवंत फडके 


भोमेत उडी मारून नदी पलोकडे जाण्याचा त्यांनी निश्‍चय करेला. नाही तर सगळाच 
कारभार आटोपला असता.- नन शट धये १ १० 


पावसात भिजत ते असा निश्‍चय करीत होते.तोच .संगमचा वाकलेल्या शरी- 
राचा, पांढर्‍या दाढीचा, लहान बांघ्याचा नावाडी. मीरासाहेब पावप्तात भिजत तिकडे 
येत असलेला त्यांना दिसला. त्याच्या मागोमाग त्याचा सहाय्यक रावजी-हाही होता. 
वासुदेव वळवंतांचा भातंद गगनात मावेना. त्याची एकच का होईना पण एक तरी नाव 
आता तेथे होती. आपणा दोघास पलीकडे नेण्यास वासुदेव बळवंतांनी त्यांना सांगि- 
तले. तेंव्हा दुथडी वाहणार्‍या ,भीमेकडे पहात तो हसला आणि उत्तरला, “या महा" 
पुरात पलीकडे जावयाचं तरी कसं, महाराज ! ”- बासुदेव बळवंतांनी त्याचे मन 
वळविण्याचा बराच प्रयत्न केळा. पण तरोही तो सिद्ध होईना. तेव्हा मग ते त्याला 
निश्चयी स्वरात म्हणाले, " तू जर आम्हाला पलीकडे नेणार नसशीक तर नदीत 
उडी टाकून आम्ही पलोकडे जाऊ. मग काय व्हावयाचे ते होवो! * र 
त्यांचा हा निश्चय नुसती धमको नव्हती. पराक्रमी पुरुषाच्या अश्या सॅवरातही 
जो प्रभाव असतो त्याची छाप मोरासाहेबावरही पडली. “ छे छे! महाराज! ते 
कसं होईल? त्यात. धोका भाहे. मी तुम्हाला पलीकडे नेतो.” .असे म्हणून मोरा 
साहेबाने अलीकडच्या नदीकाठावरच्या आपल्या नावेची दोरी सोडली आणि अलय- 
काळाप्रमाणे वाटणाऱ्या वायुमानात वासुदेव बळवंत आणि गोपाळ मोरेश्‍वर हे दोत 
क्रांठिकारक त्या नावेत बरसले. सपाट्याच्या पजंन्यवृष्टीत त्यांची एकाकी नाव भीमा 
ओलांडू लागली. भोमेच्या विशाल पात्रातून जाताना भावनाप्रधान.अंतःकरणाने 
बासुदेव वळवंत भीमेला उद्देशून उद्‌गारळे असतील : “ भीमे! तुझ्या या लेकरांना 
सुरक्षित पढोकडे ने! ती- सकटात आहेत. ” पलीकडील तीरावर पोचताच वामुदेव 
बळवंतांनी मीरासाहेबाच्या हातात. चांगळे पारितोषिक ठेवले आणि त्याच्य़ा कानात 
काही सांगितले. मेत्रर्‌ डॅनिअल येण्यापूर्वीच त्याने त्याप्रमाणे केले. ., 1 
वासुदेव वळवतांनी गुरुवारी १७ जुलेला भीमा. नदी भोलांडली. मेजर डॅनि- 
अल संगम येथे रविवारी २० जुलैला आपल्या, सेनेसह पोचले. त्याने मीरांताहेव 
आणि 'रांवजी नावाच्या त्याच्या सहाय्यकाला लागलीच अटक केली आणि त्यांच्या- 
कडून वासुदेव बळकंतांसंबंधाचे वरील वृत्त मिळविले. 'मीरासाहेव त्याला म्हणाला, 
(इकडील तीरावरची एकच एक नाव घेऊन महाराज (वासुदेव वळवंत) पलीकडं 
गेले. ” ते ऐकताच नदी ओलांडून जाण्याचे आपे एकच एक साधन वासुदेव बळ- 
तांनी नाहीसे केले, याचा डॅनिअलला विपाद - वाटछा. कारण त्यामुळे त्याला नंदी 
पार करण्यास विलंब झाला.“ 


१०. ११५५८ झाल्याठे परकण्ट तै०ण० 50 (०55०0 एढ. आपादाड) ट्वतीलय एं टा 
तनाळ ९१ व्य पट कणाद ० एंक गाशटा प ख०0$डपड.' 


"(मसठी भ्रापांदराताठी पान प. २१५ परा.) 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत २३५ 


परंतु त्याने धीर सोडला नाही. गावांतीछे कोळी लोकांना त्याने हाकाटन 
आणले आणि कोळी 'छोक आपले तराफे पाण्यावर तरंगते ठेवण्यासाठी उपयोगात 
आणतात अशी बरीच पोकळ सुगंडी जमा केली. भापण स्वतः भबदुल, हूक, स्टीफन- 
सन भाणि कांही स्वार ६. आठ जगांच्या पांद्याला त्याने तो बांधली, त्याप्रमाणे 
आठ दमदार घोड्यांना तशीच वांधून पोहण्यास सिद्ध केले. ते माठही जणं मग त्या 
माठ 'घोड्यांवर स्वार झाले आणि या देशी बनावटीच्या पोहण्यांच्या साघनांसह 
त्याने आपले घोडे त्या उसळत्या महापुरात घातले. ते सगळे जण चिमुकल्या नायां- 
प्रमाणे त्या" पुरात हेलकावे खाऊ लागले. शणाक्षणाठा पाण्यासाठी बुडत, पुराचा 
मारा खात, क्षणात पाण्यावर'येत, काही 'तासांतंवर दुपारी तीन वाजता ते सवजण 
भीमेच्या पलीकडच्या तीराला' लागले. तेथे त्यांनी भापले पोडे विभांतीताठी सोडून 
दिले, आपले ओले कपडे काढून वाळविले, शस्त्रे साफ फेली. थोडधांना मालीश केले 
आणि मग विश्रांती न घेतांच सायंकाळी ते आपल्या शोधात पुढे निघाले. 

तोपर्यंत वासुदेव वळवंत आणि भोपाळ मोरेइवर यांनी बरेच, अंतर वोडले 
होते. त्याने शुक्रवार १८ जुलंचा सर्बंघ दिवस भीमा नदीजवळच्या शिंदगी नावाच्या 
औपताड ग्रावातील एका पडीक घरांतील आतल्या सोडीत घालविला. आणि नंतर 
हे कलगीला गेले. परंतु तेथे जेवणाची व्यवस्था नीट होणार माही असे दिसताच 
तसेच पुढे हुठूरला गेले. त्यापुढचा त्यांचा निवास बंगळूरला झाला. थोडा प्रवास 
करीत, थोडी , विश्रांती घेत ते चालले होते. वंगलूर येमे.तै आल्याचे समजताच 
तेथील,गावचा कुलकर्णी त्यांच्या भेटीस आळा आणि त्याने त्यांच्या भोजनाची 
व्यवस्या'केली. तेथील देवळात विश्रांती घेऊन वासुदेव बळवंत पुढे निघाले. 


*  नेंतरचे त्यांचे गाव नारायणपूर होते. दुसर्‍या दिवशीचे दुपारचे जेवण तेयेच 
कशन वासुदेव धळवंत '१९ जुर्लछा दुपारी शिरसगी येये माठे आणि रात्री तेयेच 
झोपले, तेथून दुसऱ्मा दिवशी शिरसगीच्या पाटील कुळर्ण्याशी गप्पा माश्‍्न आणि 
त्यांची विचारपूस करून ते पुढे निघाठे आणि सायंकाळी धिबिषुद येथे पोचले. 
परंतु येथे फार न थांबता तै त्वरेने देवरनावडगीकडे निघाले आणि २० जुर्लठा 
सूर्पास्ताळा देवरनावडगींला पोचले. 

भरीमेपार झाल्यावर मेजर डॅनिअलने आपले घोडे दुप्पट वेगाने हाकारठे, 
शिदगीमधील वरील घराजवळ तो पोचला. मौरासाहेबानें त्याला सांगितके ह्ोवे 
की, वासुदेव बळवंतांनी शुक्रवारचा संघ दिवस त्या घरात फाढला होता. त्यामुळे 
मोठ्या आक्षेने त्याने त्या पडीक घरात डोकावून पाहिले. पण वालुदेव बळवंत 


२२३६ वासुदेव बळवंत फडके 


त्याला तेथे सापडले नाहीत. तेव्हा रविवारी रातोरात त्यांच्या पुढील निवासांचा 
शोध घेत तो रावी नारायणपूर येथे आला आणि नंतर शिरसगीला तेथे शेतात 
दोन मुले खेळत होती. घोडेस्वार पहाताच ती कुतुहलाने त्यांच्याजवळ भली. अद्चा 
अशा वर्णनाचे दोघेजण या गावातून पुढे गेळे काय? अशी चोकशी त्यांच्याजवळ 
त्याने करताच त्यांनी 'होय' म्हणून सांगितले, तेव्हा आपण वासुदेव बळवंतांच्या 
मार्गावरच आहोत अशी निश्‍चिती होऊन तो पुढे गेला. वाटेत अश्याप्रकारे फक्त 
चौकशी करण्यासाठी त्याने घोड्यांचे लगाम खेचले असतील तेवढेच. बाकी तो पुढे 
जातच राहिला, २० जुलेच्या मध्यरात्री त्याने निजामाचे राज्य सोडले आणि 
त्याची सोमा ओलांडून त्याने ब्रिटिश हिंदुस्थानात अवेश केला. 
देवरनावडगी हे गाव विजापूर जिल्ह्यात निजामच्या राज्यापासून सहा मैल 
आत भाहे. तेच स्वतंत्रतेतील वासुदेव बळवंतांचे शेवटचे निवासस्थान ठरले, वासुदेव 
वळवतांनी २० जुले १८७९ च्या निर्णायक रात्री देवरलावडगीत प्रवेश केला, तेव्हा 
पूर्ण अंधार पडला होता. गेळे चार दिवस त्यांनी सतत तीस मैलाचा लांब रस्ता 
एकसारखा तुडवला होता. त्यामुळे ठे आता अतिज्य दमले होते. त्यांच्या अंगात 
आता ताप अधिकच चढला होता. त्याने एक ग्राव सोडावे आणि मेजर डॅतिअलने 
त्या गावात शिरावे असे आता कित्येक तास चारले होते ! अतिशय दमल्यामुळे 
देवरनावडगीसच रात्री विश्रांती घेण्याचे त्यांनी ठरविले. 
त्या गावात त्यांना झोपण्यासाठी सोयिस्कर अशो दोनच स्थाने होती. एक 
गावाच्या बाहेर जवळच्याच डोंगरात दगडात खोदलेला बुद्धाचा भव्य बिहार होता. 
त्याचे खांब दगडी आणि भरभक्कम होते आणि त्याचे छतही दगडीच होते. त्या 
दिवशी द्वितीया होती. पण पावताळथा रात्ीमुळे भाकाशात बिजेची चंद्रकोर 
चमकत नव्हती. अंधःकारात वाट चाचपडत विहाराच्या दगडी खांबाकडे पाहात 
बासुदेव बळवंतांनी त्या विहारात प्रवेश केला. तेव्हा राची १० ची वेळ होती. आर्णि 
श्षणदुष्ट विजेच्या प्रकाशातच त्या विह्यरातील आपली वाट त्यांना शोधावी लागलो. 
वासुदेव बळवंदांनी दिवसभर काही खाल्ले नव्हते. तापाने आणि पित्ताने 
त्यांचे मस्तक 'चदून गेळे होते. '। गोपाळ मोरेष्वर हा एकच विश्वासाचा सहकारी 
स्पांच्याजवळ होता. काही महत्त्वाचे कागदपत्र आणि थोडे पैसे बांधून घेतलेली एक 
थळकटी त्यांच्याजवळ होती. बंडाच्या काळात त्यांनी नेहमी जवळ बाळगलेली 
आपली मावडती तरवार त्यांच्याजवळ होती. तश्चीच एक तलवार गोपाळ भोरेशवर 
यांच्याजवळ होती. या दोषांजवळ होत्या घ्या तलवारी अत्यंत चांगल्या प्रतीच्या 


होःया. "चासुदेय बळवंतांच्या कमरेला एक पिस्तुल होते. आपल्या मार्गावर असलेल्या 
बन ८०३ झाडात ट्श्यागिठप 0ीट णीय खडतर. 
(बासुदेव बळदंतांच्या अभियोगातील पुण्याच्या सज्ञ न्यायालयातील मेजर डॅनिअलची खाक 
दि. ३ नोग्हेवर १८७९ र 
११९८50५०0१ १०६७०७४ ठा शाटता ७0555545०0 ७४९८ ०( शी ४९४ 0९५६ ६1०११ 
“पूना मॉ्यरदर', दि, २४ जुले १८७९ 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत २३७ 


सरकारी अधिकाऱ्यांशी दोन हात करण्याचा प्रसंग केव्हा येईल ते सांगता येणार 
नाही,या विचाराने समोरासमोर होणाऱ्या दंद्रमुद्धात प्रतिपक्षाठा मारावे लागेल, 
तेब्हा उपयोगी पडावे म्हणून त्यांनी एक सुटसुटीत, लहान पण तीण दुधारी पात्या- 
चे शस्त्र जवळ बाळगले होते. काळविटाच्या शिंगाची मूठ असलेले, दोम्ही बाजूने 
चालवता येणारे, हातात सहज मावणारे, ' मारा ' नावाचे हेच ते शस्त्र होय, अश्या 
सशस्त्र त्यितीत गोपाळ मोरेइवर साठे यांच्यासह विहाराच्या मुख्य दाऊनात 
आपल्या कागदपत्रांच्या वळकटीची उशी वरून निद्राधीन होण्यासाठी बायुदेव 
वळवंतांनी भुईवर अंग टाकले. 


निद्राधीन होण्यापूर्वी कोणासही आपली ओळख सहज पटू नये म्हणून त्यांनी 
दक्षता घेतली होती, त्यांनी सुरवार घातली होती, डोक्यास पांढरा फेटा बांधला 
होता आणि त्याचे सोगे कातावरून घेऊन त्यांनी आपले कान झाळून टाकले होते. 
फेट्याचाच लपेटा त्यांनी आपल्या विपुल दाढीवरून लपेटून घेतला होता. त्या वेपात 
पह्मणाऱ्याला त्यांची थोडीशीच मुद्रा दिसू शकत होती. त्यामुळे इतर निद्रिस्त 
प्रवाशात गोपाळ मोरेश्‍वरसह ते झोपले, तेन्हा ते एखाद्या उत्तर हिंदुस्पानी मुसल- 
मान प्रवाशासारखे दिसत होते. त्यामुळे ठेच वासुदेव वळवत हे अनोळणीच काय, 
पण ओळखीच्या माणसालाही चटकन सांगता येणारे नव्हते. 


धिबिखुदे येथे मेजर डॅनिभल पोचळा, तेव्हा त्या रात्री वासुदेव बळवंत देव- 
'रनावडगीसच निश्‍चित तळ ठोकतील असा आडाखा त्याने बांधला. नारायणपूर 
सोडल्यापासून चार तासात तो देवरनावडगीस आला. त्यानेही सतत बेचाळीस तास 
प्रवास केला होता. त्या गावाच्या चावडीवर त्याने शोध घेतला, तेव्हा कोणी तरी 
दोन प्रवासी विहाराच्या बाजूला झोपण्यास गेले होते, अशी माहिती त्याला मिळाली. 
आपल्या घोड्यांच्या टापांचा आवाज होऊन आपले भावी बंदिवान साधध 
होऊ नमेत म्हणून डॅनिअल आणि त्याचे लोक चावडीजवळ येताच खाली उतरळे. 
आपल्यापैकी एकदोन जणांच्या हातात आपले घोडे देऊन डॅनिअल स्वत; स्टीफनसन्‌ 
आगि अबदुल हक यांच्यासह इतरांना प्रेऊन सशस्व्र त्यितीत पायीच ग्रावातील 
विह्यराकडे गेला. 
तो देवरनावडगीच्या चावडीवर आला, तेव्हा मुसळधार पाऊस कोपळत होता. 
त्यामुळे त्या काळरात्रीची भयानकता वाढली होती. ती विहाराशी पोचला, तेव्हाही 
पावसाच्या घोघाट्यांवाचून काही ऐकू येत नव्हते. लांब भंतरावर अशुभ कोल्हे-कुई 
उमटत होती, ती सोडली तर दुसरे काही ऐकू येत नव्हते. अशा वेळी हिंदी त्रांति- 
कारांचा पुरस्सर॒ अध्वर्यू ब्रिटिश सरकारच्या हस्तकांच्या हातात पडणार होता. 
विहाराच्या प्रवेशद्वाराच्या पोकळीवाचुन त्मा अंघारात काहीच दिसत नव्ह्ते. 
एक सोडूच बाकीच्याना ग॒प्पपणे दबा धरून बसण्यास सांगून आपल्याजवळ कृपू. 


२्‌ऱ्ट न 7 7 १ वासुदेव बळवंत फडके 


डथात गुंडाळून ' आणलेला चोरफाणस  डॅनिअलने,- बाहेर फाढला :' आणि त्यांचा 
अंधुक भकाशं त्याने “विह्मरात फेकला. त्याने डोळे विस्फारून आतःपाहिले, दाटो- 
दाटीने कितीतरी प्रवासी तेथे झोपठे होते. " ! 4011704000. 


परंतु'एका कमानीखांली गळंयापंमंत जवळजवळ पुर्णपणे 'कापडलेल्या दोन 
आृत्यांनी त्यांचे लक्षं लागलीच वेधून घेतले. त्यापकी एक अकृती उंच मतुप्याची 
आणि दुसरी त्यापेक्षा डेंगण्या मनुष्याची होती. वासुदेव बळवंतांची उंची डॅनिअलला' 
माहिती होती, त्यामुळे तिचे त्या उंच मनुप्याच्या उचीशी साधंम्ये पाहाताच, ती 
वासुदेव बळवंतांचीच आकृती होती, या विषयी त्याला संशय 'राहिला नाही. 


आपली किकार हाती आल्याचा त्याला आनंद झाला. पर्ण त्याते घाई केली 
नाही. इतके दिवस ' सरकारची पाचावर धारण ब्सविणार्‍या या' लढवय्या, धर्य- 
हाली, आपल्या स्वत.च्या भवितव्याचा पुळोच विचार न करणाऱ्या मराठा बर्ड- 
खोराते आपल्या संरक्षणाची काय व्यवस्था केली असेल याची त्याला कल्पना 
करता येईना. ठिसुबाई टेकडीवरची लढाई त्याला आठवत होती. त्यामुळे सावंध- 
गिरी म्हणून त्याने आपले तिस्तुठ सरसावले, अवदुळ हक ओएणि स्टीफनसनलाही 
तसेच करण्यास सांगितले आणि इतरांताही-साबध केले. 2: 


डॅनिअलने आपल्या चोरफाणसाचा प्रकाश वासुदेव बळवंतांच्या तोंडावर 
फेकला, तव्हा त्यांना गाढ झोप लागलो होती. त्यांची निदचित्त'जओोळख्‌ पटल्यावर 
काहीही विरोध होत नसताना त्यांच्या दोन्दी वाजूसे पाय टाकीत त्याने उजव्या 
हाताने आपले रिव्हॉल्वर सरसावले. डाव्या पायातील वुटाचा पाय त्यांच्या तल- 
वारीवर दाबला आणि दुसर्‍या हाताने झडप घालून त्यांचा गळा दावीत परात्र- 
भाची शिकस्त .करीत, शूर मेजर डॅनिअल वासुदेव बळवंतांच्या रुंद छातीवर 
जाऊन बसल्य ! असहाय्य झालेल्या वासुदेव वळवंतांचा गळा डाव्या हाताने पक- 
डीत मग.तो त्याना म्हणाला, “वासुदेव' बळवंतजी, मी म्हटलं नव्हतं की, मी 
तुम्हाला, पकडीनच ,पकडीन म्हणून ! त्याप्रमाणे तुम्हाला आता पकडले आहे ! 
तेव्हा मला धरणया !” क काली 

त्याच , वेळी अबदुल हूकने गोपाळ मोरेश्वर यांच्या अंगावर उडी मारून 
स्पांनाही , गळघापाशी पकडण्याचा प्रमत्न केला, ते क्षधिक सावध होते. ती पकड 
बसताच त्यांनी आपल्या दोंडापाशी आठेल्या अबदुल हकच्या योटांचाच कडकडून 
चावा घेतला आणि सुट्या हाताने आपली तळूवार उपसली. पण अर्ध्यावर उठत 
ते जाता अबदुल हेकवर वार करणार तोच ज्वरग्रस्त वासुदेव वळवंतांच्या अंगा- 
घरून झेप घेत डॅनिइलने गोपाळ मोरेश्वर यांच्या तोडावर ठोसा लगावला जाणि 
अर्धवट उठण्याच्या प्रयत्नात असलेके,गोपाळ मोरेदवर साली पडले. भवदुल हुबने 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत २३९ 


य घट्ट पकड बसवून त्यांची तलवार काढून घेतली. आणि त्यांना भटक 


“१ आपल्या छातीवर मोठे दडपण आठे आहे असे भातून वासुदेव बळवंत जागे 
झाले. जागे होताच त्यांनाःजे दृद्य दिसले ते त्याना प्रथम खरे वाठेता !! त्यांनी 
डोळे' पूर्णपणे उघडले. संपुण अंधारात त्यांना सभोवार थोडासा प्रकाश दिसला, 
आपण पहातो ते एखादे स्वप्न तर नाही ना ? असा विचार त्यांच्या मनाला' 
चाटून गेला. परंतु थोड्याच क्षणात त्यांच्या तर्व लक्षात आढे. आपल्या छातीवर 
बसलेल्या डॅनिअलकडे पहात त्यांनी आपले पिस्तुल चाचपळे, पण ते त्यांच्या 
हाताळा लागेना. डॅनिअलने ते काढून घेऊन केव्हाच दूर फेकून. दिले होते. त्यांत 
आपली आवडती तरवार चाचपली. .पण तीही डॅनिअलच्या बुटाच्या लायेखाली 
दावुन टाकल्याचे त्यांना समजले. असहाय्यतेमुळे ते सववस्वी, हताद झाले. 


पण तरीही वासुदेव वळवंतांनी शरणागतीची भाषा काढली नाही. डॅनिअल- 
च्या 'शरण ये? या शब्दावर तितक्याच तेजस्वीपणे त्यांनी उत्तर दिले, “ शूर भसून 
अश्या गुप्तपणाने एकाएकी येऊन निजल्या ठिकाणी तू मला धरठछेस, ही फाही शोर्या 
ची गोष्ट नाही. मी सावधपणे उभा असताना तुझे माझे दोन हात होऊत मग तू 
मळा धरलं असतंस तर तुझी शूरात गणना झाली असती! अजूनही तुझी छाती 
असे तर मला मोकळा सोड, आपण दंद्युद्ध खेळू आणि त्यात जो दुसर्‍याचा परा- 
भव करील, तो विजयी होईल. तू विजयी झालास तर मला पकडून ने.” 


अस्खलित इंग्रजीत थ॑णखणीत आवाजात वासुदेव बळवंतांनी दिलेले हे आव्हान 
एकून मेजर डॅनिअल चपापला. वासुदेव वळवंतांविषयी मोठा राग असूनही त्याला 
शेवटी या पराक्रमी वंडखोराच्या शोर्याविपयी प्रतिपक्षियांची प्रशंसा वाटली. त्यामुळे 
वासुदेव बळवंताचे आव्हान ऐकून तो हसलां. पण त्याने ते स्वीकारळे नाही किवा 
त्यांना काही उत्तर दिले नाहो. 

' त्यांच्याशी दोन हात करण्याची आहय नष्ट झाल्यावर वासुदेव बळवंतांचा 
संताप अनावर' झाला. त्यांनी त्याची खूप निर्भत्सना केली आणि त्यांचे रस्त सळ- 
सळू लागून त्या स्थितीतही त्याच्या हातून सुटण्याची त्यांनी सूप धडपड केली. तेव्हा 
त्या दोषांची चांगली झटापट झाली. त्या झटापटीत आपले सारे पेच आणि सामर्थ्य 
वासुदेव बळवंतांनी उपयोगात आणले १ आणि डॅनिअलला जवळ जवळ दुर फेकून 
दिले. डॅनिअलनेही त्यांना आडदांडपणेच तोंड दिळे. या झटापटीत त्याचा त्यांनी 


१३. छणा लीच्या झाठफच्त ट्ा24 182815९00८. 
कत्या दोघानी ( वासुदेव वळवत व गोपाळ भोरेश्‍बर यानी ) मोठा प्रतिकार केला.” * पुना 
आंब्झरवर', दि. २४ जुळे (८७९:'अनामिक यांची आठवण; गणपुठे यानीत्यांना ही मादिती 


सागिवली होती. 


२४ वासुदेव बळबंत फडके 


दमच काढला. त्याला त्या रात्री लरी हिंदुस्थानी दंद्युद्धाची चुणूक दाखविली. 


डॅनिअल त्यांच्यावरील आपली पकड घट्ट करीत असताता त्यांची जी झुंज 
झाली तीत वासुदेव बळवंतांना दंडाला आणि छातीला 'रक्‍तबंबाळ करणाऱ्या दुता- 
पती झाल्या “ आणि त्यांच्या छातीवर तरवारीचा एक मोठा वार लागला. " अश्ला 
निकराच्या शुंजीनंतरच डॅनिअल त्यांना पकडू शकला, ते काही सहजासहजी त्याच्या 
स्वाधीन झाले नाहीत. 


बासुदेव बळवंतांनी ही धरुंज केली, त्यासरशी त्यांचे कदाचित रूपलेले आणखी 
साथीदार शस्त्रे उपसून पुढे येतील आणि आपल्याशी मारामारी सुरू करतील नशी 
भीती नाटून डॅनिअलने ठरलेली खूण भापल्या इतर लोकांभा केली. तेव्हा त्याचे लोक 
भराभर त्या विहारात धुसले आणि तो विहार दंगलीते दुमदुमून ग्रेला. अनेकांपूढे 
ते फक्त दोन क्रांतिकारक काय करणार होते? ते पूर्णपणे पकडले गेले. त्यांना अटक 
करण्यात येऊन हांतकड्या घालण्यात आल्या आणि साखळदंडांनी बांधण्यात आहे, 
आणि मग रोललेल्या संगिनीच्या आणि बंदुकीच्या वेढपात देवरनावडगीच्या 
चावडीवर नेण्यात आले. 


चावडीवर त्यांची झडती घेण्यात आली, त्या झडतीत वासुदेव बळवंतांजवळ 

एक पिस्तुल, एक तलवार आणि 'मारा' नावाचे दोन्ही बाजूस तीदषण धारेचे पाते 
असलेले हातात सहज कपवता येणारे शस्त्र सापडले. त्यांनी उशास घेतलेल्या वळ- 
कटोत त्यांना ठिकठिकाणाहून आलेली पत्रे सापडली. त्याचप्रमाणे त्यांची दैनंदिनी, 
आत्मचरित्र, दोन लोटे, नेहमी त्यांच्या गळघात असणारी रुद्राक्षाची माळ, श्री 
दत्ताचे चित्र, काही रोख पैसे आणि युद्धकलेवर त्यांनी लिहिलेल्या प्रबंधाचे हॅस्त- 
लिखीत सापडले. त्यात पावसाळघानंतर आपण सरकारविरुद्ध बंड करण्यासाठी 
सेत्य कसे उभारावयाचे, त्यांच्या संघटनेच्या रूपरेपेचे एक हस्तलिखित, त्याला 
इस्प साधने कोणती हृदीत आणि ती कशी मिळवावयांची, त्याला कवायती आणि 
युद्ध शास्त्राचे घडे देऊन शिस्तीत सिद्ध कसे करावयाचे, त्याला सामुग्री कोणती 

आणि कदी पुरवादयाची आणि त्याचे रणांगणात नेतृत्व कसे करावयाचे, यासंबंधी 

सविस्तर सूचना होत्या. झ्षडतीठ रणांगणात असताना स्वतःच्या वर्तणुकीत आपण 

पाळावयाच्या नियमांचे एक हस्तलिखित, आणि *“' राज्यक्रांतीनंतर गादीवर 


पै४ ''10८9 1651520 टाचार 900 ७8४०१८० 16001४0 ४ 5 ००8" 
(“त्यानी निकराने प्रतिकार केला आणि वासुदेवा रहाती दुवापत शाली”) "बांबे 
गॅझेटियर,” थंड २३. पू. ६४६ 

१५ वासुदेव बळवतांना पकडून पुण्यात आणण्यात येत मसता, वाटेत सोलापूर स्थानकावा त्या. 
ठिशाषच्या * बस्पतशः ' थद्नाच्या प्रतिनिधीने पुर्बी उत्लेच्य केठेत्या भिवा शिपायाप्टून या 
चटनेची दरो माहिती षाडून घेऊन ती भापत्या पक्षात नतरप्रमिद्ध बेटी, त्या प्रतिबृत्तात ह 
बरतुम्थिती दिटेली होती, 


अटकेचा रोमांचकारी वृत्तांत रश 


येणार्‍या तत्तांधार्‍याने पाळावयाचे नीतिनियम,” ही बाळयोप्र लिपीतील हस्तलितित 
पुरितका, ' आपल्याविययी बातम्या असलेल्या वृत्तपत्रांचे दोन अंक, आपल्या अटफे- 
साठी एक सहत्त्र रपयांचे पारितोषिक उदपोधिणारी मुंबई सरकारची राजपोगणा, 
दुसरे तसेच तीन सहस्स रुपये पारितोषिक उद्‌षोविणारी मध्यप्रभागाचे आपुका 
रॉब्टसन यांची राजधोपणा आणि त्यांना प्रत्युतर म्हून थासुदेव बळयंतांनी 
झाढलेल्या राज्यपालांच्या मस्तवासाठी पाच सहस्त्र रुपयांचे आणि पुष्याचे जिल्हा" 
प्रिकारी आणि सत्र न्यायाधीश यांच्या मस्तकगसाठी तीन सहस्व रुपयांचे इ. पारि- 
तोपिके देऊ करणारी प्रतिघोपणा यांच्या प्रती, मुंबईच्या राज्यपालांना ते ठिहीत 
होते ते वैयवितक पत्र, इ. वस्तू आगि साहित्य सापडले. यापेकी वागुदेव बळंतांची 
देवंबिनी निळभा वेष्टनात असल्यामुळे ती निळया वेप्टनाचे पुस्तक म्हणूम पुढे 
अभियोगात संदभिळी गेली, यापकी बरेच लिखाण वासुदेय बळवंत जे पुम्तक 
छापून प्रसिद्ध करण्यासाठी लिहीत होते त्यासाठीच केठेले होते भाणि ते त्यांच्या 
सांगण्याप्रमाणे दुसऱ्याने लिहून घेतठेले होते. वरील सर्व विधी होईपर्यंत पहा 
झाली. नंतर शेकडो सहह्य़ सेनिकांच्या वेडघात वासुदेव बळवंतांची गोपाळ मोरेश्‍वर 
सह अफझुलपूरमार्गे दुधणी स्यातकावर पाठवणो फरण्यात आलो. त्यांच्यावृरील 
पहाऱय़ावर देखरेख करण्यासाठी स्टीफनसन त्यांच्यासमवेत स्वत: चालला होता. 
वातुदेव वळवंतांना या वाटेने नेण्याचा निर्णय डॅनिभलरे बर्‍याच विचारांनी घेतला 
होता, कारण त्मांना तेथून हाठविण्पाची दुमरी वाट होती ती डोगराळ आणि राना- 
वनाच्या प्रदेशातून जात होती. त्याच्यासाठी जीव टाकणारे सहुवारी रया वाटेवर 
सरकारी लोकांवर हल्ला करून त्यांना सोडविण्याचा प्रयतन करतोल, मशी भीती 
डॅनिअलला वाटत होती. दुसरे म्हणजे त्या वाटेने जाठाता नदी ओठांडावी छागत 
होती. एका नदीमुळे आपल्याला किती परिश्रम पडे होते, त्याचा डेतिअलला 
अनुभव होता. नदीत उडी मारूनही बासुदेव बळवंतार्सोरया घाडशी पुरुष पुन्हा 
निसटण्याचा प्रयल कशावरून करणार नाही, भसा धोका त्याला वाटला. म्हणून 
त्याते दुघधणी मागेच त्यांची पाठवणी केली आणि तो स्वतः अबदुल हूवमहू गागया- 
पुरास परत गेला. तेथून राजनिदासी सर रिघडं मीड, तिजामचा मुख्य प्रधान मर 
सालर जंग आणि मुंबईचे राज्यपाल सर रिचडं रेपल माता त्वरेने ते वृत्त त्याने 
कळविले. येके बेचाळीस तास धाणगापुरास सैनिकांचा गराडा पडका होता. तेथील 
कोणालाही गावाबाहेर जाऊ देण्यात आले नव्हते घराच्या झडत्या घेन्यान आत्या 
क त 
१६ ११ ल्जाकातच्त तशात ण्पवीयाडमिप्याधड व्यणाच्ड, वाज्यगावाऱ्य, 
एण्भंनंगातट्र शोते टणफाधाओर्र ३ िपद गगव्यपक्ये 1० करयराट बतावध्र 
घोष ठा १ कीला एजध्या ा उड७०द, €ण्णात..... णल कि 


र्मावए९१"ल७.--0०५६ १९७. 183 ० 187१05टास्य ८ ४९ ४२१८००० 01225) 
छ्र्वव ९ वते 14 टश, बामूदेव बळांडोस्ग मभिजेडाीड शपत, 


$र्श्र 1 पण वासुदेव बळवंत फडके 


*होत्या "वासुदेव बळवताजझी असलेला पत्रव्यवहार काही घरी सापडला होता आणि 
कित्येकाना अटक करण्यात आली होती त्याची सख्या चाळीसावर 'होती डॅनिअलने 
पकडलेल्या लोकाची चोकशी केली आणि नऊ जण सोडून इतराना सोडून दिले 
नतर त्याने ञापला निकडीचा पत्रव्यवहार पाहिळा आणि पकडलेल्या लोकांना 
गुलवंर्ग्यास नेऊन तेथील तुरुगात ठेवण्याचा आदेदा देऊन आणि त्याच्या पुढील 
ध्वौकशीचे काम अवदुल हकवर सोपवून २२ जुलैला सकाळी ९ वाजता त्या 


पुण्यास प्रयाण केले ह 


तिकडे दुधणीच्यग वाटेवर स्टीफनसनने वासुदेव बळवताना साखळदडात 
बाधून चालवते असताना स्वस्थपणे पहाणे जनतेला मशक्य प्राय झाके त्याच्या 
या सतापाचे प्रत्यवर स्टीफनसनला वाटभर आले गावकर्‍यांनी त्याची आणि 
त्याच्या गोतावळघाची हुरेंवाडी उडविली आणि तिभेत्सना केली वाटभ्र त्या 
गोतावळयास खाद्यपदार्थ पुरविण्यास कोणी पुढे आले नाही माणि लोकाच्या या 
असहिष्णू वृत्तीमुळे आपले बदी सभाळता सभाळता स्टीफनसनला पुरेवाट झाली 
दुघणीस पोचेपर्यंत त्याला आणि त्याच्या लोकाना कडकडीत उपास घडला 
दुर्पाते ११ वाजता दुघणीस पोचल्यावरच ते तो सोडू शकळे आणि त्यानी सुटकेचा 
नि इवास टाकला 


दुधणी स्थानकावरून वासुदेव वळवत आणि त्याच्या सहकाऱ्याला कडक 
पोलीस सरक्षक वेढ्यात आगगाडीच्या तिसऱया घर्गाच्या एकां राखीव डब्यात 
स्टीफनसनच्य] अधिपत्पांलाली चढविण्यात आठे तो डवा वद करण्यात आर्ला 
गाडी चाळू झालो त्याच्या आगमनाची बातमी सोलापुरात आधीच धोचली होती 
आणि त्याना पाहाण्यासाठी सोलापूर स्थानकावर आणि बाहेर लोकाची प्रचंड 
गर्दी उसळली होती '* पुण्याकडे जाणारी वरील गाडी सोलापूर स्थानकावर येताच 
त्या सवे गडबडीत सोलापुरच्या "कल्पतरू पत्राच्या प्रतिनिधाने तरोही थेट त्याच्या 
पर्यंत एकदा घाव मारण्यास यश मिळविलेच त्याच भेटीत वासुदेव वळवताच्या 
डॅनिअलशी झालेल्या हदयुद्धाची चिन्हे वासुदेव बळवताना पाहाताच त्या बाता 
हराने टिपली थोडाच वेळात गाडी पुढे चाडू झालो वासुदेच बळवत आणि 
गोपाळ मोरेइवर आपल्या पुण्याच्या वाटेवर बदिवान म्हणून प्रवास वरू लागे ! 


१७ * पूना आसावर" 0. २४ जुले १८७९ 


प्रकरण १७ वे 


" "सरकारविरुद्ध कठाचा आरोप! 


कुद 


(70०० रेतिवारी २० जुलै (८७९ च्या उत्तररात्री वासुदेव वळवंतांना अटक झाली, 
सोमवारी-हे वृत्त सायंकाळी पुण्याच्या सरकारी गोटात मेऊन थडकले आणि मंगळ, 
चारी २२ जुलला सकाळी पुणेकर घराबाहेर पडले तेघ मूळी 'वामुदेव वळपंत फडके 
यांना अटक? ही वर्तमानपत्रातील शोषंक्रे ओरडणाऱ्या वृत्तपत्र विकणाऱ्या मुलांच्या 
भआरोळभा? ऐकत.!' डेबकन हेरल्ड' आणि 'पूना आन्झवंर' या पुण्याच्या दोन्ही 
इंग्रजी पत्रांनी त्या'सकाळी आपल्या पत्राचे विशेष अंक काढून ती, वातंमी पुणेकरां- 
नाकेळविठी आणि ते अक जप्जसे पुण्याच्या रस्त्यावरून _विकठे जाऊ, लागले 
तसतशी पुण्यातील सळबळ वाढत गेली. 'पूना अॉन्झर्वर र म्हटले की, " गेल्या 
फेब्रुवारीपासून दर्सनमधील' 'आणि कोकणातील शॉतता नाहीशी करणार्‍या या 
उलाढाल्यास' कडक पह्यर्‍यातं ' पुण्यास पाठवून देण्यात येत आहे. त्यामुळे प्रुण्माच्या 
क्कोपऱ्याकोपऱयावर जमून या वृत्ताची आणि त्यात इतर ऐकलेल्या :यातभीची भर 
घाडून पुणेकर त्याची चर्चा करू छागले. वासुदेव बळवंत मशा रीतीने जिवंतपणी 
सरकारच्या हातात सापडणेच शक्य नाही. त्यापेक्षा त्यांनी मरणच पत्करले असते; 
असा बहुसंख्यांक हिंदी, लोकांचा विवास होता. ते म्हणाळे की, ही एक हूल आहे. 
“पूना मॉन्झवेर' ने प्रसिद्ध केलेले वृत्त खरे मातप्याकडे त्यांचा प्रयम कल.नव्हता.- 
, " युरोपियनांना आणि सरकारी अधिकार्‍यांना ती बाठमी फधी येईल अशी 
उत्कंठा होती. वासुदेव बळवंतांच्या भीतीने पुण्यात पेऊन राहिलेल्या युरीपियन 
लोकांचे हिंदी नोकर जेंव्हा बाजारात गेले, तेव्दा त्यांना हे वृत्त समजठे आणि धरी 
*परत येताच त्यांनी ते आपल्या यजमानांना सांगितले. पण ते सुटकेचा कुठे ति.वास 
टाकतात तोच ते नोकर त्यांना सांगू लागले को, छोकांचा मात्र या वृत्तावर अजन 
विश्वास बसत नाही. त्यामुळे त्यांच्या घन्यांना पुन्हा निराच्ा वाटलो. की 
परंतु ते वृत्त खरे होते. आणि जसजसा दिवस वर. येऊ कागठा, वसते मना. 
विरुद्धदी ते वृत्त खरे मानणे लोकांना भाग पडले. मग मंगळवारी रात्री साडे अरुरा. 


33 वासुदेव बळवंत फडके 


च्या संधीस मुंबईच्या वृत्तपत्राच्या पुण्यास असलेल्या विदोष वार्ताह्रांनी आपल्या 
पत्रांना तशा निकडीच्या तारा केल्या, वासुदेव बळवंतांविषमीच्या नातम्या ज्या 
भ्रमुख ठिकाणी प्रसिद्ध होत असत, त्या ठिकाणीच दुसऱ्या दिवशी मुंबईच्या इंग्रजी 
वृत्तपत्रात त्या झळकल्या. त्या अशा होत्या : 


कै 0९६. ०. कष्ळडडपतट उपापराण०( एावपाा2 
री एन्लाछ्, उपा 22, 11-35 ए.णा, 
- ऐप 6909 (ळपकळणावेस शिल्छाचाणाड पब; पा ए००- 
गा0प5' फ5ऊ$पपटे४ छाप ६ताड8 "वड वण85160 100 उ]०1 
िवणांशी झा पराट एक्षीववष्ठा 1537 ल शफारस छशवपाया ह्याचे 
उरला 89७006. 
एपघडडप0€07 एड त) घा ट०्पा5€ ल ती३ाय छाव, ४९१७ "१0९१ 
रीठ्या ९71880 (० ४1118४6, तयात गावडे ट्षपष्डाण पणा) 00९0 ९०पा- 
एकपांणा जा १ (९॥016......... ुषऊडऊडपत९00 घेते शता रडते. ४९ 
गाफतासच कषाचा०ढ भात उिठाणच्ड शोते 8तेएयाट९त ऐशा उद्याणचतेज्वा' 
5. 2,000 फण्पााागष्ट ७. 3000 जोज€ 1० फपण्ला 858 ॥00389. 
उब्फशड 0प्पत एप शण ट्णांच्रात 8 0005९व 011 ०. ०७९॥४- 
प्रला छावे एपा€ड पजा ग्रांड ख्यावपल बाते फऐळुठपपणा ह. एणेा९ 
पीठ्ापपयाह, पाढे 1९४४७ ७. पांड स्वप ग. लाट्या छारवा 
९रलॉहपा ९ प 3२ ए०णा 8.” 


वापुदेव बळवंत फडके यांना भटक 
पुणे-जुळ २२, रात्री ११-२५ वाजता 

*“ आमचा पुण्याचा वार्ताहूर तारेने कळवितो की, कुप्रसिद्ध वासुदेव बळवंत 
फडके याला मेजर डॅनिअल यांनी कलादगी जिल्ह्यात बेळगाब अणि कोल्हापूर 
यांच्यामध्ये अटक केली आहे. 

वासुदैव हा त्वरेने प्रवास करीत होता आणि एका खेड्यामधून दुसर्‍या खेड्यात 
त्याचा माग काढण्यात येऊन शेवटी एका साथीदारासह एका देघळात त्यास पवड- 
च्यात आले. यासुदेवाने पाचशे जरब आणि रोहिले यांना आपल्या संन्यात भरती 
केले होते आणि त्यांच्या जमादाराला घोडे विकत घेण्यासाठी त्याने २९०० स्पये 
आधी देऊन आणखी २३००० रुपये नंतर देष्याचे आश्‍वासन दिले होते. त्याच्या- 
पाशी सापडलेल्या कागदपत्रात संकल्पित लढाईचा आराखडा सापडला आणि रणां- 
गणास असताना आपण ठेदावयाच्या वर्तनगचे आणि वागणुकीचे नियम होते. त्याच्या 
अटवेःच्या बातमीने पुण्यात मोठी सळवळ उडाली आहे. ” 

दुसर्‍या दिवशी त्या अटकेचे अधिक सविस्तर वृत्त या वृत्तपत्रांनी प्रसिद 
केळे : मेजर डॅनिअलच्या फामंगिरोचे गोडवे गायले आणि घासुदेय बळवंतांना 


सरकारविर्द्ध कटाचा भारोप ! २४५ 


*असुधारणीय बंडखोर' (इनकॉरिजिबल रिबेंठ) म्हटले. त्यांच्या अभियोगात 
पुण्माच्या बऱ्याच नामवंत पुढाऱ्यांचे कटातील अगदी उपडकीस येईल अशी आाधा- 
ही ल्या वृत्तपत्रांनी व्यक्‍त केली. वासुदेव बळवंतांच्या अटकेला भाता देशभर महत्त्व 
प्राप्त झ्ताछे होते. त्यामुळे २३ जुळला सिमल्याहून त्या वृत्ताचा पुढीठ विद्दुत 
सदेश हिंदुस्थानभर सुटला. 

पठययाच, उपा 23-ापचडडपतरणुर्वा. शावचीकर 1185 00ला 
य््णपाटते ७४ पिद्यांणा उेबायरी] चा: पिश्‍चराचाठवत, पणी [12 95515:- 
छा०९ ० च क५णबा णीट्या' तकव ७४ पाल औाट्डागड ज०ण्ता- 
पाशा.'? र 
(सिमला दि. २३ जुळे वासुदेवपंत फडके याता तिजामाने प्रतिनिमुनत 
केलेल्या एका विशेष अधिकाऱ्याच्या साहाय्याने हैदराबाद येथे पकडलेले आहे!) 

ही बातमी देताना इंग्रजी पत्रांनी प्रथमच अधिरुतरीत्या वासुदेव बळवंतांने 
यर्णन दिले. ते म्हणाले : 

पपतल ठिपका. आंगाड01 15 तेरलयय७९ल ६5 ॥ वा] 
शला-णी त णाचा र्जा प्याडंप्रियाचा0ट गाणांचा छाप 0०प] याशा." 

("स्वतः वातुदेव बळवंत हे फार मानत्िक आणि शारीरिक सामर्य्याचे 
उंच, दणकट शरीर बाघ्याचे असे गृहस्प आहेत. क्षरे त्यांचे वणन करण्यात 
गेते.'') 

रॉयटरच्या वृत्तसंस्थेने हैच वृत्त गुर्वारी २४ जू्लला मुंबईहटिन जगभर 
मसततृत केळे. लंडतच्या 'टाइम्स'ने वृत्त आपल्या घुकरवार दि. २५ जुलंथ्या अंकात 
प्रसिद्ध केले, ते असे होतेः 


(पकम्प्टाप पल्प तै ए6॥०४) 
गवा, छाव, उपडे हेय, 
पळळञपवर छणकुग सागता, तितला 8 टोलार त ९ 
॥11]19/ एळ्याल0 0ठील्ट 2. एळणपव, खात 13(019 प0ठा015 १५ 
पाट रबपस ठा पाट छता ० पवल, भयाण त्णयगाप[टच छटा 
पाल्याताचापचात याते एणणणएसफ 1 धाट 0टप्ट्यया, 15 एल्था द्वागणाल- 
गाशातर्त ७9 ॥1९ एण 1९0 षण जित या एस्या त एपा5णा( पया, 


हि 


334 1 ऊ४-वासुदेव बळवत फडके? 


वॅळेवंत फडके योस बराच काळं त्यांच्या मागावर असलेल्या पोलिसोंनी भटक केलेली 
आहे “0 7. एप ४. शीण टीझणेण ल्मा ऱिसासाठ य फा 
77५ -वासुदेव ४_ य. अटकेनंतर ट्ट टप. व रि -)___0_ ३ 
१” वासुदेव बळवंताच्या अटकेनंतर पुण्यात त्यांच्याविषयी निरनिराळ्या बातम्या 
पसरत होत्या. भाज त्याना पुण्यात आणणार, सायकाळी ते पुण्यात येणार, अशो 
चातमी मयळवारी पुण्यात पसरली आणि त्या दिवश्ली सांयकाळी पुणे स्थानकावर 
त्याता पहाण्यास सहस्त्रावधी लोकाची गर्दी उसळली त्या,प्रचड जनसमुदायास 
आटोक्यात ठेवता ठेवता पोलिसांची त्रेधा उडाही लोक स्थानकाच्या होखडी? 
कुंपणावर चढून वसले आणि तिकोट-धरावर धडक मारून फलाटावर जाण्याचाही 
त्यानी प्रयत्न केला पण पोलिसानी त्याना भागे हटवले ते नतर जवळच्या रेल्वे 
पुलावर जाऊन धसले, आणि फलाटावर. पाहू लागले झेवटी लोकानी स्थानका- 
बाहेरच दैठक मारली आणि वासुदेव बळवत्ताना घेऊन 'येणाऱ्या गाडीची ते अघीर- 


तेने वाट पहात वसले परतु वासुदेव वळवत त्या सायकाळी पुण्यास आलेच 'नाहीत. 
तेव्हा लोक निराझेने रात्री घरोषरी परतले ८ 3: १0.9 


आणि त्यामत'र बासुदेय बळवताना पाहण्याचा त्याचा विचार फसळाच कारण 
बुधवारी दि. २३ जुलेला ते पुण्याला आले ते पहाटेच्या ४, १५ वाजता पुण्याला 
वोचणाऱ्या गाडीने, काही उपद्ऱ्पापी लोकानी ठरीही ते वृत्त कसे तरी मिळविलेच्‌ 
आणि त्या आडवेळीही अगदी तुरळक लोक पुणे स्थानकावर गेलेच आदल्या दिवशी 
च्या अनुभवामुळे सरकारी मधिकाऱ्यानी दक्षता घेतली होती सुभेदार मेजर कादर” 
खान याच्या हाताखाली पोलिसाची तुकडी उघड्या सगिनी, तलवारी आणि बूदुका 
रोखून गाडी येण्याच्या कितीतरी वेळ माधीच गाडीची वाट पाहून पुण्याच्या फला- 
टावर उभी 'राहिली. पुण्याचे पहिके सहाय्यक जिल्हाधिकारी आणि पहिला वर्ग 
दडाधिकारी केसर जातीने उपस्थित होके, वृत्तपत्राचे वार्ताह्रही त्यावेळी स्थानका* 
वर गेले होते 


गाडीं स्थानकात येत असताच पोकिसाती आणि सैनिकानी फलाटावर मर्ध- 
बतुळाकृती कडे वेले. येणाऱ्या बदिवानाचा डबा कोठे येगार हे त्याना माहीत अस 
त्यामुळे, त्यानी त्या डब्याश्नी ते कडे उभे केळे ग्राडी स्थानकात शिरली, पोलिसांचे 
आजि संनिकाचे भावाज चढले गाडी घावली. त्या आरडाभोरड्यातच एका राखीव 
तिसऱ्या वर्गाच्या डब्याचे दार उघडले गेले आणि सह महिन्याच्या वडाच्या घाम- 
घुमीनतर दोन्ही वाजूच्या रक्षकासह हातकड्या घातलेऊी आणि साखळ दडाने वाघ" 
छेडी वासुदेव बळवनांची मूर्ती तशाच स्थितीतील गोपाळ मोरेए्वर याच्यासह त्या 
श्थ्यातून खाछी उत्तरली 'हिदी जाणि पुरोवियन सैनिकानी त्याच्या सभोवार वेढा 
दिलेला होता भागि त्याच्या मागोप्राग मेजर डॅनिभल अणि स्टीफनसन हिही गाडी- 


हून उत्तरदे. “ 7 7_ ७ व २ कऱ्ऊन्क कस्याणिण तिर 


सरकारविरुदध-कदाचा आरोप | स्ड्७ः 


75, वासुदेव वळवेंतांनी दाढी जटा वाढविल्या होत्या. आणि गेल्या पाच महिन्या- 
तीळ धमाने आणि उन्हातून झालेल्या भटकंतीमुळे त्यांचा मूळचा गोरा वण बदळून 
ते बरेच काळे पडले होते. तरीपण त्यांच्या मुद्रेवर करारी स्तब्धतेचे तेज दिसत होते. 
सरक्षकाच्या गराड्यात मंद मंद पाऊले टाकोत ते पुढे चालू लागले. पुण्याच्या स्थानिक 
भुधिकाऱ्यांती त्यांना आपल्या स्वाधीन करून घेतले. स्थानकाबाहेर घोड्याच्या एका . 
वंद गांडीत त्याना चढविण्यात आले. आणि मेजर डेंनिअलच्या स्थातकाजवेळच्यां 
बुगल्यात नेण्यात आले. तेथे दंडाधिकारी केसर यांनी गावातील तुरुंगाच्या . (सिटी 
जलच्या | वृदिपालाला वासुदैव वळवंताना त्या तुरुंगात ठेवावे; म्हणून एक अधिपत्र 
वॉरंट) लिहिळे. गोपाळ मोरेइवरना त्यांच्यापासुन आता सैनिकी विभागातील 
बृंदिघरात, (कॅटीन्मेट लॉकअपमध्ये) ठेवण्यासाठी निराळे काउण्यात, आले, भाणि' 
पुण्याचे.मुख्य आरक्षी (चीफ कॉन्स्टेबल किंवा फोजदार) स्मिय यांनाही तसेच मधि- 
पुत्न देऊन त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. या दोघानाही आपापल्या तुरंगाकडे नेतांना 
पुण्याच्या घोडदळातीर (पूना हॉसंच्या) घोडेस्वारांचा पहारा त्यांच्यासमवेत देण्यात 
आला. त्यांच्या वाटभर सशस्त्र सोजिरांचाही पहारा ठेवण्यात आला होता. राजकीय 
क्ातिकारकांपाठी इततकी कडक संरक्षण व्यवस्था ब्रिटिश सरकारला पुण्यात प्रथमच 


करावी लागत होती. र ह 


१ 11) य 


११८ अटक झाल्यापासून 'पुण्यात येईपर्यंत वाटेत वासुदेव वळवत काहीही बोलले 
नाहीत. संबंध प्रवासात आपल्या भवितव्याविपयी त्यांनी एक प्रकारची निश्‍चित वृत्ती 
दाखविली. मेजर डॅनिअलच्या भरनांना त्यांनी काहीच उत्तरन देता वापतलात लावली. 
त्याची ,निर्भय मुद्रा पाहून तोही चाट पडला. , या भ्रपचात, आपण, पडलो तेव्हाच 
आपण मरणाची सिद्धता ठेवलेली होती. अशा विचाराने आपल्याला अटकेची किवा 
मृत्यूची काही भीती आहे असे, त्यांनी दाखविले नाही. त्यानो, असे भौन स्वीकारळे 
होते, परंतु वाटेवरच्या लोकाना त्यांचा विसर पुडला, नव्ह्ता. वाटेतील स्थानकांवर 
त्याना प्रेमाने पाहण्यासाठी त्यांची गर्दी जमलीच. सोलापुरला तर ती विज्ञेपच होती. 
5 , , पुण्यास तुह्गांत आल्यापासूनच, ज्या राज्यस्तत्तेविर्द्ध वासुदेव वळवतांनी' बंड 
केले होते, त्या राज्यसत्तेचे प्रतिशोधक चक्र वाप्पयंत्राच्या निदंयतेने त्यांच्यावर फिल 
]गळे. सरळ.,रीतीने त्याच्याकडून माहिती मिळण्याचे चिन्ह ,दिसेना, तेव्हा मेजर 
डॅनिअलने छळाचे शस्त्र त्याच्यावर उपसले. आणि त्यांच्या यातनांखाली वाठुदेव 
बळवंतांचे शरीर पिचले जाऊ लागले. तुरुगात चाललेला वासुदेव घळवंतांचा हळ 
घोवीस तासात कळसास पोचला. त्यातून आपला स्वाभिमान राखण्याचा आणि यापी 
सुटका, करून घेण्याचा एकच मार्ग त्यांच्यापुढे त्यामुळे राहिला, आत्महत्त्या.! आणि 
ग्ुण्वारी २४ जुळेहा , रात्री आपल्या कोठडीच्या तुळईपातून रोंबकळणार्‍या 
दोरीचा, गळफास लावून घेऊन “आत्महत्त्या करण्याचा त्यांनी प्रय हेडा ) एका 
पहारेकऱ्यांच्या धावपळीमुळे तो फसला, ॅ पण 


र्श्ट वासुदेव बळवत फडके 

त्याच्या सान्निध्यात येणारा प्रत्येक हिंदी मनुष्य त्याच्याशी सहानुभूतीने 
वाये. त्यामुळे त्याच्या आत्महत्त्येच्या या प्रयत्नाचे वृत्त सरकारने राखलेल्या सकत 
मुप्तरेनंतरही बाहेर फुटले आणि पुण्यात दुसर्‍या दिवशी सवंत्र पसरले. मात्र तसे 
ते पसरताना वासुदेव वळवताती आत्महत्त्यचा प्रयत्ल केला, या खऱ्या वृत्ताऐवजी 
वासूदेव बळवत आत तुरुगात मरून पडलेले आढळले, असे त्याचे विपर्यस्त रूप 
झाले. आदल्या मगळवारच्या त्याच्या अटकेच्या वृत्ताने उडालेल्या खळबळीवर या 
वृत्ताच्या खळवळोची दुसरी लाट आता उसळली ते कधीच जिवतपणे सरकारच्या 
हातात पडणे धकय नाही अशो निरिचिती वाटणाऱ्या होकाचा या वृत्तावर लागलीच 
विस्वास बसला आणि त्याच्या तोडून पसरतच हे वृत्त मग सरकारी अधिकार्‍याच्या 
कानावर परत गेले कित्येक नागरिकही ते वृत्त खरे आहे असे समजून वासुदेव 
बळवताना ठेवले होते, त्या गावातील कारागाराशी (सिटी जेलशी) शोध करूनही 


गेले परतुतेथें ते जिवत आहेत, पण त्याची प्रकृती जरा अस्वस्थ आहे, अशी माहिती 
त्याना मिळाली 


या प्रकाराची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काराधिवाऱ्यानी कडक व्यवस्था 
केली त्याच्याशी अधिकारावाचून कोणीही चकार शब्द बोलू नये असा आदेश 
त्याती सोडला त्यानी पुन्हा आत्महत्त्येचा प्रयत्न करू नये आणि पळूनही जाऊ नये 
म्हणून त्याची कोठडीही बदलण्यात भाळी आणि युरोपियन बदिवानासाठी ज्या 
विजषेष कोठड्या होत्या, त्यातील एका कोठडीत व क्षापालाच्य़ा आणि तुरुगाच्या 
शिपायाच्या कडक सरक्षणात त्याना ठेवण्यात आले त्याच्या आत्महृत्त्येच्या प्रयत्नाची 
बातमी समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यानी ७८ व्या हायलेडसंचे गोरे सोजिर सार्य- 
काळपूर्व्रींच त्माच्या कोठडीवर घाडले. हिदी पहारेकरी देशप्रेमाने दगा देतील 
म्हणून युरोपियन पहारेकर्‍्याची पाठवणी तेथे करण्यात आली दोन रक्षक त्याच्या- 
बर चोबीस तास लक्ष ठेवू लागले जिल्हाधिकारी मूर किंवा मेजर इंतिभल याच्या 
विशेष अनुज्ञेवाचून आता कोणीही त्याना भेटू शकत नाहीसा झालां. एक तळपता 
टागता. दिवा त्याच्य़ा कोठडोच््या बाहेरच्या एका कडीवरून कोठडीच्या आतल्या 
या प्रस्पात वदीच्या सवे हालचाली कळतील असा प्रकाश त्याच्यावर फेकू लागला. 
आणि अद्या प्रकाशित कोठडीत वासुदेव बळवतानी गुरुवारची २५ जुलेची रात्र 
वाढली 


शुक्रवारी २५ जुळला अज्ञामधून विष घेऊन वासुदेव बळबतानी देहत्याग 
करू नये म्हणून अधिवाऱ्यानी बदिपालाला काही सूचना दिल्या. आणि त्याप्रमाणे 
त्या तुघ्वाचे पारशी बदिवाल प्रामजी कावसजी यांनी वासुदेव दळवताचे अध 
आपल्या स्वत च्या देकरेखोखाली सिद्ध करून घेऊन मातीर नमुना प्रथम ते कर- 
णाऱ्या स्वय पाययासच सावयाला दिे त्या स्वपपाययावर त्याचा काही वाईट 


धन 


सरकारविष्दध कटाचा आरोप ! १ 


क भिळेव माही. ठेव्हाच त्यांनी अन्नाच्या नव्या द्िकेवर स्वाक्षरी केली आणि 
भ सुव वळवंतांना देण्यात आले. 
का तण कण तसरा 
की की प ै . तर 'बॉम्बे गे " त्यांच्या 
मेड मिरर ळ पु ती टळली असे मत देऊन टाकलें. लाहोरच्या 'सिव्हिठ 
पै गेट पत्रासतारल्या पत्राचा मस्तवालपणा याच्या पलीकडे गेढा माणि 
ची वक उधड्या मैदानात फाशी द्यावे किवा फटके मारावे असी घोर 
माव् ण्याचा अधमपणा त्या पत्राच्या पांढऱ्या पायाच्या संपादकाने केठा, 
मद्रास मेल” पत्राने त्यांच्या या भावी योजनेस राक्षसी कट असे संबोधून 
पुण्याचे छोक त्यांना अनुकूल होते या गोष्टीकडे वाचकांचे लक्ष वेधळे होते. 


अटकेपासून आठवडाभर चाललेल्या छळानंतरही वासुदेव वळवंतांनी भापल्या 
कातिकारक कृत्यांविषयी तोंडातुन 'श्र'ही काढला नाही, त्यांच्याकडून भराभर 
माहिती मिळण्याचे चिन्ह्‌ दिसेना. तेव्हा तो मार्ग सोडून देऊन मेजर डॅनिअल सर 
टपल यांच्या विचाराने ३० जुलैला हुंदराबाद येथ पुरावा गोळा करण्यासाठी 
परत गेळा. रोहिल्यांची सेना उभारण्याचे प्रयत्न वासुदेव बळवंठांनी तेथेच केले 
होते. सर साठर जंग आणि झम-सुळ-उमरा याचे सर्व बळ पाठीशो भसत्यामुळे 
केयीड त्यांच्या सायीदारांना आपण हुडकून काढू शकू अता त्यास विश्वास वाटला. 
वासुदेव बळवंताचे रूप भाता पालटले होतें. तेव्हा त्यांच्या नव्या स्वल्पातील 
क छायाचित्र दप्तरी असावे आणि वेळ पडल्यास चौकद्यीत ओळख पटविण्पा- 
साठोही त्याचा उपयोग होईल अद्या हेतूने वासुदेव वळवत्तांचे एक छायाचित्र 
घेण्याचे सरकारने ठरविले, त्यावेळी छायाचित्राची कळा नुकतीच कुठे विकास पावत 
होती. तरीही वासुदेव बळवंतांचे छायाचित्र घेण्याचे सरकारने ठरविठे यावरून 
त्यांच्या अश्या छायाचित्राला सरकार कसे महत्त्व देत होते ते दिसते. या कामासाठी 
वासुदेव वळबंतांता बाहेरच्या छबीघरांत नेणे अशक्य होते. त्यामुळे छायाचिभ- 
कारालाच तुरुंगात वोळावण्याचे सरकारने ठरविले. त्या वेळी पुप्यास सरकारी 
बैकरीजवळ “कंप'मध्येच किंग नावाचा उत्तम छायाचित्रकार होता. त्याचे चित्रधर 
र्‌ रस्त्यावरच्या मताच्या धरक्रमांक १४ मधील खोली क्र, ४ मध्ये त्यावेळी 
होते. 'तेव्हा या किंग्र नावाच्या छायाचित्रकारालाच सोमवारी २८ जुलेला सायंकाळी 
तुरुंगात नेण्यात आळे आणि त्याने तेथेच वासुदेव वळवंतांचे छायाचित्र घेतले. 
ओळष एटावी म्हणूत ब्रि. सरकारने घेतलेले राजक्रांतिकारकाचे वते हे पहिकेच 
छायाचित्र असावे. 


नमन की 
६. श्री ब. मराठे पुण्यात आयुवत असतावा आणि थो. ग. मि. काळे तेथे पो. अधीक अता. 


त्यांच्या आस्पेमुळे १९७० मध्ये मला ही मादिवी मिझाडी- 


२५० 1 ,॥ | वासुदेव , बळवंत फड़के 


1 ५ | नतरच्या,दहापधरा दिवसात पुण्यात वासुदेव बळवताविषयी बाजारगप्पाचे' 
पोक आले त्यापैकी एक गप्प अशी होतो की, तुरुगात असलेल्या या बदिवानाला 
पाहूण्यासाठी वासुदेव वळवताच्या पत्नीला तेथे नेण्यात आठे पण तोच बंदिवान 
आपला पती होय, अश्नी तिची निश्चिती पटू शकली नाही वासुदेव बळवत सर- 
कारच्या हाती सापडणार नाहीत अशी लोकाची समजूत होती तीच या भूमिकेला 
कारणीभूत होती पण हो बातमी खरी नव्हती बडासाठी बाहेर पडल्यानतर वासुदेव 
बळवताची आपल्या पत्नीशी कधीच गाठ पडली नाही ी ग 


1 वासुदेव बळवताना पाहाण्याची युरोपियनातही स्पर्धा लागत असे अशा चेळी' 
ते घासुदेव बळवताशी चार दाब्द बोलूनही घेत पण बन्याच वेळा वासुदेव बळवत 
अशा इग्रजाना काही उत्तर न देता तुच्छतेने वागवीत एकदा एक युरोपियतत क्षेत्रीय 
अधिकारी (फोल्ड बॉफिसर) त्याना भेटण्यास गेळा पण त्याच्याशी ते चबकार 
शब्द बोलले नाहीत परतु काही वेळा वासुदेव बळवताचे अश्या लोकाशीही सभापण 
होई अश्या सभाषणात त्याच्या नावाची युरोपियन लोक वाटेल तशी किरवाफिरव करीत 
वडानतर नुसत्या 'वासुदव वळवत' या आवडत्या नावाने लोक त्याना संबोधू लागले 
आडनावाविना अशी नादे लिहिणे ही त्यावेळी प्रयाच होतो परतु युरोपियनांना 
वासुदेव बळवत हे सर्व त्याचे स्वत चेच नाव वाटे आणि त्यामुळे ते वातुदेव बळ- 
वताना कधी वळवत वासुदेव म्हणून सबोधित किवा नुसते बळवतही म्हणत । । 

त्याना पुण्यात आणल्यावर एक बडे युरोपियन अधिकारी त्याना भेटण्यासाठी 
त्यांच्या कोठडीपाझी गेले हे बहुधा जिल्हाधिकारी, मूर असावेत त्याच्या नावा” 

सबधीच्या वरोल अज्ञानात त्यानी त्र्याना हाक मारली १ 1 

पव०्ण्वे शया ह, छेपाषणपा(। पळ झा ए०॥?* (“नमस्ते 

बळवतराव! काय कस काय आहे तुमच?) 00.9 

बासुदेव बळवतानी त्याच्या प्रणामाचा स्वीकार करीत म्हटले "01 एश१ 
प्श घालण ब्रा ०0०0 (“वा। ठोक आहे आपळ क्र स्यम आहेर”) 

५ अधिकारी "रफ "शी; 1 छाडणात ऊ०्प 7. (छान माहे मी आपला 

झआामारी आहे!” ) १ 

म्यासुदेव वळवत '1 जाझ, ४०प हष ९ ठावा पाळ. 1 झाण्पाणे 
७५ पिरवाच्त लीचा शा दया ण्यास पडणाशा 1९९ ("महा 
येथीक इतर कोणत्याही बदिवानापेक्षा चागल्या रोतीन बागविल जाव असा 
भापण आदेश द्यावा, अशी माझी इच्छा आहे ”) 
अधिवारो: ' ७11 ४९७1 परा तेश्लवस्ताश" (था! या! ही, 
थधगदी निश्‍चितीने ") 
बासुदेव वळवताच्या बडावडे राजप्रविनिधी कॉड हिटन यांचे लक्ष होतेच 


सरकारविरुद्ध कटाच्रार्‍आरौप ! २५१ 


“दख्खन रयत निवंधी 'च्या विघेयवावर मध्यवर्ती विधिमडळात (इंपिरियल लेजि 
स्ठेटिव्ह वौन्सिलमध्ये) बोलताना त्याती दक्षिणेतील वडाचा उल्लेख केला ते 
म्हणाल . 1, 1) 


प्र पुिक्याऊ 7९5७5 ४९॥॥ ७९ ताडू०56त (० 87101९ 1112 8एटट855 
मपल ताड 08110९5 ० ॥९ य पाशयाशताहत एखादाधाडर्णा 
प्रा गवेश९प उएणञ. 'पाहा९ 15 10 ९तशा0९ 10 5पाणण 
बव शिहाहे 155 पापला ९णतशा0९ एफाणा 0७ 16 8 एश कती ९- 
ग्था, ९६५६2 ० 00९5९ 10पा0€5 


(“या दग्याच्या यक्याचे कारण म्हणून तिकडील क्णवद्ध रयतेच्या वाईट 
स्थितीकडे वोट दाखविण्याची पुष्कळ जणाची प्रवृत्ती होईल तसे म्हणण्यास काही 
पुरावा नाही या बडाचे अगदी निराळे कारण दाखविणारा मान पुष्कळ पुरावा माहे! ” 


वासुदेव बळवताच्या अटकेच्या मागोमाग मुबई प्रातभर झडत्या, अटका 
आणि शोध सुरू ज्ञाले ऑगप्टच्या पहिल्याच आठवड्यात काही कटवाल्याना 
हुंदराबाद दरखनमध्ये पकडण्यात आले रविवारी ३ ऑगस्टला वासुदेव बळवताचे' 
क़माक दोनचे धाकटे वधू पाडुरग बळवत याना कुलावा जिल्ह्याच्या गुप्त अनु- 
चाराती पनवेल जवळच्या खेड्यात शिरढोणळा अटक केली आणि सोमवारी 
सकाळीच पुण्यास पाठवून दिळे मगळवारी ५ ऑगस्टला वासुदेव बळवताचे धाकटे 
वधू कृष्णाजी घळवत याना मुबई पोलिसानी अटक केली आणि पुण्यास पाठवून 
दिले ते सुद्धा शरीराने आणि व्यक्तिमत्वाने वासुदेव वळवताप्रमाणेच दिसत असत 
ते जेव्हा गाडीतून पुणे स्थानकावर उतरले तेव्हा त्याच्या हातातील हातकड्य़ानी आणि 
त्याच्या धिप्पाड व्यक्तिमत्वाने लोकाचे चटकन लक्ष वेधून घेतले आणि ते कोण 
याची कोक चौकशी करू लागले ते वासुदेव ब&वताचे बघू भ्ाहेत असे समजताच' 
लोक 'चमकले त्याना वासुदेव बळवताना शस्त्रे आणि बंदुका पुरविल्याच्या 
आरोपावरून अटक करण्यात आली होती फणसळकर नावाच्या वासुदेव वळवताच्या 
साथीदारास सोलापूर येथे पकडण्यात आले आणि लळे यास कल्याण येथे अटक करण्यात' 
आली हे दोघे काही दिवस पुण्यास खाजगीवाल्याच्या वाड्यात राहत असत त्या 
वाड्याची आणि त्याच्या नव्या बिऱ्हाडाची झडती घेण्यात येऊन काही कागृदपत्र' 
राजृहुत करण्यात आले आणि फणसळकराच्या ठेखनिकालाही एकदोन दिवसातच 
धुळे येथे अटक करण्यात आली पुढे सप्टेबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत वापुदेव 
बळवताच्या बडात हात असल्याचा त्याच्याविरद्ध काहीही पुरावा मिळेना, तेव्हा त्या्‌ 
दोघाचा सवध पोलिसानी बडोद्याचे पदच्युत महाराज मल्हारराव गायकवाड याच्याशी 
जोडण्याचे ठरविळे मव्हाररावाचे महाराज प्रकरण होऊन झाली होती तीन वर्घ 
तेव्हा तसे उपड कसे म्हणणार? 5त्यामुळं-महाराजाच्या नावावर कही लोकाशा 


२५२ वासुदेव बळवेव फडके 


त्यांनी ठकविल्याचा त्यांच्यावर संशय होता म्हणून त्यांना पकडण्यात आले होते. 
अक्ली पुस्ती पोलिसांनी या समर्थनास जोडली. 


झडत्या, धरपकडी आणि अटका यांचे सत्र महाराष्ट्रात सुरू झाले. आणि 
बंडात भाग घेतलेल्या देशभक्‍तांच्या हालचालीही त्याच वेळी येथे सुरू साल्या. 
भास्कर जोशीने भास्कर ज्योतियी किंवा काशीकर किंवा काशीवौाले अश्या भिन्न भिन्न 
नावाने वावरत वासुदेव बळवंतांच्या उलाढालीत बराच भाग घेतला होता आणि 
वासुदेव वळवंतांविषयी त्याला कट्टर अभिमान आणि प्रश्नंसा होती. या वेळी उत्तर 
हिंदुस्थानातील गढवालच्या राजाच्या राजसभेत ज्योतिषी म्हणून प्रवेश करून 
घेऊन त्याचा विश्‍वास त्याते संपादन केला. आपल्या कुटुंबाच्या जन्मपत्रिका कर- 
प्यांचे काम राजाने त्याला दिले. बंडात राजाचे काय साहाय्य मिळते ते पाहाण्याची 
तो खटपट करीत होता. वासुदेव वळवंतांना पकडल्याचे वृत्त कळताच तो भूमिगत 
झाला. आणि बनारस मध्येच लपून बसला. त्याच्या शोधासाठी ते पोलीस अधि- 
कारो गेले, त्यांना तो गढवाल येथे मिळाला नाहो. पण तेथील 'राजाने त्याच्या 
ज्योतिषविषयक ज्ञानासंवंधी, विददत्तेविपयी आणि वुद्धिमत्तेविपयी अतिशय गौरव- 
पर उद्गार काढे. त्याची राजावर चांगलीच छाप पडली होतो. त्यामुळे राजा 
असेही म्हणाला को, भास्कर हा पक्का स्वाभिमानी आणि तापट स्वभावाचा मनुष्य 
आहे. त्यानतर डॅनिअळने आणि अबदुल हुकने त्याला पकडण्यासाठी भाकाडपातळ 
एक केले. पण व्यथे. तरीही पुण्याच्या पोलिसांनी त्याच्यासंबंधी दिलेल्या माहितीच्या 
अतुरोधाने बनारसचे पोलीस गुप्तपणे त्याच्या मागावर राहिले आणि नंतर त्याला 
पकडण्यांत दीड एक महिंन्यात त्याना थड आहले. पण तो इतका हुषार को, बंडात 
भाग घेतल्याचा काहीही पुरावा त्याने पोलिसांना मिळू दिला नाही. 


गाणगापुरलाच वासुदेव वळवतांना भाणतसे देण्याचे मान्य केलेल्या लोकांना 
पकडले होते. त्यातील रोहिले, लिंगायत आणि कोळी लोकांची मेजर डॅनिअलने 
३० जुले ञाणि १ ऑगस्टला कसून चौकी केली. त्यावेळी त्यांच्यापैकी दोघांनी 
सागितले की, वासुदेव बळवंतांनी जेव्हा आपल्याजवळ सशस्त्र माणसे पुरविण्यासंबंधी 
गोप्ट काढली, तेव्हा आपणास त्तसे करता येणे दावय॑ नाही. असेच जञापण त्याना 
सांगितले. 


१८७९ चा ऑगस्ट महिना सपत आला, तेव्हा वासुदेव बळवंतांचा अभियोग 
केव्हा सुरू होणार्‌ याची विचारपूस जनतेमध्ये मोठपा प्रमाणावर होऊ लागलो. 
त्यांचा मभियोग सत्र व्यायालयाच्या विशेष सम्नात (स्पेशल सेशनमध्ये) घेण्यात ' 
येईल. फारण हा अभियोगच संबध सत्रात चालण्याइतका भोठा होणार आहे असे 
छोकांना वाटत होते. त्यांच्या अभियोगात लांव-लांवचे साक्षीदार बोलाविण्यात 
येणार आहेत. त्यांची जमवाजमव करण्यास सरकारास फार वेळ तागत आहे. 


सरकारविर्द्ध कटाचा आरोप ! २५्‌रे 


त्यामुळे तो सप्टेंबरच्या आरंमी मुरू होईल. आणि त्या येळी गरहार आपल्या- 
वतीने मुंबईचे नाणावलेळे बॅरिस्टर मॅरियट यांना या प्रस्यात बंडयोराविगद काम 
चालविण्यासाठी पाचारण करणार आहे अते लो म्हणू लागले. सरकार त्या अभि- 
योगाला इतके महत्त्व देत आहे, अशी लोकांची रास्त शमजूत होती. त्याप्रमाणेच 
वासुदेव बळवंतांच्या पाठोशीही लोयः त्याच निर्धाराने उमे राहतील अशी मरकार 
पट्टीयांचीही समजूत होती. त्यामुळे त्यांच्या विघारांचा आविष्णार करणार्‍या 
"टाइम्स भफ इंडिया' मध्ये त्याच्या पुण्याच्या वार्ताह्राने प्रसिद्ध केचे की, 

१ तचफर एर्ाच ति: लागतााट 5 १० पच७ट चा] शिट वाला 
र्ण छणा09४ उद्या (0 वससत शाक लात धात पणात ठा 115 
पर्सयाल्ट ७ ७७ ठ3ा?0ल्०णा१या१0् पाण्या, तल्या घयावा पणत्या, 
1 ए०्पात ७९ फलारञायाह 10110." 

(मी असे ऐके आहे की, आपल्या बचावासाठी फडके याला मुंबईच्या 
विधिविशारदांच्या सच्या मर्व सामर्य्यांचा लाम मिळणार आहे आणि त्याठा काग. 
तोल ते पैसे मिळणे शकय आहे. अर्थात ते कुन मिळणार आहेत हे पाटणे माठ 
मनोरंजक ठरेल.) महत्त्वाच्या राजकीय अभियोगात वर्गणी जमवून जनतेने देग- 
भक्तांचा बचाव करण्याच्या आपल्या स्वातंत्र्य लड़घातील परंपरेची हदी अभी मुग- 

* वात होती. जिवंत राष्ट्राची परंपरा मश्रीच असते! 

यासुदेव बळवंताच्या अभिगोगाचे कामकाज पाहाध्याती अभ्कोइंडियनांचीही 
इच्छा होती. त्यामुळे पूना ऑक्सर्वर' पत्नानेही माशा प्रकट फेली की, धासुदेय 
बळपंतांचा अभियोग सुरू होण्याचा दिवस लोकांपामून गुप्त ठेवला जाणार नाही. 

पुण्याचे पहिला वर्ग दंडाधिकारी आल्फेड पेसर याती तुदंगात जाऊत २० 
आणि २२ ऑगस्टला वासुदेव चळवंतांचे प्हिचे निवेदन घेतले आणि २५ माणि 

* २७ ऑगस्टला दुसरे. त्यांचा अभियोग हा येथील तशा तर्‍हेचा पहिलाच राजकीय 
अभियोग होता. त्यांच्या हाळवानी गुप्तपणे घाठेल्या आणि लोरांची ह्याना अपर- 
पार सहानुभूती होतो. त्यामुळें त्यांच्याविग्द्ध पुरावा मिळविण्यास मरकारास प्रयास 
पडळे, आणि बराच वेळ लागला. 


डैष्४ 10. वामुदेव वळवत फडके 


णण धासुदेव वळवताच्या अभियोगाच्यी कामाची लवकर सुरुवात होण्याचे चिन्ह 
दिसेना, तेव्हा छोकाती "मात्र त्याचे कारणे थोड्याच दिवसात शोधून "काढले 
पकडलेले गृहस्थ खरे वासुदेव वळवत फडके नसून खरे म्हणजे' रत्नागिरी जिल्ह्याः 
'तीळ कोणी वासुदेव वळवंत काळे आहेत आणि त्याचा भाऊ शिवराम बळवत काळे 
याने अटकेत असलेल्या माणसाचे छायाचित्र पाहिले, तेव्हा तोही हा आपलाच 
भाळ असे म्हणतो असे लोक म्हणू लागले इतकेच काय, पण पुण्याच्या जिल्हा* 
धिकाऱ्यापर्यंत हा गोघळ पोचला, तेव्हा खऱया गोष्टीचा छडा लावण्यासाठी त्यानी 
काळे यास अटकेत असलेल्या मनुष्याला पाहाण्याची अनुज्ञा दिली आणि तरीही 
त्याने तेच मत दिले, असेही लोक म्हणू लागले क 
आपल्या समजुतीच्या समर्थनार्थ लोकानी सरकारी पारितोपिकाच्या राज" 
ध्रोपणा सगळीकडे लावण्याचाही उपक्रम सुरू केला सातारा, पुणे आणि हँद्रा” 
बादला त्या तशा लागल्या आणि मग ते लोक विचारू लागळे की, खरे) बासुदेव 
'बळवत जर सरकारला सापडले आहेत, तर मग त्याच्या अटकेसाठी या राजधोषणो 
पुन्हा व! लावल्या जात आहेत? गड ्ी 
लोकांनी अशा वातम्यांनी विरगुळा मिळवावा, इतका त्रास त्याना पुण्यात 
होव आलाही होता, आगीच्या दुसर्‍या दिवशी पुण्यात पुकारण्यात आलेली, आणि 
नतर संल झालेली सचारबदी पुण्यात २३ सप्टेंबरला पुन्हा पुकारण्यात आली 
रात्री नळंनतर जो जेथे सापडेल तेथेच पोलीस त्याला तात्काळ सकाळपर्यंत बसवून 
छेऊ लागले सत्तावनच्या कातिकाळ'तही अशी आज्ञा निघाली नव्हती तेव्हा सुठी 
रात्री ११ वाजताच काय ती तोफ उडे आणि नतर सचारबदी सुरू होई परतु 
विल्ला दाखवून नागरिक त्यानतरही किरू दाकत असत आताची ही बदी पुणेकरांना 
त्यामुळे जाचक होऊ लागली 
* सप्टेंबरच्या देवटपर्यंत कच्च्या बदीत राहिल्यानतर वासुदेव वळवतानी 
पुष्पाच्या जिल्हाअधिकाऱ्याकडे एक आवेदन घाडळे त्यात त्यानी म्हटळे की, मला 
अटक होऊन अडीच महिने झाले तेव्हा माझी चौकशी वकर करण्याची आता 
व्यवस्था करावी त्याला जिल्हाधिकार्‍याक्डून उत्तर माळेकी, हे प्रकरण पोलिसाच्या 
हातात आहे आणि त्यामुळे मला त्यात हात धाठता येत नाही तेव्हा वासुदेव 
-चळवतानी वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही आवेदन घाडले की, माझा अभियोग लवकरात 
लवकर सुरू व्हावा त्याचवेळी शक्य तो सव पुरावा गोळा झालेला होता आणि 
विधिविषयव* समादेशकाकडे (लीगल रिमेंब्रन्सर) तो मतदर्शनासाठी घाडण्यात 
आला होता त्यामुळे वासुदेव बळवताना हे वळविण्यात येऊन सरवारचा जो निर्णय 
होईल तो हो तुव्हास लववर्‌ यळविला जाईल असे त्माना सागण्यात आले 
मांचवेळी ३० सप्टेंबरच्या संधीस वासुदेव वळपतांचे बंधू शएच्णाजी भळवत 


रकारवित्दधाकलंचा आरोप ! २१५५ 


अभियोग भरण्यात येईल, अशी त्यावेळी पुण्यात बातमी होतो. ___77 


टू वासुदेव वबळवंताविरुद्ध बंड करण्याचा पुरावा मिळणे'दुरापास्त होऊन वस्ल्या- 
मुळे साध्या. दरोडेलोराप्रमाणे त्यांचा अभियोग चालविणे सरकारला भागं आहे. 
आणि-ऑक्टोबरच्या मध्यास हा महत्त्वपूर्ण अभियोग लवकरच पुण्यात सुरू होई, 
असेही यावेळी प्रसिद्ध झाले. हे वृत्त प्रसिद्ध करताना धैयेवान वळवंताना (करेजिअस 
'वळवंताना ) आता.फार दिवस तुरुगात खितपत पडावे लागणार नाही अशनी ग्वाही 
सरकारपक्षीय वृत्तपत्रानी दिछी. द द कवे दान 
खरे पाहता, सरकारने चौकशीचे काम रेंगाळू दिके नव्हते.-सर रिचर्ड "टेंपल 
यांनी स्वतः मेजर वेस्टमकॉट आणि इतर अधिकाऱ्यांना पडरपुरला जाऊन तेथे 
वासुदेव, बळवंतांविरुद्धच्या पुराव्याचे घागेदोरे पहाण्यात डॅनिअलला, सहाय्य , कर- 
प्याचा २५ जुठेळाच आदेश दिला. मेजर डॅनिअलने गोळा केलेला सर्वं पुरावा, मुंबई 
सरकारचे ' हंगामी सचिव न्यूजंट यांनी विधिविषयक समादेशक जे. आर; नेलर 
यांच्यापुढे" पुण्याला २७ - ऑगस्ट १८७९ लाच ठेवला. वासुदेव बळवंतांना, देहांत 
करिक्षा मिळावी भशी सरकारला फार उत्कंठा होतीं. त्यामुळे वरील - कागदपत्रात 
त्यूजंट थांनी नेलर याना त्यांचे मत विचारे की, “कोणत्या आरोपांवरून वासुदेव 
घळवंतावर अभियोग भरावा, अधिराज्याविर्द्ध (स्टेटविरुदध) केलेल्या अपराधां- 
वरून .त्यांच्यावर अभियोग भरण्यात आला तर, ते दोपी, ठरून दंडित होण्यास 
पुरेसा असा पुरावा आहे काय, आणि अर त्यांना दंडित करून घेण्याची निश्‍चिती 
असेल तर त्यांना फाद्ीची शिक्षा ठोठावण्यात येईल ही शक्‍यता आहे काय़ ? १... 
पजरा परंतु !'सप्टेवरला वासुदेव' बळवंतांच्या भूमिगत दिवसातील हालचालींच्या 
प्रतिवृत्ताच्या वर्तमानपत्रातील प्रसिद्धीमुळे राज्यपालांच्या कार्यकारी मंडळात 
चांगलीच खळवळ आणि संताप उडाला. मंडळाचे एक'प्रमुखं सदस्य अँशवनर यांनी 
तौ बातमी त्या वृत्तपत्राला कशी मिळाली त्याची कमून चोकशी व्हावी असे सुचविले, 
त्याप्रमाणे लागलीच मेजर डॅनिअलचे त्यासंबघो स्पष्टीकरण मागण्यात बाले, त्याने 
स्पृष्टीकरण देताना आपण काहीही माहिती वृत्तपत्रांना दिल्याचा इन्कार केला. पण 
उलट पुस्ती जोडली की, एका सद्गृहस्थाने आपणास तो अबदुल हक, प 
मिळाल्याचे म्हटठे आहे. पुढे त्याने म्हटळे की, प्रसिद्ध झालेला, इतवया वारीक- 
सारीक गोष्टी सागणारा आणि सविस्तर स्वल्पाचा वृत्तांत अबदुल हकनेच सागितत्र, 


ध्य 


२५६ र वासुदेव बळवंत फडके 


असला पाहिजे, किंवा खरे म्हणजे पाठविलाच असला पाहिजे. राज्मपालांनी मा 
स्पष्टीकरणाचा स्वीकार केला. जाणि मसा आदेश दिला को, जवदुल हकला यापुढे 
त्या प्रकरणासंवंधी शक्‍म तेवढी कमीत कमी माहिती मिळावी. डॅनिअलचे हे लेखी 
स्पष्टीकरण मला स्वतःला पाहावयाला मिळाले आहे. हे स्पष्टीकरण डॅनिभलकडून 
मागण्यात आले त्यावरून, ब्रिटिश राज्यव्यवस्थेत त्या जुन्या काळातही किती पदत्त 
झाणि छ्विस्त होती ते दिसते. 

२८ सप्टेंबर १८७९ पर्यंत विधीविषयक समादेशक नेळर हे आपले मत वर 
घाडू शकले नाहीत. ते देताना त्यांनी, मिळालेल्या पुराव्यावरून फेब्रुवारी ते जूलं 
१८७९ पयंतच्या वासुदेब वळवंदाच्मा हालचालींचा वृत्तांत हिहून काढला आणि 
तो सरकारकडे पाठविताना म्हटले की, '* वासुदेव वळवंतांवर कोणत्या आरोपाखाली 
अभियोग चालवावा, ते ठरविताना सरकारला आणि तो चालविण्याचे काम ज्यांच्या- 
वर मेकन पडेल त्या अधिकार्‍याना अशा दोघांनाही तो उपयोगी पडेल, १ 

चेलर पुढे म्हण्णाले को, वासुदेद वळवंतांविरूद अगदी निश्चितीचे सिद्ध करता 
येईल असा पहिला आरोप म्हणजे भारतीय दंड विधानाच्या परिच्छेद ४०० खाली 
*सराईतपणे दरोडे घालणाऱ्या लोकांच्या टोळीचा सदस्य असल्याचा. ” आणि त्या 
विधानाच्या परिच्छेद ३९५ खालो “ काही ठिकाणी दरोडे घातल्याचा ” हा होय. 
त्यातील पहिल्या मारोपखालो आरोपीला जन्मठेप काळ्यापाण्याची शिक्षा मिळू 
'दाकेल. आणखी पुढे नेलर म्हणाले, * निरनिराळया दरोड्यांमध्ये चासुदेवासभवेत 
माग घेणाऱ्या रामोश्यांनी आणि इतरांनी आपल्यापुढे काही उद्दिष्ट ठेवे असले 
तरी वासुदेवाच्या दृष्टीने तरी दरोडे हे केवळ ते उद्दिष्ट साधण्याचे साधन होते. आणि 
तेच केवळ त्याचे उदिष्ट नव्हते. तो ब्राह्मय आणि काही शिक्षण झालेला भागि , 
समाजात काही स्थान असलेला मनुष्य आहे. हो गोष्टही सो केवळ लूट मारण्या- 
साठीच रामोझ्यांसमवेत फिरत नव्हता, असे दाखविण्यास पुरेशी आहे...... त्याच्या 
सगळया प्रयत्नांचे तरे उद्दिप्ट, प्रपभपामून शेवटपर्यंत त्याने सतत मनात बाळगला 

तो हेतू त्याच्या दैनंदिनीत आणि आत्मचरित्रांत दोन्ही लिसाणात सशयतीत अचूवा- 
पणे विषद केलेला आहे. बंड करून इंग्रजांचा उच्छेद करावयाचा हाच त्याचा प्रमल 
होता.” 

“काहीही झाळे तरी तिदान वासुदेवाचा तरी राणीविरुद्ध युद्ध पुवारण्याचाच 
पूर्ण हेतू असला,” तरी युद्ध पुकारण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न केळा गेला नाही. आणि 
भारतीय दडविधानाच्या १२१ या परिच्छेदासाली फाशीची शिक्षा होणारा अपराष 
घडलेला नाही, असे म्हणून नेलरनी सरकारची निराझा केलो. नेलर पुढे म्हणाले 
की, वरी पर्थ अधिराज्याविरुद्ध देड विधानाच्या १२१ अ १२२ आणि १२४ अया 


[प ाकककिनोकशी क वि 
३. गोपनीय पद त्र. (११४०) (१८७९), जे. डो. म्हॉत्यूम त्र. पुटन५९ (१८७९-८०) मुंबई 
सरकारचे कागदपव, 


सरकारविर्द्ध कटाचा आरोप ! २५७ 


परिच्छेदांखाळी अनुक्रमे “ युद्ध पृकारण्याचा कट केल्याचा, युद्ध पुकारण्यासाठी 
भाणसे, शस्थे आणि दार्गोळा जमवून किया इतर रीतीनेही सिद्धता केल्याचा 
आणि राजद्रोहाचा असे अपराध सिद्ध करण्याइतका भरपूर पुरावा आहे.” त्यांनी 
मग असे मत दिले की “त्यापैकी एका तरी परिच्छेदाखाछी त्याठा शिक्षा होईल, 
यासंबंधी मां काहीही संशय नाही. आणि मला असे वाटते की, या सर्व परिच्छे- 
दांखाडीच त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्यापैकी कोणत्याही शिक्षेचा परिणाम जन्म. 
ठेप काळेपाणी हाच होईल. ” 
नेलर पुढे म्हणाले, “ अशा प्रकारच्या प्रकरणात निर्णयाप्रत येताना राजकीय 
दृ्टींनी विचार करावाच लागतो याची मला जाणीव आहे. परंतु माझ्यापुढे अस- 
लेल्या माहितीप्रमाणे मला आजमावता येते त्याप्रमाणे पहाता, त्याला शिक्षा होणे 
हे ठरल्यासारखेच आहे. आपल्या सरकारविरुद्ध देश उठविण्याचा वासुदेवाचा प्रयलल 
किती द्ोचनीयपणे भयशस्वी झालेला आहे, हे लोकांना कळू देण्यात काही हानी तर 
होणार नाहीच, पण उलट पुष्कळ हितच होईल! ” 
राज्यपालांच्या कायकारी मंडळाचे दुसरे एक सदस्य रावेनक्रॉप्ट यांनी चोवीस 
तासात हे प्रकरण राज्यपालांपुढें निर्णयासाठी पाठविले. रावेनक्रॉप्ट यांनी विधि- 
विषयक समादेशकांच्या दृष्टिकोणाला दुजोरा दिल्या आणि म्हटले; “ भारतीय दंड 
विधानाच्या १२१ या परिच्छेदाखाली भारोप ठेवण्यात यावा, असे मला वाटत नाही, 
कारण राजकीय अभियोग फसणे है नेहमी धोकादायक गसते. ” 
राज्यपालांनी मग आपला निर्णेय देताना म्हटले: “ विधिविषयक समादेदकां- 
च्या मताला मात्मता देणार्‍या 'रावेनक्रॉप्ट यांच्याशी मीं सहमत आहे. आरोपांच्या 
दोन्ही गटाखाली त्याच्यावर अभियोग भरावा.” नंतर त्माखाली त्यांनी आपली ]२' 


ही अद्याक्षरे केली ! 

राज्यपालांनी याप्रमाणे त्या प्रकरणात झेवटचा निर्णय दिला, तरी त्यांच्या 
कार्यकारी मंडळाच्या सदस्यात वासुदेव बळवंतांवर राजकीय आरोप ठेवावयाचे को 
नाही या संबंधात उपड उघड मतभेद होता. देशभक्तावरील अभियोग ही त्याच्या 
राष्ट्राच्या दृष्टीने अभिमानाची नि आदराची घटना असते. आणि आपल्या राष्ट्र 
च्यावतीने वोलणारा प्रतिनिधी म्हणून त्याचा थोरपणा त्याच्या योगाने यगाचा, 
प्रत्ययात्या येतो. वरील प्रकरणात मतभेद दाखविणारे सदस्य अँन्नवर्नर मा 
सत्य चांगळे समजले होते. वासुदेव बळवंतांनी आपल्या बंडाने ब्रिटिश ह 
हैराण केले होते. आणि जगाच्या दृष्टीने त्यांच्या बंडाला कसे महत्व होते हे 
भेंशबतंर याचे हे मत दाखविते. अँसबनंर म्हणाले : “ आपले उद्दिष्ट या ज्यो 2-न्र 
आणि त्रासदायक माणसाला जन्मठेप काळधा पाण्यावर पाठवून पाढवून द > 
भाहे. इतर वेळी शिक्षा झाल्यामुळे त्याला मिळाले नसते ते महत. गरे 
आपश 


: 4 


र्ष५्ट वासुदेव वळवत फडके 


त्याच्यावर राजकीय आरोपावरून अभियोग भरला, तर आपण त्याला देऊ त्याची 
एखाद्या हुतात्याच्या उचोवर प्रतिष्ठापना होईल आणि दरखनमधील सर्व राज- 
द्रोही वृत्तीच्या लोकाची सहानुभूती त्याला मिळेल ” 


* म्हणून प्रथमत मो त्याच्यावर पुराव्यातीळ दरोड्याच्या आरोपावरूनच 
अभियोग भरीन, राजकीय आरोपावरून नव्हे त्याला जर जन्मठेप काळयापाण्याची 
शिक्षा झाली तर आणखी काहीही कारवाई करणे अनावश्‍यक ठरेल पण जर याहून 
सौम्य शिक्षा त्याला ठोठावण्यात आली, तर आपण याहून अधिक गभीर आरोप 
त्याच्यावर ठेवावे 


* आपण जर त्याच्यावर राजकीय आरोपावरून अभियोग चालविला तर 
त्याचे आतरराष्ट्रीय महत्त्वाच्या अभियोगात रूपातर करण्याची जाणि आणसी 
'राजद्रोहाचे वीजारोपण करण्याची सघो साधण्याचा फडके प्रयत्न करील ” 
(लाघव ए९ एट झाट ठफणा पपा ० आाद्चीद्याठ चया पर्गाटा- 
४३8७101181 (0191 07 11) 

वासुदेव बळवताच्या स्वातत्र्याच्या इतिहासातील स्थानाचे हे मूल्यमापन 
किती रास्त होते' पण राज्यपालांचे भत गर्थातच निर्णायक ठरले त्यानी आपल्या 
कार्यकारी मडळांच्या वेठकोत ६ ऑक्टोबर १८७९ ला शेवटी निबंघाने आवश्यक 
असे, आधी राज्याविसुद्ध करण्यात मालेल्या आरोपाखाली अभियोग भरण्यास समो- 
दन देणारा ठराव समत केला भाणि "थोडाही विलव न लावता वासुदेव बळवत फडके 
याच्याविरुद्धचा अभियोग सुरू करण्यात यावा, ” असा आदेश दिला त्या ठरावात 
दिघिविषयक समादेशकाचेही त्याच्या मोलिक प्रतिवृत्ताविषयी आभार मानण्यात, 
आले ”* 


मुबई ,सरकारचे हग्रामी सचिव न्यूजट यानी तो ठराव मग विधिविपयक 
समादेशकाकडे पाठवून, या महत्त्वाच्या प्रकरणात सरकारची वाजू योग्य प्रकारे 
माडली जावी म्हणून आवश्‍यक घ्या गोप्टी कराव्या असे त्याना कळविठे विधिविप- 
यंक समादेशकानी मुंबईच्या उच्च न्यायाल्यातीट सरकारी वकील नानाभाई हरि 
दास याना सरकारच्यावतीने अभियोग चालविण्याचा आदेश दिला त्यातील हेतू 
रेवनक्रॉप्ट यांच्या पुढील अभिप्रायावरून कळल ते म्हणतात “ ठोक आहे 
मला असेही वाटते वी, या प्रवरणात राणी सरवारच्या वतीने एसाद्या युरोपियन 
अधिकयर्‍यापेशा एखाद्या थविाने (म्हणजेच त्या दिवसात हिंदी माणसात) उमे 
रहाणे हे अधि चागके होय माझ्या म्हणण्याचा अर्थ असा बी, त्यामुळे सरमार त्या 
अभियोगाविषयी यवास्तवपणे सचित होते विवा तो एसाद्या साहेबावाचूय दुसर्‍या 
माणाच्याही हातात देण्यास भीत होते असे दिसणार नाही 


४ मुर्वाईसण्यारचा ठराव (जो आर) क ६००६ (१८३९) 


सरकारविष्दध कटाचा आरोप! २५९ 


-_' राज्यसरकारविरुद्ध केलेल्या अपराघांवरून वासुदेव बळवंतांवर मभियोग 
भरण्यासाठी ओपचारिक संभोदन देणारा सरकारी ठराव “मुंबईच्या किल्ल्या”तून 
१८. ऑक्टोबर १८७९ ला पुण्याला धाडण्यात आला. वासुदेव वळवतांनी भोर 
संस्थानात घातलेल्या दरोड घांतंबंधात त्यांच्यापर अभियोग भरण्यासाठी त्या संस्था- 
नाच्या सातारा येथील राजकीय प्रतिनिधीनेही (पोलिटिकल एजंटनेही) स्वतंत्र 
संमोदन दिले. 


वासुदेव बळवंतांचा अभियोग लवकरच चालू होणार असा रंग दिसताच 
त्यांचा बचाव कोण करणार याकडे सर्वांचे डोळे लागले. कारण त्यांच्याविषयी 
आपुलकी वाटणारा एखादा वकील त्यांचे वकीलपत्र घेण्यास पुढे आलाच तर सर- 
"कारची केवढी अवळृपा त्याला आपल्यावर ओढवून घ्यावयाला लागणार होती ! 
स्वत: वासुदेव वळवंतांनी आपल्या बचावाविपयी काही खटपट केली नव्हती. त्यांच्या 
प्राथमिक चौकशीच्या वेळी विलंवानेच त्याचे वकीछ न्यायालयात आहे आणि तो- 
पर्यंत अभिमुक्‍त क्र. १ यास ( वासुदेव वळवंतांना) वकील नाही, अशी भाषाही 
न्यायालयात उच्चारली गेली, त्यावरूनच हे सिद्ध होते. 


सर्वेसामान्य जनता त्यामुळेच वासुदेव बळवंतांच्या अभियोगाचे काम त्याना 
कोणीही वकील नसतानाच चालणार, असे घर्न घालली होती. पण पुण्यात सच्ये 
देशभक्त अजून जिवत होते. त्यांच्यामुळे आपल्यावर आपत्ती थोडवली तरी त्यांच्या 
विष्द्ध चाकोरी बाहेर जाऊन वावगा शब्द न काढणारे माघवराव रानडे हे तेथेच 
होते. कोणत्याही आरोपीला न्यायालयात बचावाचे पूर्ण साहाय्य मिळाठे पाहिजे, 
आणि वासुदेव बळवंतांसारख्या देशभकताला ते साहाय्य न मिळणे, हे तर न्याय 
आणि देशभक्ती या दोहोविरुद्ध पाप ठरले असते, याची एक निध्णात न्यायाधीदा 
आणि देशभक्त म्हणून रानड्याना जाणीव होती. संकटांत सापडलेल्या परिचित 
मित्रासंबंधोही त्यांचे काही कतंव्य होते. 
त्यामुळे भाधवराव रानड्यांच्या गोटात ही चर्चा अगदी शेवटच्या दिवसां- 
पर्यंत चालली होती. सार्वजनिककाकांच्या हालचाली रानडयांना त्यांची माहिती 
असल्यावाचून घडत नसते. “उद्या तरी त्यांचा बचाव करण्यास कोणीतरी न्यायाल- 
यात उभे राहिले पाहिजेच ना? ”या त्या थोष्टीतील निरत्तर करणाऱ्या प्रश्‍नाचे 
आव्हान सावंजनिककाकांनी स्वीकारले. आणि वासुदेव वळवंतांच्या न्यायालयातील 
बचावाचा भार आपल्या मस्तकावर घेतला. त्यांनी हा निर्णय रानड्यांच्या संमतीनेच 
घेतला होता. त्यांच्या निर्णयाच्या भयानक परिणामांची कल्पना त्यांच्यापुढे मांड- 
ताना: “ तुमच्या घाडसाचा परिणाम तुमच्या लक्षांत आला नाहे काय? असा पोक्त 
प्रश्न एकाने काकांना विचारलाही. पण काकांनी त्याला ताडकन उत्तर दिले, 
* प्रिणाम काय व्हावयाचा आहे? येऊन जाऊन सरकार रागावप्याची भीती, पण 


२९६० वासुदेव बळवंत फडके 


सरकार अतिशय रागावले तर वासुदेव बळवंताबरोबर गणेझ वासुदेवाला (त्यांचे 
स्वत:चे नाव) ते फासावर हटकावील या पेक्षा सरकारच्या हाती जास्त काय आहे? 
याणि त्यालाही माझी सिद्धता आहे. १ या निर्णयाने काकांनी एक धेयेशाली, उदात्त 
परंपरा या राष्ट्रात निर्माण केली! क्रांतिकारकांच्या अभियोगात त्यामुळेच छातीच्या 
वकिलानी आपली तेहमीची प्रकरणे टाकून देऊतसुद्धा क्रांतिकारक अभियुक्‍्तांच्या 
बचावाचे काम न्यायालयांत कित्येकदा केळे. घोटवडेकर, माधवराव नामजोशी आणि 
भिकाजीपंत हर्डीकर यानीही या कामी काकांकडे खटपट केली होती. 


होता होता बुधवारी २९२ ऑक्टोवरल्ा वासुदेव वळवंतांच्या आणि - त्यांच्या 
सहृबंद्यांच्या प्राथमिक चोकशीची सुनावणी पुण्यात सुरू होण्याचे निश्‍चित झाले. 
बुधवारवाडा जळल्यामुळे त्यात असलेळे नेहमीचे पहिला वर्ग दंडाधिकारी यांचे 
न्यायालय त्यांच्या चौकशीच्या सुनावणीसाठी मिळण्यासारखे नव्हते. तेव्हा ते 
न्यायालय जिल्हाधिकार्‍यांच्या नव्या कार्यालयात हालविले ग्रेले आणि तेथे पहिछा 
वर्ग दंडाधिकारी आल्फेड केसर यांच्यापुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या पहिल्या 
माळ्यावर ती वरीळ दिवशी सुरू झाली. पकडलेल्या लोकांपैकी वासुदेव बळवंतांसह 
एकंदर सोळा जणांवर हे काम चालविण्यात येण्याचे ठरवून इतरांना सोडूत देण्यात 
आले. 


त्या दिवशी वासुदेव वळवंतांना पाहोण्यासाठी वरील न्यायालयाकडे शेकडो 
प्रेक्षकांनी सकाळपाशूनच गर्दी करून सोडली. त्या वास्तुच्या सभोतालच्या पडव्या, 
चोक आणि पटांगणही प्रेक्षकांनी भरून गेली. न्यामालयात पोलिसांचा आणि 
साहाय्यक जिल्हाधिकारी केपवेळ यांच्या हाताखाली युरोपियन सोजिरांचा कडक 
पहारा होता. त्या दिवशी न्यायालयात अभियो गाली प्रत्यक्ष संबंध असलेले सरकारी 
अधिकारी आणि वकील आणि बचावपक्षाचे वकील यांनाच फक्त प्रवेश देण्यात 
माला. वृत्तपत्रांच्या वार्ताह्रांनाही आत सोडण्यात आले. 

न्यायालयात दंडाधिकार्‍यांच्या प्राथमिक चौकीठील निशाण्या म्हणून 
भ्रविष्ट होणार्‍या वस्तूंचा प्रेक्षणीय संच दिसत होता. सरकारच्यावतीने काम चाल” 
विण्यासाठी मुंबईच्या उच्च न्यायालयातील वकोल नानाभाई हरिदास हे उभे होते. 
आरोपीना पोलिसांच्या आणि सैनिकांच्या कडक वेढ्यात हातकड्या घाळून न्याया" 
लयात आणण्यात आळे. वासुदेव बळवंतांच्या हातातही त्या ठोकलेल्या होत्या, 

वीकशीच्या सुनावणीचे फाम सुरू होताच दंडाधिकाऱ्यांनी प्रारभीच विचारले: 
*वासुदेव बळवंतांचा बचाव कोशी करणार आहे काय?” 
नानाभाई हरिदास: “मला माहीत नाही, महाराज! ” 

न्यायाल्यांतील प्रेक्षकांना हे ऐकून घवफय वसळा. तोच न्यायालयाच्या प्रवेश 
६ पय. न. र. पाटा: “म्या. रानडे याचे चरित” पृ. ३२० 


सरकारविरुद्ध कटाचा आरोप ! २६१ 


द्वारातून पुणेकरांचे आवडते सावंजनिककाकां देशभक्ती जेथे संकटात असेल तेथे 
धावून जाण्याच्या आपल्या स्वभावाप्रमाणे धाईतच न्यायालयात शिरले. ते वर्किलां- 
च्या जागेकडे जाण्यास निघाले, तेव्हा प्रेक्षकांचे आधाशी डोळेही त्यांची हालचाल 
उत्कंठेने पाहू लागले. काका आपल्या जागेवर जाऊन उभे राहिले, आणि धीरगंभीर 
भावाजात दंडाधिकार्‍यांना म्हणाले : “आरोपी क्रमांक १ वासुदेव बळवंत याचे 
वकीलपत्र घेण्यासाठी मी भालेठो आहे.” 
प्रशांत सागरात विद्युल्लतेचा गोळा पडावा, याप्रमाणे त्यांचे हे वाकय न्याया 
र्यातीक शांततेत कडाडले आणि त्या नंतर त्या सागरात प्रचंड लाटांचा खळवळाट 
उंडावा त्याप्रमाणे लोकांच्या अंतःकरणात उदात्त भावनांची तळवळ उडाली. 
वासुदेव बळवंतांनाही असे काही होईल अशी विशेष कल्पना नव्हती. त्यांनी काकां- 
कडे पाहिले आणि कृतज्ञतेने त्यांचे हृदय भरून आलि, पुण्याच्या नेत्यानी शेवटी 
आपले तेजस्वी नेतृत्व अश्ञा रीतीने दाखविले म्हणून चमकलेल्या दंडाधिकार्‍्यानीही 
काकांच्या धकीलपत्राक्ा समती देऊन, अभियोजकांना पुढील कामास सुरुवात 
करण्यास सांगितले. 
आज मेजर डॅनिअल आणि इतर अकरा साक्षीदारांच्या सरकारच्यावतीने 
साक्षी झाल्मा, डॅनिअलने वासुदेव बळवतांच्या अटकेचा वृत्तांत सागून दंड विधान!च्या 
भिन्नभिन्न परिच्छेदाखाली त्यांच्यावर आणि त्यांच्या साथीदारांवर अभिप्रोग त्राल- 
विण्यास लागणारी समोदने देणारी कागदपत्रे त्यांनी पुढे केली. त्यात अधिराज्या- 
विरुद्ध केलेल्या अपराधांसबंधी च्या आरोपांवर अभियोग चालविष्पास लागणारी 
संमोदने विद्वेष होती. त्यानंतर पाटणकर आणि धारवडकर या दोन्ही विद्यार्य्यांनी 
वासुदेव बळवतांचा मेव्हणा वल्लाळ किंवा गणेश काशीनाथ कुंटे याने आणि अर्जुना 
आणि गणू या दोन रामोध्यांनी वासुदेव बळवंतांच्या पुण्यातील जाणि इतर ठिका- 
णच्या हालचाली सांगणाऱ्या साक्षी दिल्या. गणू रामोशी हा एका छाप्यात प्रत्यक्ष 
छापेकरी होता. त्यानतर धामारीच्या गावकऱ्यांच्या तेथील छाप्यासंवंधीच्या साक्षी 
होऊन आजचे कामकाज संपले. तेव्हा दडाधिकाऱ्याने घोषित केले को, प्रत्यही 
आवद्दयक तर उपाहाराची सुटी न पेताही, पण लवकरात लवकर हो सुमावणी 
आपण सपविणार आहोत. 
सकाळी अनपेक्षितपणे आणि विलंबानेच आलेल्या सावेजनिककाकांनी मग 


न्यायालयात वासुदेव बळवतांची भेट घेतली ळी चौकशीच्या कामकाजासवंधी 
त्यांच्याशी चर्चा केलो. त्यांची बासुदेव धी बर्‍याच दिवसानंतर भेट होव 
होतो. आणि ती त्यांच्या बंडानंतर त्यांच्याशी होणारी त्यांची पहिलीच भेट होगी 
त्यामुळे त्यांनी वासुदेव बळवताजी इतरही गप्पागोप्टी आता केल्या, ्ि 


न्यामाठ्याच्या आवारात उसळकेली लोऊांची गर्दी पाहून देंडाधिकार्‍यांची 
न्न 


२६्र वासुदेव बळवंत फडके 


सर्वे लोकांना त्या आवारांतून प्रथम वाहेर काढून मगच वासुदेव बळवंताना बंदि” 
ग्ृहाकडे नेण्यात यावे, असा अधिकार्‍यांना आदेश दिला. वासुदेव बळवंतांनीही त्यामुळे 
आपल्याला लोकांच्या गर्दीतून चाहेर जावयाला छुटी चाट तरी मिळेल या विचाराने 
त्या आदेशाचे स्वागतच केळे. आपले थृंखलाबद्ध हात उंचावून त्यांनी भापल्या 
साथीदारांना प्रथम पुढे चलण्यास सुचविले आणि त्यांनी तसे करताच भग ते पुढे 
चाळू लागले. बदिगृह्मत वासुदेव वळवंतांनी आणि इतर बंद्योंनी निसटून जाण्याचा 
कट रचू नये म्हणून यानंतर त्यांना इतर वंद्यांपासून निराळें काढण्यात भाले. भाणि 
त्यांची घोरपडी येथील सैनिकी कोठड्यातील (मिलिटरी बरॅक्समधील) एकोत 
पाठवणी करण्यात आली. बाकीच्या बंद्यांना मात्र त्यांच्या नेहमीच्या कच्च्या बंदीच्या 
कोठड्यांकडे नेण्यात आले. 


वासुदेव बळवंताचे बंधू कूप्णाजी बळवंत यांच्यावर त्याच प्रकरणात अभि- 
योग भरण्याइतका पुरावा नसल्माने आजच त्याना प्रतिभूवर सोडण्यात आले. यां 
दिवशी न्यापालयाजवळ उसळलेली गर्दी पाहून 'पुना झॉन्झर्वर' पत्न म्हणाले की, 
“'जिल्हाधिका-यांच्या कार्यालयाच्या आवारात लोकांची फार मोठी दाटी उडाली 
होतो. आणि वासुदेव बळवताच्यावरील अभियोगाने ते फार विचलीत झालिले 
दिसले. ” 


दुसऱ्या दिवशी गुण्वारी २३ ऑक्टोवरला न्यायाळयाभोवती आदल्या दिवशी" 
पेक्षाही अधिक गर्दी उसळली. त्या दिवशी या चौकशीचे कामकाज पाहाण्यास आजू 
बाजूंच्या खेड्यांतीलही शेकडो लोक आले होते. वासुदेव बळवंतांच्या नावाने 
भुरोवियनांमध्येही एक प्रकारचे कुतूहळ उत्त्पन्न झाले होते, त्यामुळे तेही भाज 
न्यायाल्यात वऱ्याच संख्येने उपस्थित होते. आज मआाधीच्या एका अभियोगात शिक्षा 
झालेल्या वासुदेव वळवंतांच्या एका साथीदाराची साक्ष झाली. परंतु साक्षीदाराच्या 
पिजर्‍्यात शिरल्यावर त्यांच्याविश्दद जाणार्‍य1 गोष्टी सांगण्यास तो सिद्ध होत॑ 
नव्हता. तेव्हा देंडाधिकाऱ्यांनी त्या म्हटले को, “तू खरं सांगितलंस तर तुला 
आणखी काहीही थ्रिक्षा होणार नाही. भिक नको ! खरं काय ते सांग. ” पण असे 
वारंवार आरवासन देऊनही वासुदेव वळवंतांचा भापला काही संबंध नाही, आप” 
णास त्यांनी काहीही वेतन दिले नाही, आपली त्यांची ओळखही नाही, असेच त्याने 
सांगितळे! दुसऱ्या एका दंडित रामोशी साक्षीदाराने तर काहीही सांगण्याचेच 
न्यायाडयात नाकारले. त्यामुळे त्याला माघारी तुर्‍ंगात पाठविण्यात आले. आपल्या 
नेत्याविपयीची या रांभोद्याची ही निष्ठा पाहून न्यायालयात मोठीच खळबळ 
उडालो. 


न्यायालयात आणि बाहेर सरस्त्र संरद्षकांचा वेढा होता. तरीही पोलिसांना 
आणि युरोपियन अधिकार्यांना तेये निघास्ति थाटत नव्हते. त्यामुळे न्यायालयात 


सरेकारविर्द्ध कटाचा आरोप ! भ २६३ 


येऊन बसल्यावरसुद्धा वासुदेव बळवंतांच्या हातातील वेड्या त्यानी काढल्या नाहीत. 
वासुदेव बळवंतांनो पहिल्या दिवशी त्याविषयी गाऱ्हाणे केळे ताही. त्यामुळे दडा- 
धिकाऱ्याच्याही ते लक्षात आले नाही. परंतु वरील रामोझ्याची साक्ष पटल्यावर 
दंडध्रिकाऱ्यांचे तिकडे आज लक्ष गेले, तेव्हा एकट्या वासुदेव वळवतांच्याच हातात 
वेड्या भाणि तेही न्यायालयात कामकाज चाळू असता, ते बसले असताना, है पाहून 
त्यांचेही पित्त खवळले आणि. भ्रासून त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना आज झाडले. 
नंतर तेत्यांना म्हणाले, “कधीही माझ्या आज्ञेवाचून न्यायालयात आरोपीला त्याच्या 
हातात बेड्या घाठून बसवू नका.” वासुदेव बळवंत : “कालसुद्धा सबंध दिवसभर 
माझ्या हातात हातकड्या होत्या. ” दंडाधिकारी : “हो! हो! खरंच! माझ्या 
ते लक्षातच आलं नाही. ” दंडाधिकार्‍यांनी मग वासुदेव बळवंतांच्या हातातील बेड्या 
काढून टाकण्याची पोलिसांना आज्ञा केली आणि त्यांनी त्या धाईघाईने काढून 
टाकल्या. न 
त्यानंतर पुण्याच्या 'लघुबाद न्यायालयात (स्मॉल कॉज कोर्टात) हेखनिकाचे 
काम करणारे महादेव गोविद करमरकर यांची आणि छापे पडलेल्या काही गावांच्या 
गावकऱ्यांच्या साक्षी झाल्या. यानंतर जो साक्षीदार सरकारच्यावतीने साक्ष देण्या- 
साठी पुढे आला तो अभियोजकांच्या हातातील महत्त्वाचा आणि मोल्यवान साक्षी- 
दार होता. वासुदेव वळवतांच्या हाळचाली गुप्तपणे झालेल्या होत्या. सरकारी 
पक्षाला त्याचा पुरावा सहज मिळणे अशक्य झाले होते. तो त्माचा पेच या साक्षी- 
दाराने सोडविला. त्याचे नाव रंगोपंत मोरेश्‍वर महाजन. त्याच्याकडेच वासुदेव 
बळवंतांनी भूमिगत आयुष्यातील अज्ञातवासाचे बरेच दिवस काढले होते. आणि 
आपल्या योजना आखल्या होत्या. खरे म्हणजे तोही त्यात सहभागी झाठेला होता. 
त्यानेच आता अन्वेपक अध्रिकाऱ्याना आणि अभियोजकांना हवी होती ती भाहिती 
वासुदेव वळवंतांविरुद्ध आपल्या साक्षीत सांगितली. 

हुंदराबादचे साक्षीदार सोडले तर प्राथमिक चौकशीत आणखी साक्षीदार 
आपण वोलाविणार नाही, असे सरकारी वकिळानी या ठिकाणी सांगितले. आणि 
ते अजून पुण्यास आलेले नाहीत असे म्हटले. ी 

दंडाधिकारी! “ते साक्षीदार जर उद्या आले तरमी उद्याही चोकश्नीचे काम 


पुढे चालवीन. ” दडाधिकाऱ्यांनी मग चौकशीचे काम शनिवार दि. २५ भॉक्टोबर- 


पर्यंत स्थगित केले. * 

दुसर्‍या दिवशी शुक्रवारी २४ आक्टोबरठा दसरा होता. विजयादशमीचा हा 
दिवस वासुदेव बळवंतांना "घोरपडीच्या कोठडीतच काढावा लागला. तो दिवस उजा- 
डताच मागील सात-आठ वर्षातील तशाच दिवसाची त्यांना आठवण झाली. त्याच 
दिवशी काही वर्षे सोनेलुटीच्या समारंभात आपण केलेल्या स्वराज्य स्थापनेच्या 


२६४ वासुदेव बळवंत फडके 


निरनिराळया प्रतिज्ञाही धुळीस मिळालेल्या या दसर्‍याच्या दिवशे आपणास पाहा- 
व्या लागत आहेत, याचे त्यांना वाईट वाटे ! 


या दिवशो सकाळी पुण्यात मोठी सळवळ उडाली. कारण आज सकाळीच 
आदितवार पेठेतील फडके वाड्यास मोठी आग लागली. मेजर डॅनिअल आणि दंडा- 
ध्रिकारी केसर हे अग्निशामक यंत्रयेसह युरोपियन संनिक घेऊनच आगीच्या स्यळी 
धावले. आणि बऱ्याच प्रयासानतर त्यांनी ती आटोक्यात आणली. पण वासुदेव 
बळवंतांविरुद्धच्या प्रायमिक चोकशीचे कामकाज चालू असतानाच हो आग लाग- 
ल्यामुळे पुण्यात तिच्या कारभांविषयी निराळेच तकं प्रसृत होऊन मोठी खळबळ 
उडाली. 


हैदराबादचे रोहिले साक्षीदार दानिवारी २५ ऑक्टोवरला सकाळी पुण्यास आले. 
आणि मग शनिवारी तिसऱ्या दिवशी प्राथमिक चोकशोच्या सुतावणीचे काम पुढे 
चालू झाले. तेव्हाही लोकाची गर्दी तशीच होती. त्या दिवशी रंगनाथ मोरेश्वर 
महाजन यास साक्षीसाठी पुन्हा बोलविण्यात आले. त्याने भास्कर ज्योतिपी मांचे पत्र 
वाचून दाखविले. त्यातील वाुदेव बळवंत हे एक असामान्य देशभक्त आहेत आणि 
त्यांनी आपले सर्वे जीवन देशकार्यासाठी वेचिले आहे, है उत्तर न्यायालयात वाचले 
जात असता लोकांच्या मनात त्यांच्याविययी प्रेमाच्या उर्मी उमटल्या, 


नतर हैद्राबादच्या पाच रोहिल्यांचा महत्त्वाच्या साक्षी झाल्या. त्यात वासुदेव 
बळवतांनी आखलेल्या नव्या सेनेच्या उभारणीच्या योजनेचा वृत्तांत आणि त्यासाठी 
जुले १८७९ मध्ये झालेल्या वाटाधाटी आणि लेखो ठराव पत्रकाचा वृत्तांत साक्षी- 
दारानी सांगितला. या साक्षीदारांची उलट तपासणी घेण्यात आलीच पाहिजे, कारण 
नाहीतर ते येथे काय सांगितले गेले ते एकमेकांना सांगतील आणि ' सेशन्स कोर्टात ' 
माझी वाजू विघडवून टाकतील, असे वासुदेव बळवंतांनी उभे राहून म्हटले. 
दडाधिकारी : “तुझ्या वतीने तुझे वकील येथे माहेत आणि त्यांनीच या संवंधात 
बोलावे हे बरे होईल. श्री. जोशी यांनी उठट तपासणी घेतली तर पुला ती घेऊ देता. 
येणार नाही.” दंडाधिकाऱ्यांनी मग साईजनिककाकांना विचारले; “तुम्ही वासुदेव 
बळवतांचे वकील म्हणून उभे राहाणार काय? आणि हैद्राबादच्या साक्षीदारांची 
तुम्हाळा इये उलट तपासणी घ्यावयाची आहे काय?" तेव्हा वासुदेव वळवंतांशी 
सार्वेजनिवकाकाचे संभाषण झाले नि मग ते दंडाधिकार्‍याना म्हणाले, “त्यांची 
उलट तपासणी मो सत्र न्यायाठयापर्यंत राखून ठेवीत नाहे. मी तसे" वासुदेवाला 
सागितले आहे.” 
या ठिकाणी सरकारी वकिलांनी पंत सचिवांच्या प्रदेशाच्या राजकोप प्रति 
निघोने दिलेले त्या प्रांतातोल छाप्यांसंत्रधात यामुदेव वळवंतांवर भरावयाच्या 
अभिपोगाम समोदन देणारे पत्र न्यायाळ्यात सादर केले. 


सरकारविश्दध कटाचा आरोव २६५ 


वाधुदेव बळवेंतांचा नियमित व्यायामावर कटाक्ष होता. गि तो कधी सोडावा 
लागला तर त्यांना अस्वस्थ वाटे. आजचे काम संपत आल्यावर त्यामुळे ते आरोपी - 
घ्या पिजऱ्यात उभे राहिळे नि दडाधिकार्‍यांना म्हणाठे: “मळा नेहमी सकत बंदी- 
मध्ये ठेवण्यात येत आहे. नेहमीच्या सवयीप्रमाणे काहीही व्यायाम घेता येत नाही. 
आणि त्यामुळे मला फार अस्वल्यता वाटते. तेव्हा काही व्यायाम घेता येईल अशी 
व्यवस्था व्हावी. ” दंडाधिकारी त्याना म्हणाळे . '“ तुळा प्रत्यही भवऱ्य तो व्यायाम 
करण्याची आणि उघड्यावर फिरण्याची सवलत द्यावी असे मी तुरुंगाच्या भधिका- 
ऱ्याना लिहून कळवीन, ” आणि यानंतर चौकशीचे आजचे काम संपले. 


सोमवारी २७ ऑक्टोबरला प्राथमिक चौकशीच्या सुनावणीचा शेवटचा दिवस 
होता. त्या दिव्षी भारोपीची मागे घेतलेळी निवेदने वाचण्यात येऊन त्यांना दंडा- 
धिकार्‍्यांनी प्रश्नही विचारळे आणि त्यांची उत्तरे लिहून घेतली. वालुदेव बळवंतां- 
ची दोन लांबळचक निवेदने न्यायालयात वाचण्यात आली. आता बकोल मिळालेला 
आहे, तेव्हा न्यायाल्याच्या कामात त्याला सहाय्य करावे म्हणून आपला दाक्य तो 
बघाव करणारी उत्तरे दडाधिकाऱ्यांनां दिली. आपण लिहिेली देनदिनी स्मृती 
टीपांची आहे. आणि लुटीचे छापे घालण्यात वाईट लोकाना पोलिसांच्या स्वाधीन 
करण्याचा आपला हेतू होता, असे त्यांनी सांगितले. अमुक भमुक गृहस्थ कोठे आहेत 
ते आपणास माहीत नाही. अमक्या अमक्या वेळी शस्त्रे कोणी दिली ते आपणास 
सांगता येत नाही, दैनदिनीतीळ काही गोप्टी वाचताना हृद्य वाटाव्या, अश्या प्रकारे 
लिहिळेल्या आहेत, त्या सर्वच खर्‍या धरून चालता येणार नाही, रामोश्यांना वेतभ 
कोण देत होहे हे सांगता येत नाही, अमवया ठिकाणी हल्ला करण्याचा आपला 
विचार नव्हता; सैनिकी विमागाशी सवंघ असल्यामुळे पाच-पंचवीस माणसे ब्रिटिश 
राज्य उलथून पाडू शकतील असे मला कसे वाटेल? इंग्रज सरकारच्या संन्यातच 
वरिष्ठ अधिकारी होण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती, पण मी सरकारास साहाय्य- 
कारी होत भसता, ते उलट माच पकडण्यास सिद्ध झाले, असे वाघुदेव बळवंतांनी 
प्रश्‍नोततरात सांगितले. 
वासुदेव बळवतांची ही निवेदने वाचण्याचे ति प्रश्‍नोत्तर लिहून घेण्याचे काप 
जवळजवळ सबंध दिवस चालले होते. ते संपताच दंडाधिकार्‍यांनी त्यांना विचारले : 
* आपल्या वतीने तुला कोणी साक्षीदार बोलवावयाचे आहेत काय ? ” वामुदेव 
वळवंत :“ माझ्या साक्षीदारांची यादी लांबलघक-तेवोस साक्षीदारांची भाहे. ” 
ती पादी नंतर वासुदेव बळवंतांनी सार्वेजनिककाकांच्या हत्ते दंशधिकाऱ्यांना दिलो. 
तेव्हा त्यानी विचारके, तरी त्याठील काही सालीदारांना वोल्यविष्याची कारणे 
सांगण्यास वासुदेव वळवंतांनी नकार दिला. त्यावर त्यांचे दुय्यम वडीठ लाटे यांनी 
म्हटले : “ पोलिसांच्या देखत तो वगरे सांगण्यास आरोपी सिद्ध नसावा. ” त्यामळे. 


२६६ *  धासुदेव वळवंत फडके 


दंडाधिकाऱ्यांनी मग त्यांना म्हटले : “ येर्थे ती कारणे तुला सांगावयांची-नंसंतील 
तर तो मला मागाहून लिहून कळव. म्हणजे मग भी त्या साक्षीदारांना बोलावप्या- 
संबंधी विचार करीन. 

त्यानंतरही वासुदेव बळवंतांनी प्रश्‍न उपस्थित केला की, 'अबदुल हक याने 
आपल्या अटकेच्या वेळी पोलीस कारवाईत भाग घेतला होता. त्याला सोक्षीदार म्हणून 
बोलावण्यात येत नाही ?' र 

दंडाधिकारी : “ तुला त्याचा येण्याचा खर्चे द्यावा लागेल. नाही तर त्याला 
बोलावता येणार नाही. ” 

वासुदेव बळवंत : “ त्याची साक्ष फार महृत्त्वाची आहे. तो आला नाही तर 
हा खटला पुढे चालू शकणार नाही. ” 

परंतु यानंतर वासुदेव बळवंतांविरुद्ध आरोपपत्र भरण्यात आले. त्यातील 
एकेक आरोप जन्मठेप काळया पाण्याच्या शिक्षेचा आणि तोपर्यंत कोणाही देश- 
भकक्‍्ताविरुद्ध न ठेवला गेलेला असा होता. ते आरोप एकामागून एक वाचले जाऊ 
लागताच त्यांच्या भीपण शिक्षेची चित्रे चाणाक्ष प्रेक्षकांच्या डोळयापुढे येऊ लागून 
न्यायालयात शंभी'र वातावरण पसरले. सामान्य माणसाचा तर धोरच खचून गेला. 


इतर आरोपीसह वासुदेव वळवंतांविरद्ध भारतीय दंड विधानाच्या परिच्छेद 
३९५ खाली धामारी, वाल्हे, चादखेड, आणि इतर ठिकाणी दरोडे घातल्याचा 
आणि परिच्छेद ४०० खाली सराईतपणे दरोडे घालण्याच्या उद्दिष्टासाठी एकत 
आलेल्या लोकांच्या टोळीचा सदस्य असल्यांचा असे दोन भारोफ ठेवण्यात आले. 
नंतर त्या दंडविधानाच्या परिच्छेद १२१ अ खाली ब्रिटिश हिंदुस्थानात आणि 
बाहेर राणीसरकारविरुद्ध सरस्त्र युद्ध पुकारण्याचा कट केल्याचा, परिच्छेद १२२ 
खाली राणी सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या हेतूने किवा युद्ध पुकारण्यासाठी सिद्ध 
असण्याच्या हैतूने माणसे, शस्त्रे, दारुगोळा गोळा करून आणि इतर मार्गाने पुद 
पुकारण्याची पिद्धता करण्याचा, आणि त्या दंड विधानांच्या परिच्छेद शरश्‍्अ 
खाली ब्रिटिश हिंदुस्थानात निर्वधाने प्रस्थापित झालेल्या सरकारविषद्ध॑ आपल्या 
कृत्यांनी किवा भाषणांनी अप्नीतीच्या भावना फैलाविल्याचा असे आरोपही त्यांच्या- 
वर ठेवण्यात आले. हे शेवटचे तीन आरोप राज्यसरकारविरुद्धचे होते. आणि हे 
दोवटचे तीन परिच्छेद पुढे प्रसिद्ध हिदो देशभक्तांवर ज्याच्याखाली आरोप ठेवून 
आणि अभियोग भरून इंग्रज सरकारने शिक्षा ठोढावून घेतल्या, अश्या दुष्कीतीने 
कुप्रतिद्ध झाठे. परंतु त्यांच्या सालील आरोपावरून अभियोग होणारे वासुदेव बळ” 
थंत्त फडके हे पहिळेच हिदी देशभक्त होते ! 

या आरोपांवरून वरील आरोपीचा अभियोग दंडाधिकाऱ्यांनी सत्र म्याया- 

छपात वर्ग केला, आणि प्रायभिक चौकशीचे काम संपवून त्यांनी न्यायाल्य सोडले, 


सरकारविरुद्ध कटाचा आरोप ! २६७ 


या आरोगांच्या घोपणेने प्रक्षुब्ध झालेला होकांचा न्यायालयाबाहेरील जमाव आटो- 
कयात ठेवताना पोलिसांना महाम्रयासत पडले. वासुदेव बळवंत नंतर न्यामाज्र्‍यावाहेर 
आले, तेव्हा छोकांनी त्यांच्याभोवती एकच गर्दी करण्याचा प्रयत्न केला. पण पोलि- 
सांनी त्यांना ह॒टवीत गर्दीतून एक वाट करून घेतली आणि त्याच वाटेने पुढील 
कामाविषयी एकाप्रतेने विचार करीत आपल्याला घोरपडीच्या सैनिकी कोढड्यांकडे 
नेणाऱ्या घोड्याच्या धमणीत वासुदेव वळवंत चढले ! 


प्रकरण १८ वे 


भीषण जन्मठेपेची निर्दय शिक्षा 


“जे गरीब लोक उपासमारीने मरत होते, त्याना मी वाचवू कसा! शकेन 
याची कित्येक वर्षे मला चिता लागून राहिलेली होती! ज्या भूमीचे पोटी आपण 
जन्मलो तिच्याच पोटी ही लेकरे झाली! त्यानी अनावाचून उपाशी भरावे आणि 
आपण कुद्र्याप्रमाणे पोट भरीत रहावे, हे मला पाहवले नाही आणि म्हणून ब्रिटिश 
सरकारविरुद्ध मी सशस्त्र बड पुकारले ! -- वासुदेव बळवत फडके 

बासुदेव बळवतावर ठेवण्यात आलेत्या भीषण आरोपावरून सर्व दशभक्‍्त 
लोकाची निश्चिती झाली की, त्याना फाझो देण्याचा सरकारचा निदचय झालिला 
आहे. लोकाच्या कल्पना पुष्कळदा विचित्र असतात त्यामुळे ते देहात प्रायश्‍वितही 
भगकरपणे दिके जावे म्हणून सरकार त्याना आगनावेच्या वबात धाळून जाळणार 
आहे, असे लोक म्हणू लागले त्यांना तसेच जाळले अशी पुढे सवसाधारण समजूतच 
होऊन बसली अर्थात ती खरी नव्ह्ती पण लोकाता त्याचा इग्रजविरोधी अपराध 
किती भयकर वाटत होता ते त्यावरून दिसते 


पुण्यातील देशभक्त सत्र न्यायालयात त्याना उत्तमात उत्तम वकीक मिळावा 
म्हणून खटपट करू लागले त्यासाठी निवड झालेला नि्बंघपडित रानडघाच्याच 
वुद्धिमत्तेचा भाणि त्याचा नि वाघुदेव बळवताचा समकालीन होता या श्रेष्ठ निबंध- 
पडिताचे नाव महादेव चिमणाजी आपटे होते 


आपट्याचा जम १८४४ मधील त्याचे बालपण गरिवीत गेळे पण त्याची 
महेत्त्वावाक्षा भव्य असल्यामुळे शाळा महाविद्याल्यात त्यानी प्रथम श्रेणी कधी 
सोडली नाही डेक्कन कॉलिजातून १८६७ मध्ये त बौ ए च्या परीक्षत पहिल्या 
वर्गात उत्तोर्ण झाळे आणि तेथेच अधिठछात (फेलो) झाले १८७१ मध्ये एल्‌ एल्‌ 
घी च्या परीक्षेत ते पहिक्ते आळे अलिबागला दुय्यम न्यायाधीश म्हणून वाही 
दिवस काढल्यावर मुंबईच्या उच्च न्यायालयात ते स्वतंत्रपणे वकिली परू कागलें 
आणि छषकरच त्यांची तेथे भपम थेणीच्या वकिछात गणना होऊ लागली यकिठीत 


भौपश जन्मठेपेची निर्दय शिक्षा १२६९ 


त्यांनी नळ छास ्पर्यावर कमाई केळी असेल. विघेचे त्यांना अतोवात प्रेम 
म्हणून परदेशात जाळन उच्च शिक्षण पेण्याप्ताठी काही विधाय्यांना त्यांनी पैसे 
दि, तसेच आग्रा येथे कातडी कमाविण्याचा आणि पुण्यास थाकुकाच्या बनविण्याचा 
असे मारखाने काढले. त्यात तूट आली तरी ते डगमगठे नाहीत. संस्थत ग्रंथाच्या 
प्रकाशनासाठी आणि कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी 'आनंदास्रम' स्यापन 
केला, आणि आपले पुतणे कादंवरीकार हरिमाळ आपटे यांना त्याचे म्यवस्पापक 
नेमठे. यासुदेव वळवतांवरचा अभियोग हे देगभवतीवरील संकट भाहे, भशा भावनेने 
मी मी म्हणणाऱ्या वकिलांची त्यांच्या मवावासाठी उभे राहाताना घाबरगुंडी उद्त 
भत्तता वासुदेव बळवंतांचे वकीलपत्र वेडरपणे त्यांनी घेतले. त्यासाठी महुर्षी पटवर्ध- 
नानीही पटपट केली असेल. यावेळी दक्षिणी मराठ्यांवर नि पिझंपत: दषिधी 
ग्राह्मणांवर सरकार राजद्रोही हालचालीचा आरोप करीत होते. पण ते यक्रीलपत्त 

घेताना आपटे त्येपाने म्हणाले : “हाँ ! हाँ! मीही पुण्याचा दक्षिणी ग्राह्मणच 
आहे.” १८९४ मध्ये ते मृत्यू पावले, तेव्हा 'रेसरी 'त टिळकांनीच ही गोप्ट उपडे केळी 

नि म्हटले: "सन १८७९ साठी दक्षिणी ब्राद्याथांवर जो कटूर उसळचा होता, त्पा- 

प्रसंगी या अभिमानाने आपटे यांनी जे काम केले, ते काम हुत्लीच्या प्रसंगीही त्यांनी 

आनंदाने केले असते.” या निर्मघपांडित्यामुळे ते वास्तविक मुंबईच्या उच्च न्याया 

रुयांचे पहिले हिदी न्यायाधीश व्हावयाचे पण त्यांच्या वरील कीर्तीमुळे त्या दिवसात 

त्यांना ते पद मिळाले नाही. 


२७७ ४.7” 7 'बासुदेवं बळवंत फडके 


*खिडक्यांवर आणि बाहेरच्या पडरन्यांच्या अर्ध्या भितीवर चढू छागले. पण पोलि- 
* सांती त्यांना मोठय़ा प्रयासाने प्रतिबंध करूनं रोखे. तरी काही जणांनी तेथे बैक 
* मारलीच. अभियोजकांच्या आणि वचावाच्या वकिलांनाही न्यायाठ्थात प्रवेश 
करण्यास प्रयास पडले. ते मात गेले, तेव्हा त्यांनाही बसण्यास जागा मिळाली नाही. 
"परंतु अधिकाऱ्यांनी त्या जागांवरील आगांतुकांना त्यांच्या जागांवरून हुसकावले, 
आणि मग ते वर्कोल स्थानापश्ष झाले. इतक्या अफाट जनसमुदायामुळे न्यायालयातील 
वातावरण दाटीदाटीने बसलेल्या लोकांच्या इवासोच्छवासाने गरम झाले आणि त्या 
थंडीच्या दिवसातही जमलेल्या लोकांना उकाडभाने नकोनकोसे झाले. । 
न्यायालयात चालणार्‍या अभियोगातील मुख्य व्यक्ती वासुदेव वळवंत फडके 
"हे न्यायालयात अजून आले नव्हते. घोरपडी येथील बंदिगृहातून त्यांना संगमावरील 
न्यायालयात आणण्यासाठी घोड्यांची चारी बाजूंनी बंद असलेली, स्वतंत्र चारचाकी 
शिग्नाम सोमवारी सकाळीच त्यांच्या बदिगृहापाशे जाऊन उभी राहिली. त्यांच्या 
हातापायात हातकड्या आणि बेड्या ठोकण्यात आल्या. आणि काढण्या बांधूनच 
*त्यांना आपल्या कोठडोठून बाहेर काढण्यात आले. गाडीस त्यांच्या दुबाजूस दोन गोरे 
सोल्जर जाऊन वसले. त्याच्या हातात रोललेल्या बंदुका होत्या, गाडीच्या चारी 
बाजूस तशाच सशस्त्र हायलेंडर्संचा वेढा होता. ते बसताच त्यांची शिग्राम बंद 
करण्यात आली आणि वाहेर वर पेटीवर बसलेल्या गाडीहावपाने'त्ती चालू करताच 
संगमाच्या दिझ्देने ती चाळू लागली. 


गाडीबानाजवळही एक सहस्त्र नाईक वसला होता आणि गाडी चालू होताच 
तिच्या पुढे नि मांग्रे सशस्त्र घोडेस्वार दोडत होते. न्यायालयाच्या चोकात ती 
शिग्नांम पोचली. घासुदेव वळवंतांना उतरून घेण्यास पोलीस आणि सोल्जरांचा 
समुदाय उभा होता. त्यांच्या अधिकार्‍यांनी गाडीचे दार उघडले. वासुदेव बळवंत 
खाली उतरल्यावर त्यांना त्यानी श्लापल्या स्वाधीन करून घेतले भाणि वाटभर 
त्यांना दक्षतेने गाणाऱ्या रक्षकांचा जीव भांड्यात प्रडला. वासुदेव बळवंतांच्या 
जीवाला जीव देणारे साथीदार पोलिसांच्या हातून त्यांना सोडवून नेण्यासाठी काय 
करतील याचा नेम नव्हता. त्यांच्या आधोच काही दिवस वासुदेव वळवंतांचा एक 
घाडसी साथीदार पांडू रामोशी गुप्तपणे पुण्यात आला होता. भांवुडर्ाच्या एका 
वडीक घरात त्यांची नि पोलिसांची गाठ पडली होती. पोल्मिंवर त्याने भापले 
पिस्तुल झाडले द्योते. आणि पोलिसांना त्याला ठार करावे लागठे होते. 

थासुदेव वळवत न्यायालयाकडे चालू लागले, तेव्हा सगळयांचे डोळे त्यांच्या- 
कडे लागले. त्यांनी पांढरे स्वच्छ कपडे परिधान केले होते. त्यांच्या पायात तंग सुरवार 


१ रपोट ऑफ दि ट्रापल ऑफ दासुदेव बळवत फश्वे, “ (प्रिटेड अँट दि डेलो टेलेप्राफ भद 
रेषरन हेरव्द प्रेस, पूना.) 


२७२ "* वासुदेव बळवंत फडके 


न्यूनहेंम स्थानापन्न झाल्यावर सर्व लोक आणि आरोपी खाली बसले. 


बासुदेव बळवंत आणि इतर आरोपीविरुद्ध दंडविधानाच्या निरतिराळधा 
परिच्छेदाखाली ओपचारिकपणे मागे उल्लेखिलेले आरोप ठेवण्यात येऊन, ते त्यांना 
वाचून दाखविण्यात आले. 


तोच घातूच्या एका नळकांड्यात पंचतांची नावे लिहिलेलें कागदाचे तुकडे 
टाकून ते बंद करण्यात आळे आणि ते त्याच्या एका बाजूच्या कडेवर न्यायाधिश्ा- 
इया समोरच्या टेबलावर नेहमीच्या प्रयेप्रमाणे न्यायालयाच्या हवालदाराने धरंगळत 
फिरविले. नंतर ते उघडण्यात येऊतं त्यातील चिठ्ुयातून पाच चिठ्ठया उचलून 
न्यायाल्य-अवेक्षकांकडे (शि रस्तेदारांकडे ) देण्यात आल्या. त्या उघडून त्यांच्या- 
वरची पाच पंचांची नावे त्यांनी चाचून दाखविताच ती पुकारण्यात आळी. ती 
अशी होती. १) नारायण पांडूरंग बानवलकर (पंचप्रमुख) २) विनायक रघुनाथ 
नवलकर ३) नारायण सोमय्या ४) संम्पुअल रेभन आणि ५) विस्ताजी चितामण 
गोरे. 


न्यायाधीय (आरोपौंना) * “ यापैकी कोणत्याही पंचाच्या नियुक्तीला 
तुम्हाला आक्षेप घ्यावयाचा माहे काय ?” सर्व आगरोपीनी, “नाही” म्हणून उत्तर 
दिले. आणि मग वरील पाच गृहस्थांची अभियोगात पंच य्हणून न्यायाधीशांनी 
नियुक्‍ती केली. पंचांच्या निवडीनंतर वासुदेव बळवंतांच्यावतीने महादेव चिमणांभी 
आपटे यांचे वकीलपत्त सादर करण्यात आले. पण ते स्वत: अजून आले नव्हते. त्यांना 
सहामय्यक म्हणूत चिंतामण पांडुरंग लाटे है पुण्याचे भरल्यात बकील उपस्थित होते. 
स्पानी बरीक वकीलपत्र पुढे केळे. छाटे यांची पुण्यातील पहिल्या तीन चार क्रमांकांच्या 
नामांकित वकिलात गणना होत असे. वासुदेव वळवंतांचा बचाव करण्यास वासुदेव 
वळवंतांचे वकील म्हणून ते खालच्या न्यायालयात उभें होते. आणि माताही धैर्याने 
उभे राहिले होते. यावरून पुण्याच्या सुशिक्षित लोकांची वासुदेव बळवंतांविषमीची 
सहानुभूतीची भावना व्यक्‍त होते. इतर आरोपीच्यावतीने दुसरे वकीऊ उभे होते. 


सरकारच्यावतीने मुंबईचे प्रत्रिद्ध वकील नानाभाई हरिदास हे हा अभियोग 
चालविण्यास उभे होते. त्यांचा शैक्षणिक आवाका फार स्पृहणीय नव्हता. १८४०- 
४१ मध्ये सुरतेत जेंव्हा पहिली इंग्रजी थाळा स्थापन झालो, तेव्हा ते त्या शाळेत 
पहिल्या वर्भात गेलेत्या विद्यार्थ्यांत होते. प्रख्यात व्याकरणकार दादोबा पांडुरंग हेच 
तेथे पहिके सहाय्यक इंग्लीध शाळा शिक्षक (असिस्टंट इंग्लीश स्कूलमास्टर) म्हणून 
नेमले गेले होते. नालाभाई हा कायस्थ धराण्यातीक मुलगा, ठेंगण्या बांध्याचा आणि 
काहीसा भांडखोर मुलगा म्हणूनच ते दादोवांच्या लक्षात राहिळे. नानाभाई पुरे 
मुंबईस इंग्रजी वकिलीची परीक्षादी उत्तोणे होऊ शकले नाहीत. मग मद्रासेत जाऊन 
पी परीक्षा देऊन त्यांनी कशीबशी सनद मिळविली. आणि मुंबर्डच्या उच्य न्याया 


भोषण जन्मठेपेची तिदय शिक्षा २७३ 


रुयात वकिली केली. ते पुढे न्यायाधीश झाले, तेव्हा आपला विद्यार्थी म्हणून दादोबा 
पांडूरंग त्यांना कौतुकाने भेटण्यास गेले. पण नानाभाई काही आपले गुरू म्हणून 
इतर विद्यार्थ्याप्रमाणे आस्थेने दादोबांना भेटण्यास आठे नाहीत. त्यामुळे हा आप- 
मतलबी, बेपर्वा, कृतघ्न आणि हलक्या मनाच्या लोकांपैकीच होता, भसे दादोबा 
* पांडूरंगाचे त्याच्याविषयी मत झाले * नाना भाईंना पुण्याचे सरकारी अभियोक्ते वकील 
नारायण जगल्नाथ किंवा नाना भिडे हे पहाय्य करीत होते. नोव्हेंबर १८६५ मध्ये 
धुण्याच्या 'पुनविवाहोततेजक सभे'च्या वतीने महाराष्ट्रात पहिला पुनविवाह्‌ मुंबईला 
वांद्रयास झाला, तो नाना भिड्यांचा, मोरोपंत पेंडसे थांच्या विघवा कन्येशी झाला.' 
त्यामुळे ते अधिकच प्रसिद्धीस आले. आपटे यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीद्य' 
होण्याची पात्रता होती. पण ते तसे होळ शकले नाहीत. तर नानाभाई हरिदास 
मात्र पुढे ८ नोव्हूंबर १८८० ला मुंबईच्या उच्च न्यायालयाचे पहिले हिंदी न्यायाधीश 
" झाले, जे 


पंचांच्या पुढयात एका टेबलावर अभियोगातील निशाण्या असलेल्या वस्तू 
९ ठेवण्यात आल्या होत्या. त्यात कित्येक बंदुका, २ पिस्तुले, २ पट्टे, ३ तरवारी, बंदु- 
कीची दारू, काठ्या, सोन्याचे, चांदीचे, हिऱ्याचे, रप्याचे, मोत्याचे कित्येक दागिने, 
, दिवे, खंजीर, वाजविण्याची शिमे, पायाला आणि हाताला बांधण्याची संरक्षक चिल- 
खते, खानदेशचा आणि इतर आलेल्य (नकाहे), पेट्या आणि इतर काही ब्स्तू 
होत्या. 
साडे अकरा वाजता अभियोगाला सुरुवात झाली. आरोपीविरुद्ध ठेवण्यात 
आलेले आरोप वाचण्यात आल्यावर न्यायाधीशांनी त्यांना विचारळे : “ तुम्ही या 
आरोपाखाली आपण दोषी आहोत असे म्हणता काय ? ” त्यांवर सर्व आरोपीनी 
“नाही म्हणून उत्तर दिले. 
पंचांना अभियोग समजावून देताना नानाभाई हरिदासांनी आरोपीविरुदधची 
सरकारची बाजू मांडली ते म्हणाले: “पंचातील सभ्य गृहस्थहो, तुमच्यासमोर 
असलेल्या बंदिवानांवर निरनिराळे आरोप आहेत. आरोपी क्र. १ वासुदेव वळवंत 
फडके याच्यावर बरेच आरोप आहेत आणि त्यातील तीन राज्यसरकारविरुद्ध केलेल्या 
भपराधांतंबंधीचे आहेत, तो आणि इतर आरोपी यांच्याविरुद्ध दरोडे घालण्याचा आणि 
सराईतपणे दरोडे घालण्याच्या उद्देधाने एकत्र आलेल्या लोकाच्या टोळक्याचे सदस्य 


असत्याचे असे आरोप आहेत. व 
“दरोडा म्हणजे काय हे तुम्हाला माहीत असल्यामुळे त्याची व्याख्या मी 


२ *“ रावबहादूर दादोबा पाडुरंग, ” (सपादक नि चरित्र लेखक) अ, का. प्रियोळकर, पू- १४७, 


ह 1 1 
$ ग. रा. हुवलवार : “ रावसाहेब मंडलिक गांचे चरित, ” पृ. ३१०७ 


२७४ *___ वासुदेव वळबंत फडके 


तुम्हाला सांगण्याची मावद्यकता नाही." वासुदेव वळवंत फडके याचा मुख्य उद्देश 
हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्य उलथून पाडून तें नप्ट करण्याचा होता.' तुमच्यापुढे 
मांडण्यात येणारा पुरावा सरकारविरुद्ध त्याने केलेल्या अपराघासंवंधीचे भारोप 

'बॉंयळे सिद्ध करील. ब्रिटिश राज्य नध्ट करण्याचे त्याचे ध्येय सिद्धीस जावे कसे? 
त्याच्या एकट्याने ते होणे शक्‍य नव्हते. त्यासाठी माणसांची आवरयकता होती 
आणि पैक्याशिवाय माणसे' मिळणे शबय नव्हते. त्याला जे युद्ध पुकारावयाचे होते 
त्याला लागणाऱ्या या युद्धाच्या नसा मिळविणे हे वासुदेव बळवंतांचे पहिले उदिष्ट 
होते. तसा पैसा काही श्रीमंत सावकारांकडून मिळविण्याचा त्याने प्रयत्न केला, तो 
त्यांने पुठे केला ते उघडकीस आलेले नाही. परंतु त्या प्रयत्नांत त्याला यद आले 


नाही. १ ्ि 


“या प्रयत्नांत असे अपयश ,आले, तरी त्याने आपले उद्दिप्ट सोडले नाही. 
आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्याने दुसरा एक मार्ग चोषाळला. त्याचवेळी दुर्दैवा- 
ने देश एका हाहा:कार उडविणार्‍या दुप्काळाच्या कचाट्यात सापडला होता मणि 
कित्येक जिल्ह्यात देकडो लोक बेकारीच्या खाईत लोटले गेले होते. दुष्काळात मर- 
णाऱ्या माणसांची दुस्थिती पाहुन त्याला वाटले की, ब्रिटिश सरकारविरुद्ध उठावणी 
करण्यास ही संधी बरी आहे. या लोकांपैकी बरेचसे लोक लुटारू: जातीचे होते. 
त्यांना आपल्या सैन्यात नोकरीला ठेवावे आणि सरकारी खजिन्यांवर हल्ले करून 
त्यांच्या संरक्षकांना ठार करून ते लुटावे असा त्याने वेत केला. त्यांची शस्त्रे आणि 
अया खजिन्यातील पैसा हाती आल्यावर त्या पैशाने जेकडो लोक आपल्या संन्यात 
भराभर समाविष्ट करून घेता येतील आणि आपल्या योजना प्रत्यक्षात आणता 
येतोल. त्यानंतरया पैशाने आणि शस्त्रांनी तशाच प्रकारची शस्त्रे आणि माणसे 
गोळा करता येतील, असा त्याचा विश्वास होता. 


पुण्यातच त्याने भापल्या उद्योगास प्रारभ केला. शारीरिक सामय्ये वाढविणारे 
खेळ सेळणे, बंदूक उडविणे, नेम मारणे इ. युद्धकला तरुणांना दिकविण्यासाठी 
त्याने वर्ग उघडले आणि त्या वाळामध्ये पुण्यातील शेकडो विद्यार्थ्यांना त्याने पारं- 
गत केले. त्याने राजद्रोह पसरविणारी भापणे केळो. त्याने पुढे रामोऱ्यांशी संबंध 
प्रस्थापित केले. त्यांची निष्ठा सपादन वेःळी आणि त्यांच्याशी तो नेहभी विचार 
विनियम वरू लागला. 

* शेवटी या कटातील मुर्म ठिकाण पुण्याहून छोणी येये हालविले गेले. तिथे 
स्थाने एका मोठय़ा मेजवानोचा वेत केला आणि सवं रामोश्याना एकत्र जमविले. 
होता होता शेकडो सेंडतांना त्याने ञापल्या सैन्यात योढले. त्याना त्याने शस्त्रे पुर- 
विली भाणि लुटीच्या रूपाने बंड उभार! धघामारी, वाल्हे आणि खांदरोड इ. 
ठिकाणी दरोडे पडजे. .त्याने काय हाहम कार उडाला ते तुम्हाला माहीतच आहे. 


भीपण जन्मठेपेची निर्दय शिक्षा २७५ 


कित्मेक खेड्यांवर छापे घातले गेले आणि ती लुट्ण्यात आली. लुटीत मिळालेला 
काही पैसा रामोश्यांना वाटण्यात आला आणि काही पैश्याने आणखी दस्त्रे विकत 
घेण्यात आली. लुटीत शस्त्रेही मिळविण्यात आली. कित्येक लोक व्याहूत झाळे-आणि 
काहीना जीवे मारण्यात भाले. लुटी मारल्या गेल्या, ” 


“परंतु थोड्याच दिवसात वासुदेवाला असे आढळून आले की, रामोशी लोक 
हे स्वार्थी दृष्टीने लुटीत भाग घेत भाहेत. ते असे हुपार की, मिळणारी लूट हीच 
कायं ती त्यांना महत्त्वाची वाटे. त्याच्या भावी ध्येयाविषयी त्यांना काहीही पोयर- 
सुतक नव्हते. त्यांच्याविपयीं अश्या रीतीने निरा होऊन त्मांना सोडून त्याने दक्षिणे- 
कडे निजामाच्या राज्यात अधिक लढाऊ वृत्तीचे रोहिकते लोक राहात होते तिकडे 
आपले लक्ष वळविठे. तेथे त्याला रंगोपत मोरेश्‍वर महाजन हा चांगला सहकारी 
मिळाला, तो त्याचे तेथील उद्योग सागौलच, महिना १० रपये आणि फुकट जेवण 
या वेतनावर माणसे नोकरीस ठेवण्य. विषयी रोहिला पुढार्‍्यांशी त्याने ए7 करार 
केला. त्या रोहिल्यांच्या मुखानेच हा सर्वं वृत्तांत तुम्हाला येथे सांगण्यात येईल. ” 


'*इतके होईपर्यंत सरकारी अनुचराचे पाद्य आपल्याभोवती आवळले जात 
आहेत, असे वासुदेवाला आढळले. तो ज्याला आपला सरदार म्हणे तो दौलतराव 
मेजर डॅनिअलकडून मारला गेला, असेही त्याला कळले. ते ऐकत्यावर त्याने 
कोणत्या प्रशंसक शब्दात दोलतरावाची त्याच्या शोर्याविपयी वाखाणणी केली 
आणि कोणत्या शब्दात मेजर डॅतिअलला संतापाने शिव्यांची लाखोली वाहिली हा 
वृत्तांत सरकारच्या वतीने साक्षीदारांच्या तोंडूनच तुम्हाला ऐकावयास मिळेल. 
इतके सांगितले म्हणजे पुरे की, मापले पुढील उद्योग पुरे होण्याच्या आधीच वासु- 
देवाला जवळच्या तरवारीसह आणि इास्त्रासहुतो एका देवळात झोपठेळा असताना 
पकडण्यात आले. त्याच्या भटकेचा वृत्तांत मेजर डॅनिअलच तुम्हाला सविस्तर 
सांगतील. मेजर डॅनिअक यांनी ज्या धडाडीने आणि त्वरेने वासुदेवाला पकडण्यात 
यक्ष मिळविले आणि त्यामुळे जो हाहाःकार उडवून देणारा एक मोठा कट त्यांनी 
मुळातच नष्ट करून टाकला त्याविषयी त्यांची प्रशंसा करावी तेवढी थोडीच होईल. 
कारण तसे झाले नसते तर वासुदेवाने केवढा हाहाःकार उडविला नसता त्याची 
कल्पना करवत नाही. त्याने आधीच उडवून दिलेली धामधूम लक्षात घेतली म्हणजे 
तो हाहाःकार किती भयानक ठरला असता, ते तुम्हीच ठरवा ! आणि येथे होणाऱ्या 
साक्षी ऐकल्यावर अभियोक्ते आरोपीविरुद्ध आरोप सिद्ध करण्यात कितों यगत्वी 
झालेले आहेत त्याविषयी पूर्ण विचारांती तुम्ही तुमचे मत वनवा! ” 

नानाभाई हरिदास यांच्या भापणानंतर अपराध कार्यवहन संहितेच्या ४६५ 
परिख्छेदासालील, भारतीय दंडविधानाच्या १२१ अ, १२२ आणि १९४अया, 
प्रिच्छेदांखाली वासुदेव बळवंतांवर अभियोग भरण्यास मुंबई सरकारनें दिलेल्या 


२७६ * वासुदेव वळवंत फडके 


संमोदनाचे * आणि पंतसविवांच्या प्रदेद्यात (भोर संस्थानात) घडलेल्या अपराधां- 
साठी त्यांच्यावर अभियोग भरण्यास साताऱ्याच्या हंगामी राजकीय प्रतिनिधीने 
दिलेले संमोदनाचे * कागदपत्र वाचून दाखविण्यात येऊन न्यायाल्यात नोंदण्यात आले. 

आणि नंतर वासुदेव बळवंतांचा बंड दडपणारा मुख्य अधिकारी आणि पुण्याचा 
जिल्हा पो. अधीक्षक मेजर हेन्री विल्यम डॅनिअल साक्ष देण्यासाठी साक्षोदाराच्या 
पिजर्‍यात शिरला. तो आपल्या साक्षीत म्हणाला : “आरोपी क्र. १ वासुदेव बळवंत 
फडके याला मी जोळखतो. गेल्या जुलेमध्ये वऱ्हाडचे पो. निरीक्षक स्टीफनसन आणि 
निझामाच्या राज्यातील पो. आयुक्त सय्यद अब्दुल हूक आणि इतर अधिकाऱ्यांसह 
मी त्याचा पाठलाग करण्यासाठी गेलो होतो. त्याच्या कार्यालयातील स्पाचा 'एक 
सहकारी भाणि सशस्त्र पोलीस भाणि संन्यही माझ्या सहाय्यास होते.” 


डॅनिअल म्हणाला : ' आम्ही सर्वजण भीमा तदीच्या तीरावर गन्नूर किवा 
गाणगापूर येथे २० जुळे १८७९ छा पोचलो. तेथे आरोपी भीमा नदी ओलांडून 
पलीकडे गेल्याची माहिती आम्हास मिळाली. तेव्हा आम्हीही नदी ओलांडून पलीकडे 
गेळो, आणि या खेड्यातून त्या खेड्यात त्याचा पाठलाय केला. शेवटी २१ जुले 
१८७९ ला पहाटे तो आम्हाला कलादगी जिल्ह्यातील देवरनावडगी गावातल्या 
एका देवळात सापडला. आपल्या उशाला एक वळकटी घेऊन तो तेव्हा गाढ झोपलेला 
होता. त्याच्यासमवेत एक साथीदार होता. तो आता न्यायालयासमोर नाही. मी 
त्या दोघांनाही भटक केली आणि त्यांची झडती घेवली.” 


अटकेनंतर झडतीत वासुदेव बळवंतांजवळ मिळालेल्या वस्तूंची नामावली 
सांगताना डॅनिअल म्हणाला : “हे लहान निळे पुस्तके त्याच्या वळकटीत मिळालें. 
हे हस्तलिक्षितही त्यात मिळाले आणि हा युद्ध कलेवरील प्रबंध आणि हे बाळवोध 
लिपीतील लिखाण!" आपजत्तपांना पकडल्यावर त्यांनी केलेल्या तीव्र प्रतिकाराचीही 
डॅनिअलने माहिती सांगितली. आपटे अजून न्यायालयात आले नसल्यामुळे लाटे 
यांनीच डॅनिअलची उलट तपासणी घेतली त्यांनी उलट तपासणीत डॅनिअल याच्या- 
कडून पुढील माहिती मिळविली. डॅनिअल म्हणाला: “ वासुदेवासमवेत गोपाळ 
मोरेश्‍वर नावाच्या एका मनुष्यालाही अटक करण्यात आली होती. तो आता कुठे 
आहे हे माहोत नाही. वेळोवेळी कच्च्या कोठडीत ठेवल्यानंतर त्याच्याविरद्ध काही 
आरोप नसस्यामुळे त्या वैयक्तिक हमी धेऊन सोडून देण्यात आले. त्याला 
कघी दंडाधिवाऱ्याकडे नेला होता की नाही ते मला सांगता येत नाही. अटक 
केलेल्या लोकात आणखी एक मनुष्य होता. वासुदेव वळवंतांना अटक होईपर्यंत तो 
अटकेत होता. पण पुढें त्याला सोडून देण्यात आले. त्याचे नाव रगोपंत महाजन. 


४ पत्त त्र. १२७ (१८७९), न्यायविभाग, मुबई दि. १८ अक्टोबर १८७९ 
५" मेश्‍्टिंय पोलिटिवण एजंट, मादयरा” यथि पतन, दि. २२ ऑवेटोबर १८७९ 


भौपण जन्मठेपेची निर्दय शिक्षा २७३ 


त्यानेच तर बराम्हाला वरील माहिती दिली. त्याला राणीसरकारचा साक्षीदार 
करण्यात आले आहे. तो स्वतःहून साक्षीदार म्हणून पुढे बाळा. त्याला कोठडीत 
ठेवष्यात आठे नाही. अटकेत असतानाच त्याला पुप्याला आणण्यात नाले होते. 
वासुदेव आता दिसतो तसाच गटकेच्यावेळी बहुतेक दिसला. अटकेच्या वेळी त्याच्या 
ननंगात ताप होता. तो बहुघा मानसिक त्रासामुळे त्याला भाला नसेल. थटकेच्या वेळी 
त्याच्याजवळ काहीही मौल्यवान वस्तू मिळाली नाही. त्याला दोन-तीन वेळा मी 
तुरुंगात भेटलो नाहे. मि. केसर यांच्यापुढे त्याला नेल, तेव्हा मी उपस्थित होतो. पण 
मि. केसर यानी त्याची निवेदने धेतली तेव्हा मी उपल्यित नव्हतो. 

आणखी प्रश्‍नांना उत्तर देताना डॅनिअल उलट तपासणीत म्हणाला : “वामु- 
देवाची दैनंदिनी आणि आत्मचरित्रही सापडल्यापासून माझ्याजवळ भआाणि मेजर 
वाईझ यांच्याजवळच कुलुपात होती. भाषांतर करण्यासाठी ती चारपाच दिवस 
मेजर वाई यांच्याजवळ दिलो होतो. माझ्या आठवणोप्रभाणे माझ्या हातातालच्या 
लोकांना माझ्या अनुपल्यित ती घेता येणारी नव्हती किवा तसा हात त्यांना 
कोणीही लावलेला नाही. मेजर वाईझनेच मला वाटते पुण्याचे पो. निरीक्षक 
श्रिवराम पांडुरंग यांच्या सहाय्याने त्याचे इंग्रजीत भाषांतर केळे! शिवराम्‌ पांडुरंग 
यांचा वासुदेवाळा पकडण्याच्या प्रयत्नांशी काहीही संवंध नसे. दरोड्यासंवंधीच्या 
प्रकरणांसाठी त्यांना विशेष कामगिरीवर म्हणून नेमण्यात आले होते.” 


या महत्त्वाच्या बातमीनंतर लाटे यानी डॅनिअलकडून आणखीही महत्त्वाची 
उत्तरे उलट तपासणीत मिळविली. डॅनिअल म्हणाला : “ या लिखाणाच्या प्रत्मेक 
पानावर मी माझी स्वाक्षरी केलेली नव्हृती. कालपर्यंत मो आणि केसर एकाच 
बंगल्यात रहात होतो. त्यांचा मी नातेवाईक नाही ! ” 

न्यायाल्य अवेक्षकांनी (शिरस्तेदारांनी) वरील दैनंदिनी नाणि आत्म- 
चरिध् त्याच्या प्रतोवरून त्याचप्रमाणे त्यांच्या भावी संघटनेच्या रूपरेपंचे पुस्तक 
इ. वासुदेव वळवंतांजवळ सापडलेले इतर कागदपत्र न्यावाल्यात वाचून दाखविले. 
पण हे वाचन चाळू असताना भाषातरात वर्‍याच चुका आहेत हे वासुदेव बळवंतांनी 
दाखवून दिले. हे कागदपत्र नंतर पचांनाही दाखविण्यात आले. मूळ दैतंदिनी आणि 
आत्मचरित्र वानुदेव वळवंतांच्या हातात देण्यात भाठी आणि न्यायाधीशांनी मग 
“ते तूच लिहिले नाहेस काय ? ” म्हणून वासुदेव वळवंतांना विचारले. त्यावर 
वासुदेव वळवंतांनी उत्तर दिले : “ होय ! परंतु डायरी वाचनीय होप्यासाठी मी' 
सथो लिहिली जाहे आणि तिच्यातील मजकूर माझा नाही. आत्मचरित्र ल्िहिप्याच्या 
वेळो काही वेळ माझ्या अंगात ताप होता. या संबंधाने आपखी ग्ोप्टी मी पुढे 
सांगेन ! 

न्यायाधीच्च : “ हे नियमाचे पुस्तक तू लिहिले नाहेस काय?” 


र्ण्ट 7 बासुदेव वळवत फडके 


वासुदेव बळवंत : “ प्रसिद्ध करण्यासाठी मी एक पुस्तक पूर्ण करीत होतो. हे 
बाळबोध लिपीतील लिखाण त्या पुस्तकात होते. पण ते माझ्या सांगण्याप्रमाणे दुस- 
ऱ्याने लिहिलेले आहे. ” 

याच वेळी दुपारी दोन वाजण्याच्या संघीस महादेव चिमणाजी आपटे हे 
मुंबईहून पुण्यास आल्यावर स्थानकावरून थेट ऱ्यायाल्यात आले माणि वासुदेव 
बळवंतांचा बचाव मग त्यांनी आपल्या हाती घेतला. भे 


परशुराम नारायण पाटणकर या तरुणाने आपल्या साक्षीत सागितले : “माझं 
वय १९ वर्षाचे आहे. भी विद्यार्थी असून 'पूना हायस्कूल' मध्ये शिकत असतो. 
वासुदेवाची आणि भाझी दोन वर्षांची ओळख आहे. मी त्याच्या घरी जात असे. 
तेथे तो मला तरवारीचे आणि दांडपट्टयाचे हात शिकवीत असे. रामोद्यांवद्दल 
माझ त्याच्याद्ग्रे बोलणं झालं, तेव्हा तो म्हणाला को, मो त्यांना ,जमवून त्यांच्या 
भदतीने सरकारविरुद्ध वंड करणार आहे. त्यात तुम्ही मला मदत केली पाहिजे." 
साक्षीदाराची उलट तपासणी आपटे थानी घेतली. त्यावेळी तो म्हणाला : “वायु- 
देवाबरोबरचं हे वोलणं पोलिसांना कसं कळलं ते मो सागू दकत नाही. वासुदेवाला 
पकडण्याच्या आधी काही दिवस मी पोलीस कोठडीत होतो. मला गोळी भारता 
येत नाहो. आणि तरवार फिरवताही येत नाही. मळा मदत करावयास वासुदेवानं 
का सागितलं ते मला सागता येंत नाही.” न्यायाधिशाच्या प्रश्‍नास उत्तर देताता 
साक्षीदार म्हणाला की, आपल्याला मदत देण्यासाठी वासुदेवाने आपल्याला फक्त 
एकदाच सांगितले. री 


वासुदेव घळवतांचा मेहुणा वल्लाळ काशोनाय कुटे म्हणाला : “मो सदािव 
पेठेत रहातो. मी भावे प्रायव्हेट स्कूठचा विद्यार्थी आहे. माझे दुसरे नाव गणेश 
काशीनाथ कुटे असं आहे. मी वासुदेव बळवंतांना ओळखतो. ते माजे मेव्हणे माहेत. 
भी त्यांच्या धरी जात असे.” त्यांच्याकडे रामोशी आणि इतर लोक येत असत 
असे सागून कुटे म्हणाला : “त्यांच्याकडे रेच ग्राहाण तरुण थेत असत. त्यांच्यात 
राजकीय विषयावर वाद चाळत. ते वर्तमानपत्राचा कोणताही भाग वाघण्याचं 
सोडीत नसत. लढाईची हकीकत वाचत असत. वासुदेव वळवतांच्या घरात पयः 
बंदुक, एक तरवार, एक पिस्तुळ, दोन दांड्पट्टे आणि एक कट्यार ही इत्पार मो 
पाहिली होती. तो एक दिवस कडव्यात घाळून छोणी येथे पाठविण्यासाठी म्हणून 
त्यानी वाहेर काढली होती." 
भ्रव्यक्ष ञापल मेटुणा आपल्याविस्ट्ध साध देऊ लागला, तेव्हा वासुदेव 
यळयंतांना घपकाच बसला. पग त्याने तसे केळे नाही तर त्याच्यापुडे पोलिसांच्या 
छळाचे काय तट थाढून ठेवले होते, ते लकात येताच त्याना त्यांची सादा स्वांभाविय 
वाढू लागली. परतु तोच पोणिसाच्या दमदाटोने दवलेल्या या साक्षीदाराने बापठे 


भ्रीपण जन्मठेपेची निर्दय शिक्षा २७९ 


मन घट्ट केळे. पोलिसांच्या भयामधून आपली सुटका क€न घेतली आणि मृत्यूच्या 
छायेत वावरणाऱ्या आपल्या विख्यात मेव्हण्यावि द्ध साक्ष देण्याचे नाकारून न्याया 
'छमात खळबळ उडवून देणारी वाक्ये कापर्‍्या आवाजात भराभर उच्वारण्यास 
सुरवात केली. न्यायधिशांनी त्याची खालच्या न्यायाल्यातील साक्ष वाचून दाखवून 
, तिच्यातील वरील शस्त्रे वासुदेव बळवंतांनी एक दिवस लोणीस पाठविली, या 
त्याच्या विधानाकडे त्याचे लक्ष वेधले. तेव्हा तो म्हणाठा : “मला त्या वेळी जसं 
आठवलं तसं मी सांगितलं भाणि भाता मला जे नीट भाठवतं आहे, तेच मो 
सांगतो आहे! 
क्ुटेच्या या .वदठेल्या मनःस्थितीचा पूर्ण लाभ घेऊन भापटे यांनी त्याची 
उलट तपासणी केली. तेव्हा त्याने म्हटले $ “आपल्या धरात असलेल्या हत्त्यारांसाठी 
बासुदेव वळवंतांजवळ पास होता. आणि मी हे कोर्टात ह॒गर असणाऱ्या फौजदारांना 
सांगितलं होतं. (या वेळी कुटे याने न्यायालयात भसलेल्या नाना फौजदार यांच्याकडे 
हात दाखविला.) मला त्यानी एकदा आपल्या घरात संध्याकाळी चार वाजल्यापासून 
दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत डांबून ठेवलं होत. रात्रभर मी त्यांच्याच घरी होतो. 
येथे मी काय़ सांगायचं ते त्यानीच मळा शिकवल, मी म्हटलं की 'ही गोप्ट परी 
नाही, मी खोटं कसं सांगू? ' तेव्हा ते म्हणाले, 'मी सांगतो तसंच तू कोर्टात सांगितलं 
पाहिजे, तू ज़र तसं कोर्टात सागितल नाहीस, तर तू उद्या ठार होशोल', त्यांनी मला 
अशी घमकी दिली, म्हणून माराच्या धाकाने मो पहिल्यांदा जे साग्ितलं ते सांगितलं 
पण ते सरं नाही. ” कुटे याने याप्रमाणे आपली साक्ष फिरविताच, त्याचे धर्य पाहून 
लोक आनंदित जाले, आपल्या मेव्हण्याचे हे धैय पाहून वासुदेव वळवंतांनादी समाधान 
वाटले, 


त्यायालयातील वाढत्या सळवळीच्या वातावरणात उलट तपासणीत कुटे 
पुढे म्हणाला : “ लोणीस किवा इतर कोणत्या तरी ठिकाणी हृत्त्यारं पाठविण्यात 
आल्याच मी जे पुर्वी खाछच्या कोर्टात सांगितलं, ते साफ सोट आहे. मी ते मार- 
पोट होईल या भीतीनच सागितळ आणि इथेही या खोट्या गोप्टी पहिल्यांदा 
भीतीमुळेच सागितल्या. ती माझी भीती पाच मिनिटापूर्वीपयंत कायम होती. पण 
आता तो गेलो आहे. मला खरं सांगण्यास सांगण्यात आलं आहे आणि म्हणून आता 
भो खरं सांगत आहे. परी जाताच मला पुन्हा फौजदाराची भीती वाटेल. पण त्माची 
मठा पर्वा नाहो. वासुदेवरावाच्या घरी जाणारे लोक वर्तमानपत्र वाचत असत, हे 
सोडून मी सांगितलेलं बाकी सर्व खोटं होतं. ते त्यातील मजकूर वेळ जाण्याकरिता 
वाचत असत. लढाईचा म्हणूनच केवळ वाचत नसत. त्यांच्या घरी मो हत्त्यारं 


६ याचे नाव ततारायणराव किवा ताना केळवर असते होते, ते चीफ कॉत्टेबल भॉफ पोलीस होते. 
त्या दिनसात हेय फोजदाराचे पदनाम होते. 


२८८ व वासुदेव बळवंत फडके 


पहात असे, पण त्यांचा उपयोग करण्यावद्दल ते कधी वोडले नाहीत. राणी सर- 
कारचं राज्य घेण्यासंबंधी ते कधीच बोलले नाहीत. सर्व बोलणी घरगुती बाबीसंवंधी' 

असे. 14 

सरकारच्या बाजूच्या कुंटे यांनी आपल्या साक्षीत असा विचका केल्यावर ती 
शक्‍य तो सावरण्याकरिता नानाभाई हरिदासांनी आपल्या फेर तपासणीत प्रयत्न 
केला. पण कुटे त्यावेळी म्हणाला : * मि. केसर यांच्यापुढे मला दाखविण्यात आलं 
ते निवेदन मो केल होतं. पण ते मी भीतीमुळे केलं होतं. मला अटक झाल्यानतर 
किती दिवसानी मो केसर साहेबांपुढे साक्ष दिली ठे मठा आठवत नाही. मला 
धमकी देण्यात आली होती आणि मला भीती वाटत होती, हे मी भॅजिस्टेट साहेबाना 
सागितद़ नव्हतं ही गोष्ट सरो आहे. मॅजिस्टेट डॉ. फ्रेझर यांनाही मी ते सांगितलं 
नव्हतं. या कोर्टात पहिला खटला झाला, तेव्हाही मी जज्जसाहेबाना ते सांगितलं 
नाही. पण त्यांच्यापुढे दिलेला जवांव आणि इथे भांगे दिलेला जवाब हा खोटा आहे. 
तो मी भीतीमुळेच दिला, असं सागावयाला मला कोणी पढविलेलं नाही. ” यातील 
सूचक अर्थ लक्षात घेऊन महादेव चिमणाजी आपडे म्हणाले : “ मी तर स्थानका- 
घरून थेट न्यायालयात आलेलो आहे. ” फेर तपासणीत कुटे पुढे म्हणाला : “ मी 
पूर्वी खोटं सांगितलं हे मला कबूल आहे. पण भोतीमुळे भागि धभकोमुळेच मी हे 
केलं ' कुटे याने आपली विघाने पुन्हा ठासून केल्यावर त्याका वठणीवर. आणण्याचा 
न्यायाघि्यांनी स्वतः प्रयत्ल केला. पण त्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देतानाही कुटे म्हणाला: 
* कृडय्यात लपवलेली हत्त्यारं भी वासुदेव बळवंताच्या धरी असताना कधीच 
पाहिली नाहीत.ती त्यांनी लोणीस किवा इतर कोणत्याही ठिकाणी पाठविल्याच मी 
पाहिलं नाही. ” 
न्या. न्यूनहॅंम : “ साक्षीदाराने उघड उघड खोटी साक्ष दिलेली आहे ! 
(कुटे यास) हा अभियोग संपेपर्यंत तू प्रत्यक्ष इथे येत जा! शाळेत जावयास लागू 


| क 


नकोस ! 


कुटे अशा रोतोने फिरला खरा. पण खोटी साक्ष दिल्याच्या आरोपावरून 
त्याच्यावर पुढे अभियोग भरण्यात आला आणि तो चाळून त्याका त्या अपराघधा- 
साठी फटक्यांची तूर शिक्षा देऊन सरकारने त्याच्यावर प्रतिशोध घेतला ! परंतु 
देशभवलीसाठी त्याने ती शिक्षा देखील आनंदाने स्वीकारली! . 


या साक्षीदाराने न्ययाठयात उडबिठेलोी खळवळ नाहीशी झाली न्हता, 
तोच पुढचा साक्षीदार सोताराम बाळकृष्ण घारयाडकरर, वासुदेव बळवंतांच्या परी 
आपण दिलेल्या भेटीत घडलेला वृत्तात सांगून म्हणाला : “ आरोपी क्र. १ हेच 
वासुदेव बळवत फडके म्हणून मो सांगू दत नाही. त्यांना मो एकदाच पाहिल 
होत. वासुदेव यळवतांच्या पराण्या आवारात लोफ तरवारीचे हात भिकत असत." 


भोपण जन्मठेपेची निदेय शिक्षा २८१ 
आपटे यांनी घेतलेल्या उलट तपासणीत ती म्हणाला : " मी आयुष्यात फक्त एक- 
दाच वासुदेवाच्या घरी गेलो आहे. मला साक्ष देण्यासाठी कोणी पढविलेलं नाही. 
मळा वाईला पकडूत इथे आणण्यात आलं आहे. मला दोन दिवस पोलीस कोठडीत 
ठेवण्यात जालं होतं. वासुदेवाच्या बडाशी संबंध अतावा या संशयानं वाईटून मला 
इकडे आणण्यात आलं आहे. वासुदेवानं माणसं जमविल्याचं मी स्वत: पाहिलं 
नाही. ” 

अर्जुना हणमंत/ या रामोऱ्याने सांगितले : “मी वासुदेवाछा ओळखतो. मी 
त्यांना मुरळीधराच्या देवळात भेटत असे. या देवळाजवळ त्यांचे धर माहे. त्या देव. 
ळात वळवंतराव * नावाचा एक म्हातारा माणूस होता. दोनदे माणसं जमण्याची 
मसलत तेथेच ठरली. वासुदेव भला एकदा कलेक्टर कचेरीजवळ मेटला. मी 
त्याला राभराभ केला आणि इकडे कोणीकडे म्हणून विचारलं. तेव्हा मी मुंबई ऑफि- 
सात काम करतो म्हणून ते म्हणाले. पहिल्या दरोड्यानंतर मळा पकडून नेण्यात 
आलू. मी फोजदाराला ही गोष्ट सागितली. त्यानं मला मेजर डॅनिअलकडे नेले. 
डॅनिअलला मी ही गोष्ट सांगितली. तेव्हा मला खजिन्याच्या विह्रीजवळच्या 
देवळात नेप्यात आलं आणि नंतर मुंबई ऑफिसात. मला भेटलेला माणूस तिथे 
आहे का म्हणून भला विचारण्यात आढ. मो नाही म्हणून सांगितठं, उलट 
तपासणीत साक्षीदार म्हणाळा :"वासुदेवाला मी एकदा घरी आणि एकदा रस्त्यांत 
इत्तक्या वेळाच पाहिलं. माझं गाव पुण्यापासून तीन-चार मैल आहे. मुरलीधराचं 
देऊळ पुण्याला आहे. मी पुण्म्ाला नेहमी येत होतो. मला मेजर वाईज्ञ थांनी पुढे 
१३ महिने रेल्वेवर विज्ञेष कामगिरीवर म्हणून नोकरीस ठेवलं होतं. परंतु रेल्वेतल्या 
धान्याच्या चोऱ्या वंद झाल्या म्हणून माझी नोकरी गेल्या २० तारखेस वंद झाली.” 
साक्षीदाराच्या नोकरीची ही माहिती बाहेर येणार असे वाटल्यावरूतच काय, वातु- 
देव वळवंतांविश्द्धची चौकशी दंडाधिकाऱ्यांपुढे सुरू होण्याच्या आधीच, तुझी नोकरी 
संपली आहे, असे या साक्षीदाराला सांगण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजल्या. 
मुळे यानंतर त्या दिवशोचे अभियोगाचे काम संपले. ते संपल्यावर तुरुंगाकडे 
जाण्यासाठी वासुदेव वळवंतांना बाहेर आणण्यात आहे, तेव्हा शेकडो लोक त्याना 
पहाण्यास त्यांच्याभोवती जमले आणि त्यांनी केलेल्या त्यांच्या नावाच्या प्रचंड 
जयजयकारात त्यांना घेऊन जाणारी शिग्राम तुझंगाकडे निघाली. 


भगळव्ारी ४ नोव्हेंबरला अभियोगाचा दुसरा दिवस होता. त्या दिवशी 
आपल्या ३४ व्या वाढदिवशी वासुदेव बळवंत अभियोगासाठी न्यायालयात आले. 
तेव्हा आदल्या दिवसापेक्षाही तेथे लोकांची अधिक गर्दी होती. ० वाजताच न्याय, 
लय लोकांनी चिवकार भरून गेले. जमशेटजी जीजीभाई, जमशेटजी करशेटजी बाणि 


७ है गृहस्थ म्हणजेच मोरो वळदंत खरे याचे वडीड़ असावेत 


२८२ *__ वासुदेव बळवंत फडके 


इतर प्रतिष्ठित कोक आज वासुदेच वळवंतांना पहाण्यास भाणि भैभियोग ऐकण्यास 
आठे होते.-त्पात कित्येक युरोपियनही होते. त्यांच्यामध्ये मि. स्थेन्सर (सिनिअर) 
हेही होते. आज झालेल्या झनस्वी गर्दीमुळे वासुदेव बळवंतांच्या मोठेपणाचे जगात्त 
भदशंन होत होते, असे दिसून आल्यामुळे जभियोगाचे वृत्त देगारा 'पूना ऑब्झवंर' 
पत्नाचा वार्ताहर चिडून म्हणतो : 

षणण लाभत एड कृघा[2 85 छा९8. 85 खा वलातेवण साठ 
रवष्टशा 55९0०७७७३४ "8९ पघा 85 उसा58 1 निरा लागापळ 
डांब (0 टला. & छापा5€ 0 धा९ छोण्यापांपा 78061 18३६0९0 95 
&€४ए€. 11 15 एवायतीणा (0 566 पा2 टा०्फकड खा मताहाड ण्याच्या 
छण्पा; टे ४2 एस्स्याटॉड ७० पा& €०्फा॥ एद्यात ह्याचे ७6 
पिर्‍ण्पडा एत द्यात ९0 १एवयळाण ला€९ण९€ शात १००्पाठ 
0०९ एशाशा' व्र: य0पा ९.” 

('* आज न्यायाल्यात लोकांची सोमवारी होती तेवढीच मोठी गर्दी होती 
आणि या ब्राह्मण वंडखोर पुढार्‍्यास पहाण्याची त्यांची उत्कंठा सदा असते तझ्ोीच 
मोठी होती. न्यायालयाच्या आवारात भटकणार्‍या रिकामटेकड्या आणि खिडक्यां- 
तून आणि प्रत्येक फटीतून आत डोकावणाऱ्या लोकांची गर्दी पाहून दुःख होते. ते 
घरीच वसून राहिळे असते तर फार वरे झाले असते. “) वासुदेव बळवंतांना आणल्या- 
वर ते आरोपीच्या पिंजऱ्यात दिरताता त्यांना पहाण्यासाठी झाळेली लोकांची अपूव 
पाजपळ वर्णन करताना वरील दातहिर म्हणतो: 

“सर्वसामान्य समजुतदार मत्यं कोकांच्या वातळीपेक्षा अधिक वर उठून 
दिसण्याची आणि आपले नाव मागे ठेवण्याचा प्रयत्न करण्याची ज्याची उसुंग 
महत्त्वाकांक्षा असल्याचे उघड दिसते; त्या “वासुदव बळवंता' सारख्या व्यव्ितिम- 
त्वाच्या मनृप्याचीही स्थितप्रज्ञञा विचलित करण्याला त्यांचे दर्शन घेण्यासाठी 
उडालेली हो झिम्मड अगदी पुरेशी होती.” * 

इंग्रज न्यायाधीश क्रांतिकारकांचे अभियोग चालवू लागले को, त्याना प्रांति- 

क्रारकांच्या व्याकुळ देशबाधवाकडून किवा सहकाऱ्यांकडून, सा देशभक्ताना तुम्ही 
शिक्षा ठोठावल्यात तर तुमच्या प्राणावर वेतेल, अश्या धमकीची पत्ते जात. त्या 
तेजस्वी परंपरेचा उदयही वासुदेव वळवंताच्या वेळेपासूनच झाला आहे. कारण 
त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायाधीश न्यूनहॅम यांना अशीच धमकोची पत्रे पाठवून दिली. 
राज्यपाठ सर रिघढं टेपल म्हणतात : 

पडल्याचा पडण 12एखाड एटा ए०ल्सश्‍ल्वे ७४ 1० उ0त४०5 

आणी एए्सार ४ ४२ प0्ड चीट ठेबटखाऊ, एकण पसा पि१३४0ट मिसापेड छॉ 


८. धू सआरग्निवर', शि. ५ मोंब्टेवर १८७९ हृ 
५ रिता 


भीपण जन्मठेपेची निर्दय शिक्षा २८३ 


प्रार डणास, ७01० एणपष१्टाप ॥1॥510 ९४९5९ तितित्रावणा.” 

("दरोडेखोरांचे अभियोग चाळविणाऱ्या न्यायधिशोंना, बहुधा वंदिवानाच्या 
मित्रांकडून, पण अद्या रोतीने घराक दाखवून धावरविणार्‍्या मार्गाचा अवटंव करून 
कित्येक धमकोची पत्रेही माली होती.” ) 

बढत्या गर्दीमुळे महत्त्वाच्या ठोकांच्या व्यवस्थेत काही कमी पडू नये म्हणून 
न्यायालयात येताच न्या, न्यूनहॅम यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींना विचारले : ” तुमची 
बसण्याची व्यवस्था ठीक झाली आहे ना?” त्यावर वृत्तप्रतिनिधीनी, “हो! ” म्हटले. 
न्यायाधीश : "मंग ह्रकत नाही.” 

आज गण रघ रामोशी थांची पहिली साक्ष झ्षाली. तो म्हणाला, “गेल्या 
भावणात जानकू रामोशी माझ्याकडे आला होता. तो सध्या धामारीच्या दरोडधात 
भाग घेतला म्हणून तुएंगात शिक्षा भोगीत आहे. तो मला म्हणाला, “ पुण्याहून 
एक महाराज आले आहेत. त्यांच्याबरोबर पुष्कळ रामोशो भाहेत. त्यांना बंड करण्या- 
साठी माणसे हवी आहेत. ते महिना पंघरा रुपये पगार देण्यात तयार आहेत. 
(वासुदेव वळवंतांकडे हात दाखवून) महाराजांना त्यावेळी दाढी नव्हेती. पण 
आरोपी नं. १ हेच ते महाराज होत, अशी मला प़ाधी आहे. मी त्यांच्याकडे 
नाव नोंदविले आणि त्यांच्या रामोऱ्यात सामोल झालो. पुढे पौषात मला पहिला 
पगार मिळाला.” यानंतर या साक्षीदाराने काही गावांच्या लुटीची माहिती 
सांगितली. 


या खळवळ उडविणाऱ्या कटाचे नायक वासुदेव बळवंत यांच्याविषयी देशभर. 
होगारी प्रद्षंसा ठिकठिकाणाहून त्याना येणाऱ्या पत्रातून व्यक्‍त केली जात' होतो. 
असेच एक पत्र न्यायाल्याच्या पत्त्यावर याच वेळी आले. तेव्हा वासुदेव वळवंतांचे 
बकोल आपटे न्यायाधिशांना म्हणाले: “बासुदेवाला त्याचे हे पत्र देण्यास हरकत 
नसावी.” न्यायाधीश : “त्यास काही हरकत न'ही.” नंतर ते प्न वासुदेव वळवंतांना 
देण्यात आते.यावेळी अर्जुना हणमंता या आदल्या दिवशीच्या रामोशी साली- 
दाराला पुन्हा बोलावण्यात आले, आणि मेजर डॅनिअल याला त्याला ओळखण्यास 
सांगण्यात आले. डॅनिअलने त्याला आपल्याकडे मुख्य पो. भारक्षी ([फोजदार) हरि 
नारायण यांनी आणल्याचे आणि त्याने सांगितलेला वृत्तांत सागितला. न्यामाधीश : 
“त्यानंतर तुम्ही काय केले? ” डॅनिअल : “मी त्याला फायनान्स नॉफिसात नेले, 
आणि तेथील सर्द ब्राह्मण ठेखनिकाना एकत्र करून त्याना त्याच्या पुदून जावयाला 
सावले, पण त्याऐेकी कोणालाही त्याने ओळवले नाही.” न्यायाधीश: “त्यामुळेच 
वासुदेवाच्या हालचाली तुम्हाला माहीत झाल्या काय?” डॅनिअल: “मला त्यानें 
दरोडभात भाग घेतल्याचा फक्त पंदय येऊ लागला. आणि त्याप्रमाणे त्याच्यासंवंधी 


१० सर स्वि टेल यांचे एजप्रतिनिधो लॉर्ड सिटन यावा पत्र (गोउनीय), ३ जुळे १८७९ 


क क 


र्ट्ड वासुदेव बळवत फडवे 


मी चौकशी करू लागलो " न्या न्यूनहॅम - "मी हे प्रश्‍न काढ या साक्षीदाराने 
आपल्या साक्षीत जे सागितले, त्याला सपृष्टी मिळविण्यासाठी मेजर डॅनिअलला 
विचारले भाहेत 


यानतर हनुमता च्रिबक या रामोड्याने आदल्या महाशिवरात्रीला लोणीकद 
मेथे झालेल्या रात्रीच्या समेलनाचा वृत्तात सांगितला तो म्हणाला : *' महाराजानी 
(वासुदेव बळवतानी ) आपणास आणखी माणस हवी आहेत, अस म्हणताच रामोशी 
म्हणाळे, “ आम्हाला पैसा आणि हृत्त्यार द्या, म्हणजे आम्ही आणखी भाणस मिळ 
वितो ” जलबता येसू या रामोर्याने चिचोशीच्या जगलात केलेल्या लुटारूच्या 
पाढलागाचा वृत्तात सागितला हे दोघे साक्षीदार काही दिवस पोठीस कोठडीत 
होते, असेही त्याच्या उलट तपासणीत वाहेर आळे एका मारवाड्याने धामारीवर 
पडलेल्या छाप्यांची भाणि तेथे झालेल्या लुटीची माहिती सागितली 
ठाण्याच्या लघुवाद न्यायाल्यात लेखनिक असणारे २४ वर्षाचे एक तरुण 

महादेव गोविद करमरकर म्हणाले “ वासुदेवाच्या घरी मी जात असे तेथे तरुण 
मुळे जमत आणि तरवार-पट्टयाचे खेळ शिकत असत वासुदेवच त्याना हे खेळ 
शिकवत असे त्यावेळी कित्येक रामोशीही तिथे येत असत विष्णू गद्रे, गोपाळ कर्व, 
हरि गुपचूप,-गणू देवघर, परशुराम पाटणकर, गणपतराव साठे आणि वाईचे दोन 
तरुण हे त्यात असत या वाईच्या तरुणाची नावे मला माहीत नाहीत विष्णू गद्रे 
द्रॉनग कॉलेजचा विद्यार्थी होता गणपतराव साठे कलेक्टर साहेबाच्या ऑफिसात 
होते. एक दोन वेळा वासुदेवावरोबर मी निझाण मारण्यास गेलो होतो निशाण 
वासुदेव मारीत असे त्याच्याजवळ गावठी बदूक होती वरील लोक तेथे कशासाठी 
नमत असत त मला ठाऊक नाही मो वंड करणार आहे अस वासुदेव म्हणत अत्ते 
उलट तपासणीत दरमरज र म्हुणाके * बड कस करावयाच ते मला माहीत नाही 
मी ती थट्टाच समजलो ! * 


एकण पोलोस चिपायाची वंडखोराच्या पाठलागाची माहिती सांगणारी साक्ष 
झाल्यावर घोडी गोपाळा हा राजेवाडीचा माळी म्हणाला *“ छुटोच्या रात्री देवळे 
इवराच्या देवळात नेहमीप्रमाणे मो दिवा लावण्यास गेलो होतो तेथे लुटारु मळा 
भेटके ते मला म्हणाले , “ भाम्ही दिवा लावण्याची व्यवस्था करू तू येथून निपून 
जा” त्याच हे बोलण ऐकताच मी घावखून भावात पळून गेलो 1” 

वाल्हे आणि पागारे या गावच्या लोकाच्या त्या गावावर पडलेल्या छाप्याचे 
यृत्तात सागणार्‍्या साक्षी झाल्यायर पुष्यांचे वद्य मोरो यावाजी फाटक आपच्या 
साक्षीत म्हणाले “मी शुत्रवार पेठेत फाळेवावर येथे राहतो यासुदवाच बिऱ्हाड 
माझ्या घरातच आहे त्याच्या पराचा पोठिसानी धाडा घेतला, तेव्दा पच म्हणून 
मी हजर होतो. तो वैज्ञास महिना असेल माझ्या यरोवर सखाराम प्रोट सोनार 


भौपण जन्मठेपेची निदेय शिक्षा । १८५ 


आणि विष्णु आत्माराम जोगळेकर हे आणखी दोत पंच होते. जोगळेकर भाता 
हुपात नाहीत. झाडा दुपारपर्यंत चालला होता. येथे जी हत्त्यारं आहेत, ती वासुदेवा- 
च्या घरांत सापडली. त्यात दोन बंदुका, तलवारी, नकाद्या, शिशाच्या गोळया, 
चिलखताचा तुकडा, बंदुकीची दारू, बंदुका साफ करण्याची किल्ली, कातड्याचे 
घोड्याच्या खोगीरावर असणारे होल्टसं, पट्ट्याचे खोवळे इ. वस्तू होत्या.” साक्षी- 
दाराने त्या वस्तू न्यायालयात दाखविल्या. आपटे यांनी जेव्हा या साक्षीदाराची 
उद तपासणी घेतली, तेव्हा तो म्हणाला: “झाडा झाला, त्याच्या आधी पाच एक 
महिने वासुदेव घरात नव्हता. त्याच्या घराला त्या वेळो कुठूप होते.” आणणी 
काही दाक्षी झाल्यावर संध्याकाळचे पाच वाजले. आणि न्यापाल्यांचे काम दुसऱ्या 
दिवक्षी सकाळपर्यंत स्थगित करण्यात येऊन लोकांच्या उसळत्या गर्दीतून वासुदेव 
बळवंतांना तुरुंगाकडे नेण्यात आठे. 


तिसऱ्या दिवशी बुधवारी ५ नोव्हेंबर, १८७९ हा अभियोगाचे काम पुढे 
चालू झाले. उसळत्या गर्दीमुळे सवे प्रेक्षकांना अभियोगाचे काम पाहाण्यास मिळणे 
अशवय झाले होते. अभियोग अधिक मोठ्य़ा जागेत 'वालला असता, तरे लोकांना 
तेथे प्रवेश मिळणे गक्य झाले असते. तशी व्यवस्था करण्याविषयी अधिकाऱ्यांकडे 
सूचना करण्यापर्यंतही काहीची धाव गेली होती. पण न्यायाधिझानी तशी सूचना 
केली भसतानाही ती गोप्ट झाली नाही. ही गोष्ट न्या. न्यूनहॅम यांनी आज 
बाहेर फोडली. न्यायछ्यात आल्यावर-ते म्हणाले: "0० छखा० 70७०100” 
(छोकहित कर्ता) या स्वाक्षरीचे एक पत्र मला भाज आलिके आहे, त्यात वासुदेव 
वळवंताचा अभियोग महत्त्वाचा आहे आणि त्याच्याकडे बऱ्याच जणांचे पुप्कळ लक्ष 
लागून राहिठेळे आहे. म्यायाठयातील जागा ही अभियोगाचे काम ऐकण्यास येणार्‍या 
सगळधांना आत प्रवेश मिळेल इतको मोठी नाही. म्हणून वासुदेव बळवंताच्या 
अभियोगाचं काम सत्र त्यायालयाऐवजी अधिक प्रशस्त अशा कौन्सिल हॉलमध्ये 
चालविण्यात यावे अशी व्यवस्था व्हावी, असे माझे स्वत-चवेही काही दिवसापूर्वी 
मत होते. पण कौन्सिक हॉल मधील उंची गालीच्याचा फार मान राखला जात आहे, 
असे मला आढळले. या सूचनेचा विचार करण्याला आता फार विल्बंही झाला 
आहे." - र 


बुधवारी महत्त्वाची साक्ष झालो रंगोपंत मोरेश्वर महाजन याची. पुण्यात 
आणल्यावर मेजर डॅनिअल याने स्टीफनसनच्या बंगल्यांतच महाजन याती राहा- 
ण्याची व्यवस्था केलो. वासुदेव बळवेंतांच्या कोणा सायीदाराने प्रतिशोध म्हणून 
किवा न्यायालयात त्याची साक्ष होऊ नये या हेतूने त्याच्या जिवास अपाय करू नये. 
कवा तो वाहेर राहिला तर त्याच्या देशभक्तीला आवाहन करून कोणी त्याला 
फोडूही नये, हा त्यात त्याचा हेतू होता. महाजनला पकडल्यामेंतर त्याने वासुदेव 


२८६ वासुदेव बळवंत फडके 


वळवंतांविर्द्ध राणीसरकारचा साक्षीदार व्हावे म्हणून कटवाल्याना! साक्षीदार होण्यास 
त्वरेने प्रवृत्त करणारी छळाची शस्त्रे त्याच्यापूढे खळखळविण्यात भाली होती. 
नितो भ्याड असल्यामुळे स्वेच्छेनेंच वासुदेव बळवंतांच्या क्रांतिकारक हालचालींचा 
वृत्तांत देण्यास तो सिद्ध झाला, असे या पुस्तकाच्या पुहिल्या आवृत्तीमध्ये:मी म्हटे 
होते. त्यात्तील पोलिसांच्या छळाने तो घाबरून गेला, ही एकच गोप्ट सत्य आहे. 
पण पोकिसांच्या पाशवी छळाला तोंड देऊन पुरून उरणारा आडदांड मनुष्य साप- 
डणे सोपे नाही. महाजनलाही पुढे पाहिलेल्या अजर्ल्याच्या एका चाणाक्ष गाबकर्‍्यानी 
सांगितले : “त्याना आम्ही रंगूमामा म्हणत असू. अंजर्ल्याचे लोक सांगत की, यांच्या 
भंगावर सांडसानी फुल्या देण्यापर्यंत पोलिसांनी यांचा छळ केला होता! ” 


तेव्हा या धटनानंतरच महाजन राणी सरकारचा साक्षीदार झाला होता हे 
उघड आहे. त्यांची साक्ष पुण्याला न्यायालयात सुरू झालो, तेव्हा ती वेळ वासुदेव 
बळवंताता प्रलयक्तालाचीच वाटली. महाजन आपल्मा साक्षीत म्हणाला: “मी 
गाणगापुरास राहातो. गाणगापुरचे दुसरे नाव धानूर असं आहे. मी तेंथे टोलनाक्‍्या- 
वर कारकून म्हणून नोकरीस आहे माझं कुटुंब गाणगापुरास राहातं. हरि गोविद हे 
माझे चलते पुण्यास दनिवार पैठेत राहातात. मी आरोपी नं. १ वासुदेव बळवंतास 
ओळखतो. त्याची आणि माझी पहिल्यांदा माठ तीत वर्षापूर्वी बडदाळेस (वार्डाला 
येथे) पडली. ते भोगलाईत गाणगापुरापासून चार पाच कोसांवर आहे. तो गाणगा- 
धुरास जाण्यास आला होता. त्या वेळी वासुदेव माझ्याकडे एक दिवस राहिला होता. 
त्यानंतर सात आठ महिन्यांनी मी पुण्यास मलो. त्यावेळेस मी कोकणात जात होतो. 
पुण्यास मी वासुदेवाकडे उतरलो. त्याच्या धरात मी बंदुका, तरवारी आणि पट्टे ही 
हत्यारंपाहिली. ती हत्यारं किती होती, ते माझ्या लक्षात नाही. तो बडदाळेस आला 
होता, त्या वेळेस त्याच्याजवळ एक कट्यार होती. कोर्टापुढे असलेल्या हत्यारात ती 
नाही, ” महाजन पुढे म्हणाला : “ त्यानंतर गेल्या चत्रात तो पुन्हा आमच्याकडे 
भाणगापुरास आला तेव्हा त्याच्याबरोबर गोपाळराव होता. गोपाळरावाच्या बापाचं 
माव भला ठाऊक नाही. या वेळेस वासुदेवानं दाढी वाढविलेली होती. त्याच्याजवळ 
सलवार होती. त्या दोघांजवळ दोन काठ्या होत्या. त्याच्याजवळ नाशिक, सातारा 
जिल्ह्यांची वणंनं होती. याशिवाय नकाशेहोी होते. ते कोणत्या जिल्ह्याचे होते ते 
भाहीत नाही. वासुदेवाजवळ पुप्कळ चांदी मणि सोनंही होतं. ती दोन्ही त्यानं 
गावातील सोनाराकडून वितळवून त्याच्या हंड्या पाडून घेतल्या. त्यानं चांदी थोडो 
पैरात केली नि थोडी बरोबर नेली. त्याच्या अंगावर एक शाल होती. भी त्याला 
विचारलं, 'हे सोनं तुझ्याजवळ कसं आलं ?' तेव्हा तो म्हणाला को, ते आपलत्या- 
पाशी एकानं गहाण ठेवलेलं आहे. चांदी त्यानं संधमाबरील देवळातीक दत्तात्रेयास 
याहिली. सोनं मो विकत घेतलं. देवळाच्या पुजार्‍्यातं याच्याजवळ त्याची धात 
मागितली. तेव्शा बासुदेव सत्याला म्हणाठा, 'माझ्याजवळ सध्या ही एकच शात आहे. 


भीपण जन्मठेपेची निदंय दिक्षा २८७ 


पण तू पुण्याला आलास, तर एकच काय वाटेल तेवढ्या शाली मी तुला देईन.' मला 
वासुदेवानं काही उंची भाणक भेट म्हणून दिलो.” 

* वज्ञानचक्ष' पत्राचा एक अंक त्याच्या नावावर आला. मौही त्या पत्राचा 
वगणीदार होतो. 'ज्ञानचक्षु'च्या अंकात वासुदेव दरोडे मारून पुण्याहून फरारी 
झाल्याची वातमी होती. भी त्यास ती दाखविली, तेव्हा आपण लुटी मारल्याचं आणि 
पळून गेल्याचं त्यातं कवूळ केलं. वासुदेव म्हणाला को, मी रामोऱ्यांवरोवर 
डोंगरात रहात होतो.' आणि रामोऱ्यांच्या संगतीतील डोंगरातील जीवनक्रम त्माने 
सांगितला." 


१ बासुदेव नंतर गोपाळरावासह दौल मल्लिकार्जुनास निधून गेळा. महिता 
सव्वा महिन्यानी गोपाळराव परत आला. तो संगमावर राहिला. त्या वेळेस मी 
अफझुल्पुरास होतो. तेथून आलो, तेव्हा गोपाळ आल्याचं ऐकलं. त्यानंतर चारसहा 
दिवसांनी वासुदेवही परत गाणगापुरास आला, तो काही दिवस संगमावर आणि 
काही दिवस गावात रहात असे. गाणगापुरास तो देवळात राहू लागला, तो त्या 
वेळेस आजारी होता. मी दोन चार दिवसांनी त्याला पहाण्यास जात असे. एके 
दिवशी 'शञानचक्षु'चे तीन नंबर माझ्या नावाने आळे, एकात वुधवारवाडा आणि 
विश्रामबागवाडा जळाल्याची बातमी होती आणि दुसऱ्यात दौलतराव मारळा 
गेल्माची. तिसऱ्यात काम होतं, ते माझ्या घ्यानात नाही. दोलतरावाची हकीकत 
ऐकूत्न बाघुदेवास फार वाईट वाटलं. त्याचा चेहरा उतरला आणि त्याच्या डोळ्या- 
तेन टिपं गळू लागली. दौलतरावाच्या संगतीत घालविलेल्या दिवसांच्या आठवणी 
सांगून त्यानं फार शोक केला. तो म्हणाला : “ दोळतराव-हा माझा सरदार होता. 
तो माझा मित्र असून माझ्या टोळीचा मुख्य होता. तो शूर. होता. ञाणि त्याची 
त्यानं एखाद्या वीराप्रमाणे स्तुती केली. अश्या शूर माणसाला मेजर डेंनिअलनं मारलं 
म्हणून वासुदेवानं संतापानं मेजर डॅनिअलला शिव्याशाप दिळे. पुष्याच्या आगींचा 
मजकूर ऐकल्यावर वासुदेव म्हणाला :“ ते वाडे उगाचच जाळठे.पण झालं तेकाही 
बाईट झालं नाही. सरकारचं नुकसान होणं हे केव्हाही चांगलंच. वासुदेव म्हणाला 
कौ, पुन्हा दोततीनशे माणसं मिळाली की, मी परत कामाला लागेन. 


भहाजनने नंतर रोहिल्यांची आपण कशी गाठ घेतली ते सांगून म्हटले : 
“त्यांना समक्ष भेटून करार करण्याचं ठरलं. गाणगापुरास परत आल्यावर वासुदेव 
'काशीकरवाबा' म्हणूनच देवळात राहात असे. काही द्विवसांनी त्याचा ताप वाढत 
गेला. तेव्हा तो माझ्याकडे राहण्यास आला. तो आमच्याकडेच जेवत असे, बंड 
करून दिटिश राज्य उलधून पाडण्याची योजना त्यानं येथेच माखली. तो म्ह्णे, 
आता पैसे जमदून फोज गोळा करावी. फोज जमा कडून राज्य घ्यावं. रेल्वे मोडावी. 
तारायंत्र तोडोवी. आणि इंग्रजांचं राज्य उळ्धन पाडाव. तो म्हणाला की, पुण्याचा 


रट्ट वासुदेव वळवंत फडके 


सरकारी खजिना लुटण्याची आपण योजना आखली होती. पण एका मुसलमानानं 
फितुरी करून ती बातमी सरकारल्य दिली आणि तो कट फसला.” महाजन पुढे 
म्हणाला : “काही पत्र माझ्या हातानं पत्ता लिहून तो घाडीत असे. त्याचं एक पत्र 
माझ्या पत्त्यावर आलं होतं. त्याला त्यानं जबाब पाठविला. त्यावर मी पत्ता लिहिठा. 
नो असा- मुंबईत, फणसवाडीत जगन्नाथाचे चाळीत, गोविद गोपाळ करमरकर 
यांचेकडे. पत्र पाठविणाऱर्‍यांत भास्कर ज्योतिषी आणि हैदराबादचा महंमद हे होते. 
त्यांच्या नावाचं भास्करचं पत्र हैदरावादेस जातेवेळो मो घेऊन जाईन, असं वासुदेव 
म्हणाठा.” 


इस्माईलखान रोहिल्याची गाऊ पडून त्याच्याशी रोहिल्यांच्या भरतीविषयो 
झालेल्या वाटाघाटींची माहिती सांगताना महाजन म्हणाला: “इस्माईलखान 
अन्नूरला आला होता, तेव्हा वासुदेव बागेत होता. गोपाळराव त्याच्याबरोबर 
बागेतच होता. हो बाग गाणगापुराहून एंक मैलावर आहे. तेथून मी त्याना भनूरला 
घेऊन गेलो. गाणगापुराहून अन्नूर पाच मैलांवर आहे.” 


इस्माईल्वानाशी झालेल्या लेखी करारांची माहितो देऊन आपल्या साक्षीत 
महाजन पुढे म्हणाला: “मेजर डॅनिअल येण्याच्या आधी गाणगापुरच्या देवळाचा 
सेवेकरी रामभाऊ हा मजकडे आला. त्यानं तांगितलं की, सुलेमान चावडीत असून 
तो वासुदेवाला घरण्याकरता आला आहें. तो वासुदेवाच्या द्योधात होता. मी ते 
सागून वासुदेवाला सावध केले. तेव्हा तो माझ्या घरातुन निघून देवळाच्या बागेत 
राहू लागला रोहिल्यांना पैसे द्यावयाचे ठरले होते. पसे आणण्यास मी.पुण्यात जातो, 
असं म्हणालो. पण वासुदेव स्वतःच ते आणण्यासाठी गाणगापुरहून निघाला. त्याचं 
दप्तर वर्गैरे कागद माझ्या घरी होते. मेजर डॅनिअल येताच माझ्या सांगण्यावरून 
आईनं ते नाहीसं केलं. त्यात गव्हनेरचं डोक आणून देणाऱ्यास रु ५००० आणि 
इतरांना कमी रकमांचे वासुदेव वळवंताचे जाहीरनामे होते. याऱिवाय सातारा, 
नाणिक जिल्ह्याची वर्णनं होती. आणि नकोशे होते. पुण्यास दोनझे माणसं हाता- 
खाली असणारे रजपूत आपले मित्र आहेत, आणि गोदावरी प्रांतात माझें मोठ- 
गोठाले स्नेही आहेत, असं वासुदेव म्हणाला, ग्रोदावरीकडें जाण्याचा त्याचा बेत 
होता, हे मला डाऊक होतं.” 
महाजनची आपटे यांनी नंतर कसून उलट तपासणी घेतली. तोत उत्तर 
द्वेताना महाजनचो त्रेघा उड्डाली. तो म्हणाला : “पुण्यास माझ्या काकांचं घर असूनही 
मी पृष्पास स्टीफनस्नन साहेबांच्या भंगत्यात राहात आहे.” 
आपटे (न्यायाघीशास| : “याचा अर्थ साक्षीदार पोठिसांच्या ताव्यात आहे 
असाच मो करतो." महाजन: “पण भी पोलिसांच्या ताब्यात नाही. वासुदेयानं 
स्याचे जाहीरनामे माझ्यादेणत काढले नाहीत. वासुदेवाचे सर्प मागदपतर माह्या 


भीषण जम्मठेपेची निर्दय शिक्षा २८९ 


भाईने नष्ट केळे होते.काही यर्तमानपत्राचा मी स्वतःच वर्गणीदार अतत्यामुळे त्यांचे 
अंक माझ्याफडे येत असत. डॅनिअल साहेवास मी वरील पत्र दिलं. ते कलमदानात 
होतं. जाहीरनाम्यांथेरीज दुसरे कागद मी वाचले नाहीत. डायरी त्यात होती. पण 
मी ती वाचली नाही. मी निशाण मारण्यास गेलो, कारण निद्याण मारणं ही एक 
विद्या आहे म्हगून ते माझ्या मनात आलं.” भू 


अच्नूरच्या जानोजीराठ यशवंतराव या मराठा साशीदाराने साक्ष देताना 
म्हटले : “ भी निसबत निजाम सरकार समशेर उमरा, तालुझा गवूर, मधूर येथे 
शिपाई म्हणून नोकरी करतो. आरोपी नं. १ दोन-तीन महिन्यापूर्वी भभूर येथे 
आला होता. आम्ही त्याला 'महाराज' म्हणत होतो. दरमहा १० रुपये आणि पोटास 
अ्रश्न या पगारावर माणसं ठेवण्याची त्यानी तयारी दाखविली होती. इस्मा्ईल- 
खानाबरोबर त्यांचा माझ्या समक्ष करार झाला. तो रंगोपंत्त यानं लिहिला आणि 
इस्माईखान याच्या हातात दिला. त्यावेळी शहावुद्दीन, शेख सोंडू, हु्तेनसाहेब, 
हुसेनखान वीरे बरेच रोहिळे पुढारी हजर होते. त्या पगारावर काप काम करायचं 
असं विचारताच लारोपी नं. १ म्हणाला की, इंग्रज सरकारविरुद्ध बंड करामचं 
आहे. दिवसा जगलात राहून रागी ब्रिटिदा मुलखात ठछूड मारायची आहे. गवर येथे 
५० रोहिले आहेत. ते सर्वे महंमद जमादाराचे हाताखाली आहेत. ठराव पत्राचा इ. 
सर्व वृत्तांत सागून साक्षीदार म्हणाळा : “ इस्माईलसान वगैरेंनी ते करण्याचं 
नाकारलं. पण आम्ही दक्षिणी लोकांनी तर सुरुवातीपासूनच ते नाकबूळ केलं होतं.” 
चतुरा वोमण्णा याने भाषण बार्डालाच्या जहागिरदाराकडे नोकरी करतो, असे सांगून 
रंगोपंत्ताला दिळेंल्या आपल्या बंदुकीचा वृत्तांत सांगितला, त्याचप्रमाणे ती त्माने 
परत आणून न दिल्याने आपणच ती बंदूक देवळात जाऊन परत लाणत्याचे सागि- 
तठे. तो भ्हणाला : “ रंगोवंतानं माझ्यापाशी १०० माणसं दरमहा रु. १० भाणि 
अन्न या पगारावर मागितली, महाराजांना आम्ही कघी पाहिलं नाही.” शेख दहा- 
बुद्दीन शेस इमाम म्हणाला : “अन्नूरला रोहिडा वस्तीत रंगोपंत आला होता, त्यावेळी 
(बासुदेव बळवंतांकडे हात दाखवून) हे महाराज त्याच्यासमवेत होते.” यावेळी 
घडलेल्या वरील वृत्तांतात शेख दहाबुद्दीन यावे यानंतर संपुप्टी दिली, इस्माईछसान 
करीमखान यानें अपेक्षेप्रमाणे रोहिल्यांच्या भरतीसंबंधीच्या ठरावपत्रांचा वृत्तांत 
आणि त्ती सर्व गोष्ट खोटी आहे असे सांगितले. रंगोपंत नापल्या वस्तीत आल्याचे 
आणि त्याने वरील वेतनावर माणसे ठेवण्याची सिद्धता दाखवल्याचे इत्माईछ. 
खानाने मान्य केळे. पण तो म्हणाला : “आमचं काम काय असं विचारल, तेव्हा 
दिवसा जंगळात राहून रात्री छूटी मारायच्या असं रेंगोपंत म्हणाला. तो ऱ्ह्पात्त 
को 'मी इंग्रजांचा शत्रू आहे. तेन्हा, न फेकत निघून जा आणि पुन्हा मला तुझं वोंड 
दाखवू नको, असं मी त्याठा . त्यांच्यासमवेत आलेल्या माणसाचा चेहेरा 


२९० बासुदेव बळवंत फडके 


झाकलेला होता. त्यामुळे तो म्हणजेच आरोपी नं. १ असं मी मोळखू शकत 
नाही (” र 

इस्माईलखानाच्या खर्‍या गोप्टी नाकारण्याच्या मनोवृत्तीमुळे उलट तपासणीत 
आपणास अनुकुल अशी वरीच उत्तरे त्यांच्याकडून नापटे यांनी काढून घेतली. त्या- 
उलट तपासणीत तो म्हणाला : “ मी पेशावर पलीकडील राहणारा आहे. माझी 
मातूभापा पुढतु आहे. मला मराठी येत नाही. ” इतर रोहिले साक्षीदारांनी सांगितले 
को, “बंडासाठी पाचशे रोहिल्यांची भरती करण्याचे वासुदेव वळवंत्तांनी ठरवले 
होते.” हे सवं हैदराबादचे साक्षीदार जवळजवळ तोच तोच पुरावा देणार असल्या- 
मुळे न्या, न्यूनहॅम म्हणाले की, “अश्या वेळी त्याना थोळावन फक्‍त उलट तपासणीसाठी 
पुढे करावयाचे अशी नेहमीची प्रथा माहे.” त्यांच्या या सूचनेप्रमाणे मग या साक्षी- 
दाराना उलट तपासणीसाठी बोलविण्यात मालें. 


हसनखान शेरेखान खालच्या न्यायालयात हाच वृत्तांत सांगून म्हणाला होता 
**जमादारास दहांचे ऐवजी महिना पंचवीस रुपये आणि जेवण देण्याचे महाराजांनी 
मान्य केलं होतं. येतील तेवढी माणसं मी ठेवीन असंही ते म्हणाले. दिवसा जंगलात 
राहून रावी इंग्रज मुलूख छुटावयाचा हे काम समजताच भो नोकरी पत्करण्पाचं 
नाकारल॑. परंतु इस्माईलखानानं त्याचा करार मान्य केला. पेशावरील मुलुखांतून 
स्वत: आपल्या भाईवंदानाही मो नोकरीवर राहण्याविपषयी विचारीन, असं इस्मा- 
इल्खानानं म्हटलं! मो स्वतः ते मान्य करण्याचं नाकारलं. महाराज तोंड झाकून 
बोलत होते. त्याचं कारण देताना ते आजारी आहेत, असं रंगोपंत म्हणाला ! तरी- 
ही भारोपी नं. १. हेच तें महाराज म्हणून मी निश्‍चित सांगू हकतो! मो रोहिला 
चस्तीत नोकरी करीत असलो तरी आहे मी दरखनीच. ” शेस सोडूं देख अहमद 
थरील वृत्तांत सांगून म्हणाला होता: “मीही ह्सनखान शेरेखानप्रमाणेच महृंमद- 
खान जमादाराकडेच नोकरी करतो. काम काय करावयाचं ते समतताच मी महा- 
राजांकडे नोकरो करण्याचं नाकारलं. तेव्हा इस्माईलखान म्हणाला की, 'तू भ्याड 
दरसनी आहिस. ' आणि त्यानं ठरावपत्रावर सही केली. सय्यद हुसनखान गुलामसान 
यरोक्त सर्वे वृतांत सांगून म्हणाला होता: “जेव्हा महराज म्हणाठे की, इंग्रज हे 
माझे शत्रू माहेत, तेव्हा आम्ही म्हणालो को, ते आमचे शत्रू नाहीत.” 

ठरल्याप्रमाणे या सवं साझ्षदाराना मग उटलं तपासणीसाठी बोलावण्यात 
आठे. आणि बचावपक्षाच्या वकिलांना तुम्हाला त्यांची उलट तपासणी कराययाची 
आहे काय, असे विचारण्यात आले. तेव्हा वासुदेय वळवंतांचे धळीळ आपटे यानी 
धूतेपणाने मरा ती घ्यावमाची नाही, असे सागितकते. 

वाई येथे पागोटी थोधण्याचग घंदा फरणारा बायाजी नारायण जोशी याने 
खालच्या ग्यापाटमात यासुदेय थळवताविर्द्ध साक्ष दिली होती. तो स्वतः एका 


भीषण जन्मठेपेची निर्दय शिक्षा २९१ 


दुटीच्यासंबंधात अटकेत होता. त्याची साक्ष चाडू झाली, तेव्हा न्यायालयात पुन्हा 
खळबळ उडाली. कारण, खालच्या न्यायाल्यात वासुदेव बळवंतांविद्द्ध साक्ष धाव- 
यास लागली म्हणून त्यांच्या मनात चुटपुट लागून राहिली होती. त्यामुळे कुंटे यांच्या- 
प्रमाणेच त्यानेही आपली साक्ष फिरविली. तो म्हणाला: “मी वाईचा राहणारा 
आहे. आरोपी वासुदेवाठा मी ओळखतो. त्याच्याविरुद्ध मी खालच्या कोर्टात साक्ष 
दिलेली भाहे. सात आठ महिन्यापुर्वी मी त्याच्या घरी पंधरवडाभर राहिलो होतो. 
त्याच्याकडे रामोशी लोक नेहमी येत नसत. भी त्यांना एकदा-दोनदाच आलेले 
पाहिळे. मी भोरचे लोक त्याच्याकडे आठेले पाहिले नाहीत. वासुदेवानं माझ्यादेखत 
बंडात सामील होण्यास त्याना कधी सांगितलं नाही. दुष्काळात लोकांना छुटावं 
असं रामोऱ्यांनी सुचविलं, पण वासुदेव भ्हणाला कौ, तसं करून काही उपयोग 
नाही. मी वडोद्याकडे जाणार्‌ आहे अस तो म्हणाला, तो म्हणाळा की, भी हिंदू 
लोकांच्या कल्याणासाठी झटत आहे. तो म्हणाला की मला हिंदुधर्माची प्रस्थापना 
करावयाची आहे.” 
नांनाभाई हरिदास यांनी या वेळेस साक्षीदाराचे सालच्या न्यायालयातील 
निवेदन वाचून दाखवून त्याला म्हटले;  खाळच्या न्यायालयात तू असं सागितलं 
आहेस की, वासुदेव म्हणाला क्री, मला हिंदुघर्माची आणि हिंदू राज्याची प्रस्थापना 
करावयाची आहे आणि इग्रजांच राज्प उलथून पाडावयाचं आहे.” साक्षीदार:”मठा 
खालच्या कोर्टात मी काय म्हणालो ते भाठवत नाही. त्या वेळी मळा ताप आलेला 
होता.” न्या. न्यूनहॅम : हे खर॑ नाही. त्या वेळो तुला ताप आलेला नव्हता.” साक्षी- 
दार: “ दुष्काळात लोकाना लुटावं, असं रामोशी बासुदेवाला म्हणाले, है खरं आहे 
पण तो म्हणाला की, 'अस करून काही उपयोग नाही. हिंदुघर्माचा प्रचार करावा 
आणि मला हिदुघर्माची प्रस्थापना करायची आहे, असे तो म्हणाला हे खरं आहे. 
पण ब्रिटिश राज्य उलथून पाडलं पाहिजे, असं तो म्हणाला नाही.” तुझी कोणती 
साक्ष खरी. खालच्या न्यायालयातील की या न्यायालयातील, असे विचारताच 
, लाताचीच आपली साक्ष खरी आहे, असे जोशी पुढे म्हणाला. 


* _ नानाभाई हरिदास: तू तुझ्या पूर्वीच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे वासुदेवानं 
रामोड्याना पंधरा रुपये वेतनावर माणसं जमविण्यास सांगितले की नाही?" साक्षी- 
दार; “नाही!” आपटे यांनी मग या साक्षीदाराची उलट तपासणी घेतठी. त्या 
वेळी तो म्हणाला: “मला नाना फोजदार यांनी वाईला अटक कून दोन शिपायां- 
च्या मदतीनं मागे एकदा पुण्याला आणलं होतं. त्या वेळी ३४ दिवस पोलोस कोठ. 
११ 'बदुधमे मजला स्मापन करणे माहे,” न्या. न्यूनहेम यानी नोंदळेल्या पुराव्यात वासुदेव वळवतांचे 


म्हणून नेमके हे शब्द या साक्षीदाराच्या साक्षीत दिठेले आहेत. * इंपरेटिव्ह ४६ दाघुदेव वळवत 
फडके ,” केस न. 153 ७91879 


२९२ वासुदेव बळवंत फडके 


ड्रीत ठेवलं होतं. त्या वेळी वासुदेवाबद्दळ मला माहीत होतं, ते भी पोलिसांना सांगि- 
तलं होतं. मला नंतर पुन्हा अटक करून वाईहून पुण्यास आणण्यात भलं आणि गेले 
१०1१२ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. मी अजून फरासखान्यातच 
आहे. माझी वासुदेवाशी गेले सहा एक महिने ओळख आहे. त्यानंतर मी पुण्याला 
पंधरावडाभर त्याच्याकडे राहिलो होतो. त्या वेळी मी त्याच्याकडेच जेवत असे. 
वासुदेव हिंदुधर्मस्थापनेविपषयीच बोलत असे. इंग्रजांचं राज्य उलथून पाडण्या- 
विषयी नाही,” नाना भिडे यानी सरकारची वाजू सावरण्याकरिता साक्षीदाराकडून 
फेर तपासणीत वदविलं : “मला वाई तालुक्यात धोंड आणि निव येथील दरोड्या- 
संबंधात अटक करण्यात आली होती.” न्या. न्यूनहॅम यांनी जोशी याला प्रत्यही 
न्यायाल्यात उपस्थित राह्ण्मास सांगितळे. नानाभाई हरिदास : “तो दोन दरोड्या- 
च्या आरोपांवरून पोलीस कोठडीतच आहे. ” न्या. न्यूनहॅमः “अस्स? भग खोटी 
साक्ष दिल्याच्या आरोपावरून त्याच्यावर अभियोग भरण्यात काही अर्थ नाही. नाही- 
तर मी खचित तसा अभियोग त्याच्यावर भरला असता. ” नाना भिड: “अभि- 
योजकांचा पुरावा देण्याचं काम उद्या निश्चित सपेल. ” नानाभाई हरिदासानी 
म्हटले: “सरकारच्यावतीनं आता आणलक्षी दोन साक्षीदारच वोलवावयाचे राहिले 
माहेत, त्यांना उद्या बोलावून सरकारच्या बाजूचा पुरावा उद्या संपेल, ” आणि मग 
या दिवशीचे न्यायालयाचे काम संपले. 


चवथ्या दिवशी गुरुवारी ६ नोव्हेवरला सकाळी १०॥ वाजताच न्यायालय 
प्रेक्षकांनी भरून ग्रेले. कारण, आज अभियोगाचा क्षेवटचा दिवस असेल माणि वासु- 
देव बळवंतांचे निवेदन आणि अभियोगाचा निर्णेय ऐकावयाला मिळेल अशी लोकांची 
अपेक्षा होती. परंतु निर्णय काही त्या दिवशी लागला नाही. आज रंगोपंत महा- 
जनची ५५ वर्षांची विधवा आई दुर्गावाई मोरेरवर महाजन यांची प्रयम साक्ष झाली. 
त्या म्हणाल्या : “ रंगू माझा मुलगा आहे. मो त्याच्याजवळच गाणगापुरला राहाते. 
आरोपी नं. १ बासुदेव यास मी गाणगापुरास पाहिला. तो देवळात राहात असे, 
तो फार आजारी होता. तो आमच्याकडे दीड एक महिना जेवणात येत असे. त्याच्या 
बागदपत्राचं एक वंडळ आमच्याकडे होतं. मी काशीहून आले, तेव्हा रगूनं सागितलं ' 
को, ते वासुदेवाचे कागद आहेत. तो गेल्यावर आणि त्याला अटक झाल्याचं कळताच 
मी घावरले. ते कागदपत्र मी फाडून टाकळे आणि नदीत फेडून दिले. त्या कागदात 
दोन पुस्तकं मला चांगली दिसली. तो भात मो नदोत फेरून दिलो नाहीत. मी तो 
देवळाच्या पुजाऱयाळा दाखविली. तो म्हूणाऊा को, ते इंप्रजी नकाशे होते. रंगूच 
दप्तर निराळ ठेवण्यात आलं होतं. ते मात्र मो नष्ट केळ नाही. ” आपटे यांनी 
यांची उलट तपासणी घेतलो, तेव्हा त्या ग्ट्णाल्या : “ तसे यागुदेवाचे कागदपत्र 
ट्ोते, हे मदा रंगून तसं सांगितल म्हणून समजलं. वासुदेवाला मो फाशोपारबायॉ 
म्हणून भोळखत अभे तो जेवाया आमच्याकडे येई, तरी देवळातच रहात नसे. 


औपण जन्मठेपेची तिदेय शिक्षा २९२ 


तो तापाने आजारी होता. त्याचं नाव वासुदेव होतं, हे तो पूर्वी आमच्याकडे बड- 
दाळेस आला होता, म्हणून मळा कळलं 


एका रामोद्याचे पूर्वीचे निवेंदल पुराव्यात प्रविष्ट करण्याचे नानाभाई ह्रि- 
दास यांनी सुवविताच त्याच्या उलट तपासणीस आपणास संधी मिळाली नव्हती, 
या कारणावरून या गोष्टीला आपटे यांनी आक्षेप धेतला. त्यांचा हा आक्षेप न्या, 
न्यूनहंम यांनी उचलून धरला. 


नंतर्‌ सरकारच्या बाजूने आणखी साक्षीदार नाहीत, असे नानाभाई हरिदास 
यांनी सांगते, वासुदेव बळवंतांनी आपल्यावतीनं साक्षीदारांची एक तामावली 
खालच्या न्यायालयात दिली होती, तरी अभियोगांचा एकंदर 'रागरंग पाहून त्यांनी 
गापल्मावतीने कोणालाही साक्षीदार म्हणून बोलावले नाही. 


यानंतर वासुदेव बळवंतांची खालच्या न्यायालयातील निवेदने वाचण्यात 
आली. त्यांचे या न्यायालयातील निवेदन त्यांच्या दैनंदिनीदील नोंदी, त्यांच्या 
आत्मचरिभातील उतारे आणि त्यांच्यावरील प्रश्‍नोत्तरे या रूपाने केले गेले, ते 
सर्वच्या सवे देण विस्तारभयामुळे अशक्यप्राय असल्यामुळे त्याचा सारांशच मेथे 
दिलेला माहे. प्रश्‍नोत्त रांमध्ये वासुदेव वळवंतानी आपली वागणूक सरकारला रामोशी 
पकडण्यात सहाय्य देण्याची होती असे म्हटले. इतर वेळी न्यायाधिशांचे प्रन 
उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांनी परतवले. पण हे सर्व न्यायालयीन बचावासाठी 
होते हे उघड आहे! त्यानी आपल्या कृत्या विषयी पश्‍चातापाचे काहीच उद्गार न्याया- 
,ळ्यात शेवटी काढे नाहीत. किवा क्षमेची याचनाही केळी नाही, यावरून ते उघड 
होते. त्याच्या दैनंदितीवर आणि आत्मचरित्रावरच ते दोषी ठरविले गेले आणि 
यातील विधानेच त्यांचे निवेदन ठरले. अटकेच्यावेळी आपल्याजवळ सापडलेल्या 
कागदपत्रापैकी काहीविषयी ते. म्हणाले : “मी प्रत्िद्धीसाठी एक पुस्तक लिहीत 
होतो, पुस्तकासंबंधीचे कागद त्याचे आहेत. मी गव्हर्नरसाहेबांना एक अर्ज करीत 
होतो. पण मी मध्यंतरात आजारी पडल्यामुळे तो. अर्धवटच राहिला.” त्यांच्या 
निवेदनातीक परिच्छेद न्यायाडयात वाचले जाऊ लागले, तेव्हा आपल्या बंडामुळे 
त्यांचे शब्द ऐकण्यास सोत्कंठ झालेली जनता स्तिमितच झाली. त्या उद्‌गारातील 
ब्रिटिश राज्याचे त्यांनी काढलेले वाभाडे व्यक्त केली आपल्या देशाच्या स्वातंत्र्य- 
विषयीची दुर्दम्य स्वातंत्र्यत्मळसा, आपल्या दु.खो देशबांधवांविवयी अंत.करणातील 
कळवळा भाणि आत्मचरित्रा'तील हिंदी प्रजासत्ताकाची स्थापना करण्याच्या हिंदु- 
स्यानच्या अंतिम ध्येयाची तेव्हा शंभर वर्षापूर्वी दष्ट्याच्या थोरपणाने त्यानी केलेली 
धोपणा न्यायालयापुढील त्याचे निभंय निवेदन म्हणून भावी पिढ्यांचा मौल्यवान 
चारसा ठरली. त्या काळात त्यातील एकेक वाक्य आणि एकेक विचार सिहाचे 
हृदय असणारा निघड्या छातीचा पुरुपच उद्धोपू धकेळ असा! होता! 


र९्ड वासुदेव बळवंत फडके 


वासुदेव बळवंत म्हणाले : “हिंदुस्थान देशातील लोक ब्रिटिश राज्याखाठी 
उपासमारीने मृत्युपंथाला लागलेले आहेत. ब्रिटिश लोकांचे वरकरणी मार्ग औदा- 
र्यांचे; परंतु भात पाहिले तर विश्वासघातकीपणाचे आहेत." 


“ एका हिंदी माणसाला कोठे एखादी मोठी जागा द्यावयाची आणि वृत्तपत्रे 
लागलीच डांगोरा पिटावयाला लागतात को, हिंदी भाणसांना मोठ्या जागा देण्यात 
येत आहेत. हिंदुस्थानात तयार झालेल्या कापडाच्या कपड्यांना वाजारात मागणी येऊ 
लागली मात्र. लागलीच कलकत्त्याच्या व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात युरोपियता- 
साठी पाच' हजार रुपयांच्या देतनाची नवो जाधा निर्माण करण्यात आली. या नव्या 
अधिकाऱ्याने आग्नात होणार्‍या, इंग्लंडमध्ये. तयार होणार्‍या कापडावरची जकात 
रह केली. चौदा जिल्ह्यांचे एकवीस जिल्हे करण्यात आले. आणि आणखीही 'वाढ- 
तील. याचा अर्थ साहजिकच महिना दोन हजार रुपयांवरील वेतनाचे सात नवे 
कलेक्टर आणि सात नवे न्यायाधीश यांचोही नेमणूक झाली. हिंदुस्थानात सैन्यात 
सावलीत दसून एखाद्या य्रोपियनाने नोकरी केली को, त्याला निवृत्तीनंतर ७५००० 
रुपयांची ग्रज्युद्दटी देण्यात यते. 


* युरोपियन लोकांस हिंदुस्थानातील लोकांपेक्षा याप्रमाणे लाखो रुपये अधिक 
देण्यात येतात. हा सगळा पैसा कोणाचा ? इंग्रजांच्या वापाचा काय ? तो काय 
फुकटचा आठा काय ? हिंदूंना आणि मुसलमानांना, दोघांनाही ही लांछनास्पद 
गोप्ट आहे. त्यापेक्षा आपण सर्व मरून गेलो असतो, तर फार बरे झाले असते. ” 

* त्यांनी दुप्काळी कामे उघडली. पण प्रत्येकाला मजुरी दिली रोज दीड 
भाणा आणि त्या वेळी घान्य मिळत होते रुपयाला पाच शेर. असे करणे शुद्ध फसवणूक 
होती. म्हणजे तोडाने सांगावयाचे खा म्हणून; पण हातांनी दाखवावयाचे की, तसे 
केलेस तर मारीन म्हणून ! अश्या फसवेगिरीची हजारो उदाहरणे देता येतील. परंतु 
भामच्यापेकी एकाने तरी त्याचा शोध केला आहे काय ? या सर्वाचा भ्थं काय? 
माचा म्थंच मुळी पैसा गोळा करावमाचा, हा देश अमे रिवेप्रमाणे इंग्रजांची वसाहत 
बनवाःवयाचा जाणि ञामचा धर्म नप्ट करावयाचा, हा नाहे! ” 


“या आणि इतर हजारो गोप्टीचा राजदिवस विचार करता करता माझे मन 
हिंदुस्थानातील इंग्रजी सत्तेचा नाद परण्यासाठी उद्युत होऊन गेले. मला दुसरा 
कसलाही विचार सुचत नसे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, मी शौचास गेलो भसता, 
स्वान करीत अतता, वयम करीठ असता, जेवीत असता आणि घोपेत-भाणि कधी 
कधी प्रहर न्‌ प्रहर त्या विचारामुळे मला झोपही येत नसे - मी त्याच गोष्टीचा 
विचार पःरीत असे. मध्यरात्रीच्या अंघःकारात मी उठून वसत असे आणि ब्रिटिश 
सत्तेपा उच्छेद कस! करता येईल त्याचा विनार करीत बसे ! त्या विघाराते असा 
मी वेडा होऊन गेलो! ” 


भीषण जन्मठेपेची निर्दय शिक्षा २९५ 


* पा देशात शेती कालव्याच्या पाण्यावर करतात. मणि सरतारने जर 
' आमच्या लोकांना दोन महिने परेल इतके अज्ञघात्य नाणि फुकट पाणी पुरवले 
असते, तर पीक भरघोस भाठे असते आणि जनतेला वर्षभर पुरके असते. मग घान्या- 
चौ बाहेर्न आयात करण्याची आवऱ्यकता राहिली नमती भाणि माझे देशबंधू 
भुकेने मेले नसते, परंतु परकार सोटा दयेचा भाव आणते आणि तोझांची उपास. 
मार दूर करण्याकरिता वराच स्थ आला आहे, या मिपानें नवे कर आणि लायसेन्स 
डघूटी बसवते. " 


“ अशा भापत्तोत उपासमारीने जे गरोव लोक मरत आदेत आणि ज्यांच्या 
हाडांचे फकत सापळे राहिले आहेत, त्यांना भी वाचवू वसा शकेन, याचा मी कित्येक 
यर्पे सवत विचार करीत आलो आहे. त्या कार्यात मो माझी पै न्‌ १ एर्वे भरून 
टाकली माहे, त्याच उद्दिष्टासाठी मी श्रीदैल मल्लिकार्जुनास नाणि एतर तीर्प- 
क्षेत्राच्या दुसऱ्या ठिकाणी तपश्‍चमॅसाठी गेलो, आणि माझे उद्दिष्ट जर साध्य झाठे 
नाही, तर स्वतःच भरून जावयाचे ठरविठे ! ” 

,___ “ छोक दुःपांनी गांजलेले आहेत तेव्हा मी म्हटले, तुख्यात तर फरनपाहू ! 
उपादमारीने मरणारे लोक कदाचित दोबटी यश येईल या विचाराने मला पऊन 
मिळतील ! ” 


"मो बंदूक उडविण्यास शिकलो. घोडदौड फरण्यास, तरवार फिरविप्याश 
मणि भाला आणि निशाण मारण्यास निकलो. हत्यारांचा फार शोक. नेहमी दोन. 
तीन बंदुका, पाच चार तरवारी, पट्टे, भाठे माज्यापाभी असत. ” 

" माझा देशाभिमान अतिदाय जाज्वल्य होता. इंग्वराठा मापी प्रार्यना अरे 
की, त्याने माझे प्राण घ्यावे ; पण माझ्या देशांधवांना पुसी करावे! मी कपा- 
ळाला गंध लावण्याचे झोडून दिले. जटा बाणि दाढी थाढयिठी आनि कापत्या 
चाघ्तेत झोळी घेतलो, पागोटे घालण्याचे सोडून दिले. " 

* दित्येबदा रजा घेऊन नाशिक, बहूमदनगर, खानदेश, उर्नविनी, इंदूर, 
बडोदा, नागपूर, कोल्हापूर, सांगली, मिरज, वर्गरे ठिकाधया मी पायी प्रवास का. 
देपोल भिल्ल, कोळी आणि रामोझी लोझांना ब्रिटिश राज्याविरद्ध उठविजे हे माझे 
पहिद्धे वाम होते. काही संस्पानाठील लोकांना माझ्या प्रयत्नात भो सहभागी करून 
घेतले. मी रामोरयांना जेवणे दिलो. त्यांना पामोटी याधळी, दिटिशांविषद बड 
करण्यास सिद्ध केले. '” 


२९६ वासुदेव बळवंत फडके 


“ज्या भूमीच्या पोटी आपण जन्मलो, तिच्याच पोटी ही सारी लेकरे झाली. 
त्यानी अन्नाछ्न करीत उपाशी मरावे ; हा देश अमेरिकेप्रमाणे ब्रिटिशांची वसाहत 
न्हावा आणि आपण कुत्र्याप्रमाणे स्वतःचे पोट भरीत रहावे हे माझ्याच्याने पाहवके 
नाही माणि म्हणून मी ब्रिटिद्य सरकारविरुद्ध सशस्त्र बंड पुकारण्याचे ठरविले. 
त्यापेक्षा हिंदुस्थानच्या लोकांच्या हितासाठी ईश्वराच्या न्यायसभेत हजर होणे 
बरे श्या 

“काहीही विचार न करता मी शेवटी नोकरीवर लाथ मारली आणि स्वराज्या- 
साठी टूट मारून पैसा मिळविण्याचे ठरविले. त्या पैशाने मला वाटले की, मला 
माणसे नोकरीस ठेवता येतीक. त्यांच्या लढाऊ टोळ्या निर्माण करता येतील आणि 
कार्याला प्रारंभ होईल. लहान मूल जन्मताच काही मोठ्या माणसांची कामे करू 
शकत नाही. ते तसे करावयाला कित्येक वर्षे मध्ये जावी लागतात. तेव्हा चांगल्या 
पायावर उभारलेले लहानसे वड उभारून शेवटी आपले राज्य परत का मिळवू 
नये ? अश्या सर्वे गोष्टीचा सूक्ष्मपणे विचार करून माझ्या टोळ्या घेऊन मी कार्य 
सुरू केले. ” 


* पुण्याचा खजिना लुटण्याची माझी सर्व योजता पुरी झाली होती. पण 
आयल्या वेळेला एका मुसलमानाने ती बाहेर फोडली. त्यामुळे तो वेत मला सोडून 
द्यावा लागला. त्यानेच-त्यानेच सर्वे हिंदुस्थानचा घात केला! नतर आम्ही घामारी 
लुटली, वाल्हे भाणि कित्येक गावांच्या ुटी मारल्या, चांदसेड भाम्ही रात्री लुटले, 
पण भाजे उद्दिष्ट सफळ होणार नाही, असे भला वाटू छागले, त्यावेळो माझ्या 
अंगात ताप होता. आणि तो किती दिवस टिकेल ते सांगता येंत नव्हते. त्यामुळे 
'रामोशांचा नाद सोडून मी शेकत मल्लिकार्जुनी गेलो.” 


हवा तेवद्या पेसा हातात माल्यावर प्रत्यक्षात भागावपाच्या बंडाच्या 
आपल्या योजनेची कल्पना देतांना वासुदेव वळवंत म्हणाले, “मी माझी माणसे दोन 
दोन महिने आधी पाठवून देह्याच्या चारी कोपर्‍यात बंडे करविली असती. एकाच 
घेळी असा भडका उडला तर्‌ युरोपियन लोकात भीतीचा वायुगोळा उठला असता! , 
त्यामुळे डाका वंद झाल्या असत्या. रेल्वे उवडल्या गेल्या असत्या! तारांचे खांब 
उपटले जाऊन तारायत्रे मोडून प्ली असती. सर्वे दळणवळण पार थंडावले असते. 
आणि एका टोफझाकडून दुसऱ्या टोकाकडे बातमी गेली नसती. असे झाले असते 
म्हणजे तुए्प फोडण्यास संधी मिळाली असती. तुदंगातील मोठा मुदतीचे कदी तरी 
आ्राम्हालाच येऊन मिळाले असते. कारण ब्रिटिश राजे पुन्हा प्रस्यापित झाले असते, 
तर ते पुन्हा पकडले गेले असते, अशी भोती स्याना असती! त्यानंतर सरवधरी 
णजित लुटता आडे असते. आमचे मामथ्य झिहो, आम्ही कितीजण, कोठे आहोत 
दत्पादीचा काहीच पत्ता न रागल्यामुळें हजारो अडाणी झोक आम्हादा मेजन 


भीपण जन्मठेपेची निर्दय शिक्षा २९७ 


प्ढाठि असते. आणि सवंत्र एकच चमत्कार व्हावा त्याचप्रमाणे होऊन (हिंदुस्थानां- 
तून) इंग्रजाना हाकून लावून प्रजासत्ताक राज्याची स्थापना करण्याचे माझे जे 
उदिष्ट पुर्णपणे सिद्धीस गेळे असते! मग आकाशातील बापानेच लाठी उतल्न 
झयजांना वाचविले असते तर कोणास माहोत! " 

द “यण आपले ठोक चांगल्या कामात मागेच राहतात. ब्रिटि्ांचे ढोंगी राज्य 
गेढे तर त्यांना आनंद वाटेल. पण ते म्हणतील, “आमचा पैसा मात्र मा] नका! ' 
अद्या लोकांकडन कद्याची अपेक्षा करता येईल? ” 

“महो, तुम्ही हिदुस्थानवासी लोकहो आणि माझ्या बंधूनो, मी तुमच्या 
पाया पडून तुम्हाळा शेवटचे बंदन करतो. तुमच्या हितासाठी मी माझे प्राण देळव 
ठुमचा वकील-म्हणून ईश्‍वराच्या सभेत हजर होणार आहे. सर्व व्त्रियांना मी माझ्या 
भातेग्रमाणे मानले आहे. आणि त्यांचा पैसा मला वमनासमान आहे. जर त्याचा 
काही अंश माझ्याकडे अजाणता आलाच असेळ तर त्याचा उपयोग माझ्या मवात 
असठेल्या पवि्र कार्यासाठीच झाला असेल! ” 

"मी इंश्‍वराला भीत नाही. मी त्याच्याशी भांडण्यास जातो. असे करण्या- 
तही मो काय पुरुपार्थ केला आहे? द्धिची क्रपोनी भापल्या अस्यी नाही फा देवांच्या 
कल्याणासाठी काढून दिल्या? तसेच माझे प्राण घेऊन ईदवराने तुम्हा सर्वांना सुसो 
करावे अशी माझी त्याला हात जोडून प्राथंना आहे.” 

सरतेशेवटी वासुदेव वळवंतांनी देश स्वतंत्र करण्यात आपल्याला आलेल्या 
भपयज्ाविपयी आपल्या देशबांधवांची क्षमा भागितळी आणि ते म्हणाळे : “पण ते 
होऊ शकठे नाही. पण ईशवरालाच माहीत आहे की, मी हे सर्व तुमच्या हिता- 
साठी केले! अहो, तुम्ही सर्व हिदुस्थानवासी छोकहो, आणि माझ्या देशबांधव, 
माझ्यामुळे तुम्हाला काहीसुद्धा लाभ झाला नाही. मी माझे उद्प्ट साध्य कू 
शकलो नाही! त्याविपयी मला क्षमा करा! ” 

दुसन्या अभियुक्‍तांच्यावतीने थोडया साक्षीदारांच्या साक्षी झाल्यावर ब्रिटिद् 
सरकारचे त्या बंडासंबंधोचे वासुदेव बळवंतांविरद्धचे आरोप कसे सिद्ध झाले आहेत 

ते दाखविण्यासाठी अभियोजकांच्यावतीने भाषण करण्यासाठी नानाभाई हरिदास 
हे उभे राहिले. ते म्हणाले: “पंचातील सभ्य गृहस्यहो, मी पहिल्या प्रयमच' तुम्हास 
या आरोपीविरुद्ध असलेली बाजू विदाद केली होती. ती आता पूर्णपणे सिद्ध झालेली 
आहे. ब्रिटिश राज्य उलयून पाडण्याचा वासुदेव वळवतांचा उद्दंश पुराव्याने पुपपे 
सिद्ध ज्ञालेला आहे. त्याने निरनिराळा ठिकाणी माणसे योळा केली होती, पसे 
जमविले होते! त्याची देनंदिनी आणि आत्मचरित्र ब्रिटिश सरकारविश्द्ध सशस्त्र 
प॒द्ध पुकारण्याचे त्याचे उह्प्ट असल्याचेच दासदितात. वाहेरच्या कोणाही त्याने 
हे उदिष्ट सांगितले नसले, तरी त्रिटिश राज्य उळ्यून पाडण्यावाचून त्याचे उ्ह्य्टि 


२९८ र वासुदेव बळवंत फडके 


दुसरे कोणते असू शकेल? त्याच्या दैनंदिनीत आणि भात्मचरित्रात याला संपुष्टी 
देणाराच पुरावा आहे. आणि त्याने त्यात उल्लेखिलेल्या घटनांता येथे मांडण्यात 
आलेल्या तोंडी पुराव्याने संपुप्टी मिळालेली आहे. त्याने आत्मचरित्रात म्हटले आहे 
को, आपल्यावर झालेल्या कित्येक अन्यायाचा आणि इतर हजारो गोष्टीचा 
विंचार करता आपले मत इंग्रजांविर्द प्रक्षुन्ध झाले आणि त्यांचा नाझ करण्याचा 
आपण निश्‍चय केला. सकाळी, दुपारी आणि रात्री, स्नान करीत असता, जेवण 
करीत असता, ज्षोपेत असता हे उहिष्ट साध्य कसे करता मेईल त्याचाच तो विचार 
करीत असे. एकसारखातो त्या विचारात गर्क असे आणि त्याला त्यामुळे हवी ती 
द्यांतताही लाभत नसे. मध्यरात्रीसुद्धा तो उठून वसे आणि इंग्रजांचा नाश कसा करता 
ग्रेईल त्याचा विचार करी, इतका की, तो शेवटी भ्रमिष्टाप्रमाणे झाला. राणी सरकार- 
विरुद्ध सदास्त्र युद्ध पुकारण्याचा हेतू दाखविणाराच हा पुरावा नाही काय? ” 


नानाभाई हरिदास पुढे म्हणाले: “ बासुदेव बंदूक उडविण्याचा सराव ठेवीत 
असे, आखाड्यातील पेच करी आणि तलवार पट्ट्याचे हात खेळत असे. नेहमी 
आपल्याजवळ पास्त्रे ठेवीत असे. त्याच्या घराची गेल्या मार्चमध्ये जेव्हा झडती 
झाली, तेव्हा त्याच्या घरात बंदुकीची दारू, दिसे आणि इतर वस्तू सापडल्या आणि 
त्या वेळी पंच म्हणून नियुक्‍त झालेल्यापैकी एकाने येथे येळऊत तसा पुरावा दिला 
आहे. ” 

वरील लिखाणातील उतारे सविस्तरपणे वाचून दाखवीत नाताभाई हरिदास 
म्हणाले, ' एके ठिकाणी वासुदेव म्हणतो की, एकाद्या सावकाराकडून ५००० रुपये 
भिळाल्यावर रेल्वे उत्तडून टाकण्यासाठी, तारायत्रे मोडून टाकण्पासाठी आणि दळण- 
वळण बद पाडण्यासाठी सगळोकडे लोकांच्या लहान लहान टोळधा निर्माण करण्या- 
चा आपला विचार होता. त्यानतर तुरुग फोडावयाचे आणि भातील बदी सोडून 
द्यावयाचे होते. हे बंदी आपल्याला येऊन मिळाले असते, असे त्याला वाटत होते. 
तो म्हणतो को, मापल्याला जर असे दोनतीनशे लोक मिळते तर आपला हेतू साध्य 
झाला असता. परंतु असे पैसे मिळणे कठीण झाले. ” 


*तरी पण अशा लोकानी आपल्याभोवती गोळा व्हावे म्हणून त्याने एक मेज- 
बानी दिली. आापल्याजवळचे पैसे त्याने व्यतीत केळे आणि ते लुटी मारून पुन्हा 
मिळविण्याची आजा धरली.” वासुदेव वळवंतांच्या आत्मचरित्रातील आणि दैनं” 
दिनोतील उतारे वाचून दाखवून नानामाई म्हणाके, “ एके ठिअयणी तो विचारतो 
की, जर ही माणसे मला अशी सोडून जात राहिली, तर माझे उद्प्ट कसे साध्य 
होईल? ब्रिटिश राज्य उलधून पाडप्याचे घ्येय त्याने सतत आपल्यापुढे ठेवले होते. 
ह्याने लुटीत भाग घेतला आहे हे न्यायालयापुढे आलेत्या पुराव्यायछनच स्पप्ट 
होते. त्याच्या इनंदिनीतीर नोदीवसून ते स्पष्टपणे दिसून येते. धामारी येपीए 


भीपण जन्मठेपेची निर्दय शिक्षा २९९ 


छाप्यात आणि इतर गावांवरीळ छाप्यात त्याने भाग घेतला आहे. त्या वेळी ठूट 
तोच घेत असे. आणि त्यापैकी काही पैसा शस्त्रे विकत घेण्यासाठी पाठविण्यात येत 
असे.” एका गोपनीय अश्या सरकारी मुद्रित पुस्तकातील उतारे वर्‍याच विस्ताराने 
वाचून दाखवून नानाभाई हरिदास पुढे म्हणाले, “ रोहिला साक्षीदारांचा पुरावा 
आणि रंगोपंत महाजन याची त्याला दुजोरा देणारी साक्ष वासुदेव वळवंताच्या 
गाणगापूर येथील हालचाली सिद्ध करतात. ब्रिटिश राज्य उलधून पाडण्याच्या 
त्याच्या उद्प्टासाठीच त्या. झालेल्या होत्या. राज्यपालांच्या मस्तकासाठी ५००० 
रुपयांची आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मस्तकासाठी ३००० रुपयांची वासुदेव वळवंताने 
काढलेली राजघोपणासुद्धा त्याच उद्दिष्टाचे पुरावे आहेत. त्याचप्रमाणे वनारसच्या 
ज्योतिप्याचे वासुदेवाजवळ सापडलेले पत्र म्हणजे त्याच्या ब्रि. सरकारविरोधी हेतु 
सिद्ध करण्यासाठी आम्ही पुढे मांडलेल्या पुराव्याच्या साखळीतीलच एक दुवा आहे.” 


“येये आलेल्या साक्षीदारांच्या पुराव्यावरून आणि वासुदेवाच्या दैनंदिनी- 
वलन भाणि आत्मचरित्रातील पुराव्यावरून भारतीय दंडविधानांच्या निरनिराळधा 
परिच्छेदाखाली त्याच्यावर ठेवण्यात आठेले आरोप संपूर्णपणे सिद्ध झाले आहेत, 
अस्ता माझा दावा आहे. तेव्हा वासुदेवाला त्यावरून त्याचप्रमाणे त्याच्या स्वतःच्या 
निवेदनांवर्न आणि विधानांवरून तुम्ही दोपी ठरवा.” 


न्या. न्यूनहॅम : “(आरोपपत्रकातील एक परिच्छेद वाचून मध्येच) घडलेले 
अपराध विशद करणार्‍या दंडविधानातील परिच्छेदांच्याच जोडीला भारोपीला 
द्यावयाची शिक्षा विशद करणाऱ्या दंडविधानातील परिच्छेदाखालोही नारोपींना 
सत्र न्यायालयाकडे पाठविण्याची मूर्थ चूक येथील दंडाधिकारी बहुधा करीत 
असतात.” 


इतर आरोपीवर ठेवण्यात आलेल्या दरोड्यांच्या जारोपासंबधीचे विवेचन 

करून नानाभाई हरिदास शेवटी म्हणाले: " मा प्रकरणाकडे दृष्टिक्षेप टाकताच 
पहिल्या प्रथमच बोलताना तुम्ही कदाचित म्हणाल कौ, मूठभर रामोश्यांच्या 
, साहाय्याने ब्रिटिश राज्य उलथून पाडण्याची कल्पनाही दुर्घट आणि अद्वक्यप्राय 
आहे. परंतु हे लक्षात ठेवा को, प्रथम लहान टोळधांचे म्होरके म्हणून खटपट मुख 
करणारे लोक पुढे सैन्याचे नेते बनलेळे आणि राज्यांचे राज्यकते वनठेळे आहेत. 
वासुदेवापुढे हौ उदाहरणे नव्हती असे कसे म्हणता येईल? तो अशा लोकांच्या 
चरित्रांचे लक्षपुत्रेक अवळोकन करीत होता आणि त्यांच्या आदर्शाचे अनुकरण 
करण्याचा प्रयत्न करीत होता असे कशावरून नसेल? त्याच इतिहासाची पुनरावत्ती 
करण्याचा त्याचा प्रयत्न होता ! तो फसला म्हणून तो करण्याचे त्याच्यावरोल 
आरोप कमी गंभीर ठरत नाहीत. या सव वृत्तांताव्न माझी निश्‍चिती आहे को, 
या सर्वे भारोपांखाली त्याच्याविरुद्ध दोषी" असाच निर्णय. एकमताने तुम्ही धाळ.” 


३०० न वासुदेव बळवंत फडकै 


सरकारी वकिलाने केळेल्या जोरदार भाषणानंतर प्राप्त परिस्थितीत बासुदेव 
बळवंतांचा बचाव करण्याची पराकाष्ठा करण्याच्या निर्घाराने वासुदेव बळवंतांचे 
वकील महादेव चिमणाजी आपटे यांनी बचावाचे भाषण सुरू केले. आपटे अस्स- 
लितपणे युक्तिवाद करून वासुदेव वळवंतांवरील भारोवाचा फोलपणा दाखवीत 
होते. त्यांचे वक्तृत्व पाहून प्रेक्षक खूप झाले होते. त्यांच्या निबैघपांडित्याची 
वाहवा करीत होते. पण त्यांच्या मनात येत होतेः “हे सर्व वासुदेव बळवंतांना 
सोडवून नेण्यास पुरेसे होईल काय?” अद्या लोकसमुदायाच्या प्रशंसेच्या आणि 
सहानुभूतीच्या वातावरणात आपटे म्हणाले : “पंचातील सभ्य गृहस्थही! कित्येक 
वर्षात न्यायालयासमोर आणि चाणाक्ष पंचांसमोर आला नव्हता असा महत्त्वाचा 
अभियोग आज तुमच्यापुढे येथे आलेला आहे. वासुदेव वळवंतांविपयी आधीच या 
देशात मोठी दुप्कोर्ती झालेली आहे. तेव्हा माझी तुम्हाला अश्लीही विनंती आहे की, 
या अभियोगातील महत्त्वाच्या गोष्टींकडे तुम्ही दक्षतापू्वक लक्ष द्यावे. माझी 
तुम्हाला अशी विनंती आहे की हा अभियोग सुरू होईपर्यंत न्यायालयाच्या बाहेर 
वृत्तपांतून, लोकांकडून किवा घडून आलेल्या घटनांवरून तुमचे जे समज क्षाले 
असतील, तें तुम्ही आपल्या मनातुन काढून टाकावे ! वर्तमानपत्रांत वासुदेवाविरुद्ध 
तुम्ही जे काही वाचले असेल किवा न्यायाल्याबाहेर जें काही तुम्ही ऐकळे असेल, 
ते काही वेळ तूम्ही विसरून गेहे पाहिजे ! येथे न्यायाऊयापुढे पुरावा म्हणून जे' जें 
काही आले असेल, त्यावरच फक्त आपण आपले लक्ष केंद्रित कराल अशी मला 
आशा आहे.” एक दायित्वपूर्ण वकील म्हणून अणि एक प्रतिष्ठित गृहस्थ म्हणून 
या अभियोगातील पुराव्याने ज्याला दुजोरा मिळणार नाही, असा कोणताही वचाव' 
किवा अशी कोणतीही गोष्ट सिद्ध करण्याचा मोही प्रयत्न करणार नाही. हे वासुदेव 
बळवंतांच्या इच्छेच्या विर्दही असेल पण तरीही मो हाच मार्ग स्वीकारणार आहे.” 


अशा प्रस्तावनेनंतर आपल्या काळाला अनुरूप असा बचाव देताना आपटे 
पुढे म्हणाठे : '“पंचांतील सभ्य गृहस्थहो, अभियोजकांनी स्वतःच मान्य केले आहे को, 
चासुदेव बळवताने राणी सरकारविरुद्ध सशस्त्र युद्ध करण्याचे प्रयत्न पुरू केले असे 
म्हटले गेल, त्या वेळेपयंत, तो एक कुलीन घराण्यात जमलेला समाजांचा सभ्य 
घटक होता. त्याला मिलिटरी फायनान्स ऑफिसात महिना ६० स्पये वेतनाची 
नोकरी होती. चांगला सरकारी नोकर म्हणून त्याची कोर्ती होती! हे सर्व आपण 
विसरता फामा नये!” 


भौपण जन्मठेपेची निर्दय शिक्षा १० 


आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध छोकांना चिथावणी दिली.” 


आपटे यांनी मग पंचांना विचारळे : "अशा प्रतिष्ठेच्या मनुष्याचे या गोष्टी 
कराव्यात याला काय कारणे असावीत ? वासुदेवाने या गोष्टी केल्या आहेत हे 
आपले म्हणणे सिद्ध करण्यात अभिंयोजक यशस्वी झाले आहेत, असेही घटकाभर 
समजून चालले तरी त्या करतांना वासुदेव हा शुद्धीवर होता आणि योग्य मनःस्थि- 
तौतत होता असे तुम्ही म्हणू शकाल काय ? असे करण्याची कारणे वासुदेवाच्या 
ऐैनंदिनीत आणि आत्मचरित्रात पाहावयात्रा मिळतात. ही दोन्ही चोपडी अट- 
केच्या वेळी त्यांच्याजवळ पापडली. पण त्या वेळेळा त्याला ताप येत होता. आणि 
श्रापाच्या भरात त्याने ती लिहिली आहेत. ही खरी वस्तुस्थिती आहे. पंचांतील 
सभ्य गृहस्यहो, म्हणूनच त्या पुस्तकातील लिखाण वाचताना तुम्ही बरीच दक्षता 
धेतली पाहिजे. कारण, राज्यसरकारविर्द्धचे अपराध केल्याचे आरोप मुख्यत्वे 
करून याच कागदपत्रांवर भाधारलेळे आहेत. खरे म्हणजे, या आरोपाचा ही 
लिष्वाणे हाच एकमेव पुरावा आहे. ” 


ज्रापटे पुढे म्हणाले : “ त्याला वेड्याच्याच रुग्णालयात नेऊन टाकाचे अशी 
वासुदेव वळवंतांची मन:स्थिती नाही हे खरे आहे. परंतु तो बराच काळपर्यंत एकाच 
गोष्टीचा विचार करणारा एक विपयभ्रम (मोनोमॅनिभा) झालेला मनुष्य होता. तो 
त्याच भन!त्यितीत वावरत असे. वरील चोपडयातील काही उतारे भारतीय दंड- 
विघानाच्या आक्षेपासाली पडतील, असे असतीलही. परंतु ते एका विचित्र मनः- 
स्थितीमध्ये लिहिे गेले होते. पंचांतीक सभ्य गृहस्महो, या वस्तुस्यितीकडे तुम्ही 
दुलंक्ष करता कामा नमे. जर वासुदेव वळवंत उत्तम मनःस्थितीत असता तर भापल्या 
अटकेच्या वेळी त्याने असली चोपडी स्वत.जवळ ठेवली असती काय? त्याने तो 
पुरावा नाहीसा करून टाकला नसता काय? ” 


“मेजर डेंतिअलनी येथे सांगिवळे आहे को, त्याला अटक झाली, तेव्हा वागु- 
देव बळवंत, ज्याच्यासमोर आपले मरणच पुढे येऊन ठेपले आहे, अशा माणसा. 
सारखा नेत्र विस्फारून पाहात राहिला. मग त्याने अटकेची अशी भीती असता ही चोपडी 
आपल्याजवळ कशी ठेवली असती ? तेव्हा बहुधा ती सरकारच्या स्वाधीन करण्या. 
चाच त्याचा विचार असला पाहिजे.” 

पुराव्यातील प्रत्यक्ष पुराव्याकडे वळून आपटे म्हणाले की, दैनंदिनीत उल्ले, 
खिलेल्या कृत्यात असा काही तरी बैंघ हेतू असल्यावाचून वासुदेव वळवंत आपली 
दैनंदिनी स्वत:जवळ ठेवीछ हे बरेचसे अशक्यप्राय वाटते. “काही एका मर्यादेपर्यंत 
दरोडेखोरांसमवेत जाळन, नंतर त्यांना पोलिसांच्या हाती देण्याच्या विचारानेच तो 
त्याना जाऊन मिळाला. त्याना जाऊन मिळण्यात त्याचा हैतू येट त्या चोपड्यात 
दाखविला आहे, तोच होता. तो म्हणजे गरीब लोकाचे, त्याचा धाक नसठा तर 


३०२ वासुदेव बळवंत फडके 


झाळेच असते अशा अत्याचारापासून संरक्षण करणे हा होय. असा काहीतरी हेतु 
असल्यावाचून त्याने ती चोपडी आपल्याजवळ ठेवली नसती. लुटी मारण्यात 
त्याचा असा हेतू नसता, तर त्याने दरोड्यात दरोडेखोरांना इतके धाकात ठेवले 
नसते ! त्याने एकाही ठुटीत एकही दुष्ट कृत्य किवा अत्त्याचार केल्याचा पुरावा 
आपल्यापुढे आलेला आहे काय? किवा निरनिराळया ठिकाणी मारलेल्या लुटीमधून 
आपल्या स्वत.साठी काही ठाभ उठविल्याचा पुरावा आहे काय? नसेल तर दरोडे- 
खोरांना जाऊन मिळण्यात वासुदेवाचा हेतू, मी म्हटले त्याच्यावाचून दुसरा कोणता- 
ही असू गकणार नाही!” 


“ब्रासुदेव हा एक असामान्य मनुष्य आहे नि म्हणून त्याते बंड पुकारले 
होते, हे म्हणणे 'रास्त ठरणार नाही. तो असामान्य मनुष्य असता तर त्याने नुसत्या 
झाळकरी पोराना हाताशी घरले असते काय? आणि तेही ब्रिटिझ्य राज्य उलथून 
पाडण्यासारख्या भव्य प्रमतललासाठी?” 


अभियोजकांच्या कित्येक साक्षीदारांच्या पुराव्याचा फोलपणा दाखविण्याचा 
आपटे यांनी मोठा नाटधपूर्ण प्रयत्न करताना म्हटले को, “ त्यातील कित्येक साक्षी- 
दार पोलिसाच्या कोठडीत होते. आणि न्यायालयात त्यानी काय म्हणावयाचे ते 
त्याना तेथेच सांगण्यात आले होते. '” आपटे पुढे म्हणाले : “ अभियोगातीळ कित्येक 
साक्षीदार पोलिसांच्या दमदाटीस घाबल्न साक्ष देण्यास सिद्ध झाले आहेत. वासु- 
देवाचा मेहुणा पोलिसांच्या दडपणामुळेच त्याने केळेली विधाने करण्यास सिद्ध 
झाला, हे आता सिद्ध झालेले आहे. त्याने येथे पोलिसांच्या नगदी तोंडावर सांगि- 
तक्ते आहे की, आपल्यावर खोटी विधाने करण्याची सकती करण्यात आली, त्याची 
विधाने त्याने निदेश केलेल्या संबंधित्त साक्षीदारांनी फोल ठरविछी आहेत. यावरून 
साहजिक निष्कर्ष असा निधतो की, साक्षीदारांपैकी बहुतेकांच्या संबंधात असेच दड- 
पण पोलिसांनी आणले असले पाहिजे. ” 
वागदपत्रांठील उताऱ्यांविषयी बोलताना आपटे म्हूणाळे झो, 'विटिश सर- 
कारविरुद्ध सशस्त्र युद्ध पुकारण्यासंवंधीचे आणि त्यासाठी बस्त्रे गोळा करण्यासंवंधी- 
चे उतारे वासुदेव बळवंताच्या आत्मचरित्रात सुरवातीलाच आलेले नाहीत, तर 
मध्यावर आणि शेवटी नालेठे माहेत. ” परंतु वासुदेव हा एक असामान्य आणि 
दुष्ट मनुप्य होता हे दायविण्यासाठी त्यासंबधीचे फक्त चोटवः भागच तुमच्यापुढे 
येथे वाचप्यात आठे. 
अभियोजकांच्या पुराव्यातील ठळइ' दुटी दाखविताना आपटे म्हणाले की, 
*वासुदेष वळवंत याला तो एकः असामाम्य व्यमितत्वाचा ममुष्य नाहे किवा अटल 
यंदमाप आहे असा अभियोजकॉंनी रंगविठेला आहे. परंतु यापैकी फोपतोही गोष्ट 
सिद्ध फरप्यात अभियोजरः अपेशी ठरकेळे आहेत. वामुदेव बळवंतांसारख्या असामान्य 


भीपण जन्मठेपेची निर्दय शिक्षा अ) 


अवितिमत्वाच्या मनुष्याने ब्रिटिश राज्यच उलथून पाडण्यासारस्या अफाट कामात 
साध्यासुध्या शाळकरी पोरांचेच फकत सहाय्य मिळविण्याचा प्रयत्न केला असता 
का? 0 ी 


बासुदेव बळवंतांच्या पूर्वायुप्याविषयी बोलताना आपटे म्हणाळे : '* वासुदेव 
ह्य मिलिटरी फायनान्स खात्यात नोकरीला होता. मग ब्रिटिश राज्याचे सामर्थ्य 
त्याला भाहीत नव्हते, हे शक्‍य तरी आहे काय ? आणि ते उल्थून टाकण्याचा प्रयत्न 
करणे हे मूर्खपणाचे ठरेल, हे त्याजा माहीत नव्हते हे एकय आहे काय ? त्याला हे 
माहीत असले, तर मग एक विपयश्रमिप्द माणूस सोडला, तर ते उलथून टाक- 
व्या तिश््चय मापण ' केल्याचे लिहून ठेवणारा, दुसरा कोण माणूस असा प्रयत्न 
करील ? 7 


वासुदेव बळवंतांती केलेल्या रोहिल्यांची भरती करण्याच्या प्रयलार्सवंधी 
बोढताना आपटे यांनी पंचांना विचारळे की, हैदरावादच्या साक्षीदारांनी सांगितल्या- 
प्रमाणे त्यांना महिना १० रु. प्रमाणे वेतत मिळत असताना, ते रोहिळे लोक दुसऱ्या 
नोकरीसाठी जातील, हे शक्‍य आहे काय ? आपटे म्हणाले : “ त्या दोन्ही पक्षांचा 
एकमेकांशी परिचय नव्हता. ठरावपत्र झाल्याचे इस्माईलखानाने स्वत:च अमान्य 
केळे आहे. वासुदेव जर खरोखरीच रोहिल्यांना नोकरीवर घेण्यासाठी ग्रेला असेल, 
तर त्याने रंगोपंतांसारख्या एका साध्यासुध्या टोलनावमाच्या लेंखनिकाच्या भावा- 
पैक्षा अधिक प्रतिष्ठित माणसाचा बहाणा केला असता ! अशा माणसाच्या आहवा- 
सनांवर कोण विश्वास ठेवील ?” असे विचारून आपटे यांनी पंचांना या संबंधाचे 
अभियोजकांचे म्हणणे अशक्य म्हणून विचारात घेण्याचे सोडून देण्यास सागितले, 
बचाव पक्षाच्या या निष्णात वकिलांनी यानंतर म्हटले को, “ राज्यपालांच्या 
मस्तकासाठी ५००० रुपयांचे पारितोषिक देऊकरणारी आणि जिल्हाधिकारी आणि 
दुसऱ्या मधिकाऱ्यांच्या मस्तकासाठी ३००० रुपये देऊ करणाऱ्या वासुदेव बळवंतां- 
च्या राजघोपणा तर त्याच्या नात्मचरित्रातील शेवटच्या पामापेक्षाही नधिक 
मूर्वपणाच्या आहेत आणि त्या काढण्याचे कोणीही सुवृद्ध माणूस मनातपुद्धा आणणार 
नाही! 7 
ब्रिटिश राज्याला अपाय करण्याचा विचारही असा कोणीही सुबृद्ध मनुष्य 
मनात आणणार नाही, असते म्हणून आपटे आपल्या भाषणाच्या शेवटी म्हणाले : 
" राज्याविग्द्धचे अपराघ जाणूनबुजून आणि डोके व्काणावर असलेला मनुप्य 
म्हणून बासुदेव बळवंताने केळे असे नाता तरी तुम्ही म्हणणार नाहो, असा पंचांतीठ 
सभ्य गृहस्यहो, माझा विश्‍वास आहे. तसे तुम्ही म्हणणार नाही ञाणि त्याला 
त्याच्यावर ठेवण्यात आठेल्या सर्वे आरोपांतून निर्दोपी म्हणून सोडून द्याल अक्की 
माजी निश्चिती आहे, कारण या विवेचनानंतरही त्याला त्या आरोपांलाली दोपी 


३०४ बासुदेव बळवंत फडके 


ठरवून शिक्षा झाली, तर तो एक खरोखरीच दुर्दैवी मनुष्य ठरेल ! ” वासुदेव 
बळवंतांना वाचविण्यासाठी अश्या अग्शयाचे प्रदीधे आणि सुंदर भाषण केल्यानंतर 
आपटे खाली बसले, तेंव्हा आपल्या पांडित्याने आणि निबंधनंपुण्याने त्यांनी न्याया- 
ल्यातील थोत्यांबर चांगलीच छाप पाडली. यानंतर इतर आरोपींच्यावतीने त्यांच्या 
वकिलांची बचावाची भाषणे झगली. 


न्या. न्यूनहॅम- (वासुदेव वळवंतांना ) “ तुला न्यायालयात भाषण करावयाचे 
होते, असे तू म्हणाला होतास. ते भाता तू करू शकतोस ! ? वासुदेव वळवंत : 
* मला या न्यायालयात आता काहीही सांगावयाचं नाही. ” वासुदेव बळवंतांच्या 
या उद्‌ग्रारांनी कोक चमकले, तोच न्या. न्यूनहेंम यांनी फेंचांना विचारे : “ आता 
जबळ जवळ पाच वाजले आहेत भाणि बेळ फारच थोडा राहिला आहे. तेव्हा माझे 
'भाषण मो आताच करावे असे तुम्हाला वाटते की, ते भी उद्या करू ? " पंच- 
भ्रमुख : “ ते उद्याच झालेले बरे. ” आणि मग या ठिवगणी अभियोगाचे आजचे 
काम संपले. 


अभियोगाच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी ७ नोव्हूंबर १८७९ ला तो अभि- 
मोगाचा शेवटचा दिवस असल्यामुळे लोकांची सकाळी ९ वाजल्यापासूनच न्याया- 
ल्याकडे धाव घेतली. १० वाजता न्यायालयाचे दालन उत्सुक प्रेक्षकांनी गच्च भरून 
गेले. मागल्या कोणत्याही दिवसांपेक्षा आज तेथे अधिक गर्दी होती. इतकी की, आत 
लोकांना गुदमरल्यासारखे झाले. ते एकमेकाला सेटून कसे तरी उभे होते, कित्येक 
जण कपाळावरील घाम पुसत होते. न्यायालयाच्या आवाराच्या टोकाप्यंतह्ठी सहस्त्रा- 
वघी लोक दाटीदाटीने उभे राहिले. न्यायालयाचे भावार भरून गेले, तेव्हा नंतर 
येणार्‍या लोकांना पोलिसांनी आवाराबाहेरच हटकवून ठेवले आणि त्यांचा जमाव 
शेकडोंच्या संख्येने भुळामुठा नद्यांच्या संगमाच्या तीरावर नदीकाठाने मागे पस> 
र्ला. जसजशी दुपार होऊ लागली तसतशी ती प्रचंड गर्दी आणखी वाढू छागली. 
जागा पुरेना म्हणून भितींवर आणि आजूबाजूच्या झाडांच्या फांद्याचरही लोक 
चढून बसले. आशि तेयून न्यायालयातील काही दिसते का ते वाहू लागले. लोक 
समुदामाचा हा विराट लोंढा आढोक्यात ठेवण्यासाठी आज शेकडो अधिक पोलीस 
ठिकठिकाणी उभे होते. आणि घोडेस्वारांची आवदयकःता भासली, तर त्यांच्या 
साहाय्यासाठी तेही जवळच उभे होते. 
न्यायालयाचे आसेघक' (बेलिफ) ढिव्हाइन हे आत शिवस्तीने सुव्यवस्था 
राखीत होते. तेथे गर्दा इतकी प्रचंड होती की लोकांच्या गलवलाटाने न्यामाधिधांच्या 
भांपणांतही आज एकदोनदा अडचळा आला. 
विराट जनसंमदीच्या या पलकलाटातच सभस्त पोलिसांचा आणि पोडेरवारांचा 
गराडा असलेली वासुदेव बळबंतांची शिश्रास त्याना घेऊन तेथे येऊत पांबली मायि 


भोपण जन्मठेपेची निम शिक्षा र ३०५ 


गाडीतुन उतरत लोकांच्या कुजवुजीत ते न्यायालयात जाऊ, लागले, तेव्हा साऱ्या 
छोकांचे डोळे त्यांच्याकडे लागले. त्यांचे भवितव्य आज तेथे ठरणार होते. एका 
अंहहाय्य राष्ट्राचे लोक व्यथित अंत:करणाने त्यांच्याकडे पाहत त्यांच्या मस्तवगवर 
देव हौतात्म्याचा मुळूट 'चढविणार काय, त्याची चर्चा करोत उभे होते. 


अभियोग्रातील पुरावा आणि तिवंधाच्या कक्षा पंचाना समजावून देणारे 
आपले भापण करताना न्या. न्यूनहॅम म्हणाले. " पंचातील सभ्य गृहत्यहो, वांसुदेव 
धळवंताच्या वचावाच्या वकिलांनी केलेल्या या अभियोगात न्यायालयापुढे माडण्यात 
बाढेल्या पुराव्यावरच काय ते तुम्ही अभियोजकांच्या वाजूसंबधी आपले मत. ठर- 
वावे, या विधानाशी मीही संपूर्णपणे सहमत आहे.” ते पुढे म्हणाले : “आपला 
निर्णय देताना, बाहेर तुम्ही ऐकलेल्या किवा वर्तमानपत्रात वाचलेल्या कोणत्याही 
भोप्टीचा तुम्ही आपल्या मतावर परिणाम होऊ देता कामा नये. ग्रेळे बरेच महिने 
तुम्ही या अभियोगाविपयी घरेच काही ऐकछेले आहे. पण आपला निर्णय देताना 
तुम्ही ते सर्व आपल्या मनातून काढून टाकावयाचे आहे. ” 


देंडविधानाच्या निरनिराळचा परिच्छेदांखाठी कोणत्या गोष्टींसाठी वासुदेव 
बळवंत दोपी होते की नाही, हे पंचांनी ठरवावयाचे होते ते त्यांना सांगून ग्या, 
न्यूनहॅम म्हणाले: “मभियोगातील घटना अश्या आहेत की, भारोथी वासुदेव बळवंत 
फडके हा सेनिको वित्त विभागात (मिलिटरो फायनान्स ऑफिसात) नोक- 
रीला होता; तो पुण्याहून एकाएकी फरारी झाला. त्याच्या अटकेसाठी पारितीपिक 
देऊ करणारा ज़ाहीरनामा काढण्यात आला; त्याचा नंतर निजामच्या राज्यापर्यंत 
पाठलाग करण्यात आळा आणि त्याला शेवटी अटक करण्यात आली. त्याच्याजवळ 
अटकेच्या वेळी त्याने राज्याविरुद्ध केलेल्या हालचालीसंवंधीचा आणि रसाटपटी- 
संबंधीचा, शास्त्रे गोळा केल्यासंबंधोचा, आणि धामारी आणि इतर खेड्यांवर 
घातलेल्या दरोड्यासंबंधीचा, तसेच रामोश्यांसमवेत त्याने केलेल्या भ्रमंतीसंबं- 
धीचा, ब्रिटिश राज्याविरुद्ध शेतकऱ्यांपुढे त्याने केलेल्या व्याख्यानांचा आणि भाषणां- 
संबंधीचा आणि शेवटी ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड पुकारण्या संबंधीचा वृत्तांत कथन 
करणारी त्याने स्वतच लिहिलेली त्याची दैनंदिनी आणि त्याचे आत्मचरित्रही 
सापडली, ” 


न्या. म्यूनहेंम यांनी वासुदेव बळवंतांनी, दोन्हीही हस्तलिखित कागदपत्रात 
दिलेल्या आपल्या हालचालींच्या वृत्तांताला संपुष्टी देणाऱ्या बऱयाच साक्षीदारांच्या 
पुराव्याचा संदर्भ देऊन या दोन्ही हस्वलिखितातीळ उतारेही विस्ताराने वाचून 
दाखविले. आणि मग ते म्हणाले : “याप्रमाणे, द्रिटिश सरकार विरुद्ध बंड करप्पाच्या 
आरोपी वायुदेव बळवंत फडके याच्या उद्दिष्टाविपयीचा, त्याने माणसे आणि 
दरोडे घालून पैसा गोळा केल्याचा, आणि त्याच्या भावी चढाहूचा भरपुर पुरावा 


३०६ वासुदेव बळवंत फडके 


आपल्यापुढे आहे. या सर्वे गोप्टी बंड करण्याचा त्याचा एकच एक हेतू सिद्ध 
करतात.” 


वासुदेव बळवंतांच्या हाळचालीविषयी आणि कृत्माविषयी बचाव पक्षाने 
मांडलेल्या युवितवादासंवंधी बोलताना न्या. न्यूनहॅम म्हणाले : "“वासुदेवाच्या 
वकिलावे केलेल्या युक्तिवादावर ग्रंभीरपणणे विचार करणेच अशक्य आहे. तो बचाव 
ऐकणे आणि गंभीर मुद्रा ठेवणे, काल मला अशक्य झालेले होते. तो इतक्या खुळवट 
विचारांनी परिपूर्ण होता.” 


वासुदेव बळवंताला सरकारला साहाय्य द्यावयाचे होते आणि दरोडेखोरांना 
पोलिसांच्या स्वाधीन करावयाचे होते, या बचावपक्षाच्या युक्‍तिवादाचा उल्लेख 
करून न्या. स्यून्हॅम म्हणाले : “ हें कारण जर खरे होते, तर जेव्हा पोलीस त्याचा 
सवे इलाखाभर शोध करीत होते, तेव्हा तो पोलिसांपुढे जाऊन उपस्थित का झाला 
नाही? वासुदेवाने शेतकऱ्यांपुढे आणि इतर लोकांपुढे राजद्रोही भाषणे केली, हे 
मान्य करण्यात माठेले माहे. परंतु आपल्या लोकांमध्ये, किती अज्ञान पसरलेले 
आहे, ते पाहाण्यासाठी म्हणून त्याने ती भाषणे केली, असे सांगण्यात आले, असल्या 
सर्वस्वी फुसक्‍्या युवितवादावर मी काही बोळावयालाच सिद्ध नाही.” 
सरकारने मांडलेल्या पुराव्यात बरेच अनैसगिक दुवे असल्याच्या बचावपक्षा- 
च्या प्रतिपादनाचा प्रतिवाद करताना न्या. न्यूनहँम म्हणाले : “बासुदेवाने फक्त 
शाळकरी मुलांचेच साहाय्य मागितले, कारण त्याला बहुधा ती मुले तेवढी धोका- 
दायक वाटली नसावीत आणि त्यांनी खर्‍या ग्रोप्टी कोणाला सांगितल्याच तर 
त्यांच्यावर कोणीही विश्वासच ठेवणार नाही असे त्याला वाटले म्हणून. दैनंदिनी 
आणि इतर कागदपत्र त्याने आपल्याजवळ बाळगलें, ते नंतरच्या आपल्या धाडसाचा 
वृत्तांत त्यात लिहिण्यासाठी म्हणून. कदाचित ते कागदपत्र सहज हाताळता येणारे 
होते म्हणूनही आणि बहुधा तो त्या वेळपर्यंत सवे बाजूंनी पोलिसांकडून आणि 
मपल्या दात्रूंकडून संपुर्णपणे वेढला गेला होता म्हणून सुद्धा असतील.” 
वासुदेव बळबंत हा एक विषयभ्रम झालेला मनुप्प होता या बचावाच्या युवित- 
वादासंवंधी न्या. न्यूनहटॅम म्हणाळे : “ आरोपीच्या वकिलांचे म्हणणे आरोपीला चेड 
लागलेले आहे हे नाही, तर तो एक विपयभ्रमिष्ट आहे हे आहे. हा बचाव क्षणभर 
जरी ब्राह्म म्हणून ठरू दाकलग, तरी कोणताही बंधकरी निर्बंधासंधून सुखर्नव 
निसटून जाई. फोणत्याही प्रकारचा एक विषय भ्रम आपल्या मनावरील शर्व 
स्रावाच त्या माणसापासून हिरावून घेण्याइतका आणि आपल्या कृत्याचे परिणामच 
त्याला न समजण्याइतका त्याच्या मनाचा तोल जाण्याइतपेः त्याचे भन जर विष्ठत 
करीत नसेल, तर्‌ त्याच्या गृत्याचे समर्येॅनीय कारण ठरत नाही.” दैनदिनी आणि 
भारमवृत्त अंगात ताप असतानाच वागुदेवाकडून लिहिली गेली होती. त्या यघावा- 


भीपण जन्मठेपेची निदेय शिक्षा २१०७ 


संबंधी न्या. न्यूनहॅम म्हणाले : “वासुदेव फक्त शेवटच्या दिवसातच रुग्णाईत होता. 
गाणगापुरासत जाईपर्यंत तरी तो रुग्णाईत नव्हता? त्या काळापर्यंतच्या त्याच्या 
कार्पाविपषपी आणि विचारांसंबधीची वस्तुस्थिती ही हस्तलिखिते अगदी स्पष्ट 
करतात.” न 


न्या. न्यूनहॅम म्हणाळे : “ ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा वासुदेव बळवं- 
ताचा प्रयत्न तुच्छ असेल! पण तरीही ब्रिटिद्य राज्य उलधून टाकप्याचाच तो 
प्रयत्न होता. राजद्रोह करण्याचा त्याचा प्रयत्न क्षुद्र मसेल पण तरीही तो राजद्रोह 
करण्याचाच प्रमत्न होता आणि बोललेल्या शब्दाने राजद्रोहाळा चिथावणी देण्याचाच 
प्रयत्न होता. हे करण्याच्या त्याच्या प्रयत्नात तो यशस्वी होण्याची योडीशीही 
शक्‍यता नव्हती. परंतु तुम्ही हे विसरता कामा नये को, त्या प्रयत्नांमुळे बरीचशी 
हानी झाली असती आणि भयंकर परिणामही घडून आठे असते!” 

इतर भारोपीविषद्ध आलेल्या पुराव्याचे विवेचन केल्यानंतर पंचांना उद्देशून 
केलेल्या आपल्या भाषणाचा समारोप करताना न्या. न्यूनहॅम म्हणाले : “पंचांतील 
सभ्य गृहस्यहो, या सर्व पुरान्यावरून तुम्हाला आरोपीसंब्ंधीची मोपला निर्णय 
द्यावयाचा आहे. पण जर तुम्हला या पुराव्यासंबंधी काही रास्त संशयच असेल, 
तर त्या संशयाचा लाभ मात्र तुम्ही आरोपी वासुदेव वळवंत फडके यालाच द्याव- 
माचा आहे.” 


न्यायाधिशांच्या भाषणानंतर पंच विचारविनिमयासाठी आपल्या सोलीत 
गेल्मावर त्यायाल्यातील ज्ञेकडो प्रेक्षक त्यांच्या निणंयासंबंधी उलटसुलट तक 
बांधीत होते. त्यांच्यातील काही जणाना वाटत होते : “ बासुदेव वळवंतांविष्द्धचे 
सर्वं आरोप सिद्ध झाले, असे ठरविण्यात येऊन त्याना फाशीची दिक्षा छोठावण्यात 
येणार! '' परंतु त्यांच्यातील बहुतेकजण म्हणत होते : “ त्या शिक्षेहूनही अधिक 
भयंकर अशी जन्मठेप काळ्यांपाण्याचीच शिक्षा त्याना होणार!” 


त्याच वेळी न्या. न्यूनहॅम यांनी वासुदेव बळवंतांचा मेव्हणा वल्हाळ किवा 
गणेश काशिनाथ कुटे याच्यावर खोटी साक्ष दिल्याच्या आरोपावरून अभियोग 
भरण्यात यावा अता आदेश दिला. आणि ते आपल्या खोलीकडे निघून गेले. 


ते गेल्यावर आरोपीच्या पिजर्‍यात बसलेल्या वासुदेव बळवंततांजवळ एक वद्ध 
गृहस्थ बोलताना लोकांना दिसले. ते गृहस्थ म्हणजे वासुदेव बळवंतांचे वृद्ध वडील 
बळवंतराव अर्थात दादा फडके हे होते. मृत्यूच्या डायेखाली असठेल्या आपल्या 
बंडखोर पुत्राचे शेवटचे दर्शन घेऊन त्याला निरोप देण्यासाठी शिरढोणहून ते आले 
होते. सकाळपासून ते न्यायालयात उंपस्थित होते. पण वासुदेव बळवंतांना होणारी 
शिक्षा ऐकण्याचा ताण त्यांच्या वृद्ध मतास सहन होणारा नव्ह्ता ! पंच ह्यागा 
लमात परत येईपयंत 'वासुदेंवा'शी ते वोल्त राहिळे. पण पंच परत येण्यापुर्वी 


9 वासुदेव वळवंत फडफे 
200 च 
ती भेट संपवून ते खिन्न अंतःकरणाने आणि जड पावलांनी न्यायाठ्याबाहेर निधून 
गेले ! 9 र 
दोन तासांच्या विचारविनिमयानंतर दुपारी दोन वाजल्यानंतर थोड्या वेळाने 
पंच न्यायालयात परत आले. त्याच्या एखाद तास आधी, त्यांनी संदर्भासाठी एक 
पुस्तक मागवूत घेतले होते. “तुमचा निर्णय काय ? ”म्हणून न्यायाधिद्यांनी विचार- 
ताच पंचप्रमुख नारायणराव वानवलकर म्हणाले : “आमचे सर्व निर्णय एकमंताचे 
आहेत.” आणि मग टाचणी पडली तरी ऐकू येईल अशा शांततेत त्यांनी वासुदेव 
बळवंत हे भारतीय दंड विधानाच्या परिच्छेद १२१अ, १२२, १२४ अ, ३९५ आणि 
४००या परिच्छेदासाली राणी सरकारविरुद्ध सशस्त्र बंड पुकारण्याचा कट केल्याच्या, 
त्यासाठी माणसें आणि शस्त्रास्त्रे गोळा करून किंवा इतर प्रकारे सदास्त्र युद्ध 
पुकारण्याची सिद्धता केल्याच्या, कोकांमध्ये सरकारविरुद्ध शब्दाने अप्नीती पसर- 
विल्याच्या, दरोटे घालण्याच्या आणि सराईतपणे दरोडे घालण्यासाठी एकत्र 
आलेल्या गटाचा सदस्य असल्याच्या इ. सवे आरोपाखाली अपराधांविपयी दोषी 
असल्याचा पंचांचा एकमताचा निर्णय घोषित केला नि इतर आरोपी शेवटच्या दोन 
परिच्छेदालाली दोषी असल्याचा एकमताचा विर्णेय धोपित केत्म. 
लोकांना दुःखाचा धक्का देणारे हे निर्णय एकामागोमाग ऐक याप्रमाणे लिहून 
घेतल्यावर ग्या. न्यूनहॅम पंचांना म्हणाळे : “पंचातील सभ्य गृहस्थहो ! सा काहीशा 
कसोटी पाहणार्‍या अभियोगात आपण आपले कर्तव्य प्रामाणिक नागरिकांप्रमाणे 
काहीही भय न बाळगता किंवा पक्षपात न दाखविता जागरूकपणे बजावलेले आहे. 
आणि आपण जो त्रास घेतलात, त्याविषयी मो आपले आभार मागतो.” नंतर 
बासुदेव बळवंतांकडे वळून न्या. न्यूनटॅम यांनी त्याला विचारले : “ मी शिक्षा सांगण्या- 
पूर्वी तुला काही सांगावयाचे आहे काय ? ” 
पंचांचा आपल्याविरुद्धवा निर्णय ऐकल्यावर न्यायाख्यीन निर्णयासंपंधी 
चासुदेव बळवंतांना आता काहीही दांका राहिलेली नऱ्हती. आपली या अभियोगांतुन 
सुटका होईल ही त्यांची आझा पार मावळली होती. त्यामुळे निम्चित आणि निर्भय- 
मनाने त्यांनी उत्तर दिके : “ मला काहीही सागाययाचे नाही! ” न्यायाधिशांचे 
शिक्षापत्न आता "काय असणार त्या विषयीच्या उत्सुकतेने परिपूर्ण अशा गंभीर 
वातापरणात हे संभापण ऐकल्यावर त्या प्रचंड जमघमुदायाने न्यायाधि्ांचा निर्णय 
ऐकण्यासाठी आपके कान टवकारठे. शिक्षा धोपित करतांना न्या. न्यूनहॅम गंभीर 
आवाजात वासुदेव बळवंतांना म्हणाचे : “ वासुदेव बळवंत फडके, तुझ्यावर ठेव- 
ण्यात आलेल्या सवं आरोपांलाली पुरेगूर पुराव्याने तुला दोपी ठरविण्यात आठेजे 
आहे. तुला जी सिक्षा मी आता सुनावणार आहे, ती दटविधानाच्या सोम्यपणामुळे 
रावे प्रहरणात देण्यात येणारी सर्वाउ मोठो निशा नाहो, याघेच मला दुः्ण होत 


प्न्ट 


भीपण जन्मठेपेची निदेय शिक्षा . ३०९ 


आहे. तुझ्या हानिकारक मू्खंपणामुळे ब्रिटिश राज्याला काहोतुद्धा धोका पोचलेला 
नाही. त्याचप्रमाणे चांगल्या कामगिरीसाठी पारितोषिक मिळालेले पोलीस सोडठे, 
तर कोणाचेही भळे झाले नाही ! तु स्वतःचा तर संपूर्ण नाश करून घेतलेला आहेसच; 
पण वर तुझ्याच शेकडो देशबांधवांवर सर्वेनाशाची भापत्ती भोढवण्यास कारणीभूत 
झालेला आहेस. पळप्पे येथीळ शिपाई सबासिंग याच्या आणि दौलतरावासह्‌ 
ठिसुबाईच्या डोंगरावर शस्त्रे धेऊन सरकारशी लढताना गोळ्या धालून मारण्यात 
आलेल्या गरीब आणि वाट चुकलेल्या तुझ्या लोकांच्या मृत्यूलाही तूच कारणीभूत 
झालेला आहेस. त्यांच्या मृत्यूला गर्बधिकदृष्ट्या नाही, तरी नैतिकदृष्ट्या तूत्र 
उत्तरदायी आहेस. त्यामुळे तुला मी जन्मठेप काळ्या पाण्याची शिक्षा ठोढावतो! 
इतर दोपी ठरलेल्या आरोपीनाही दहा दहा वर्षे जन्मठेप काळय़ा पाण्याच्या शिक्षा 
त्या. न्यूनहॅंम यांनी ठोठावल्या. जन्मठेप काळे पाणी ! फाक्षी नव्हें ! जन्मठेव ! ! 
त्मा काळातील जन्मठेप काळा पाण्याची शिक्षा म्हणजे फाशीपेक्षाही भयंकर शिक्षा 
होती. अंदमानाच्या तुरुंगातील वंदिवानांचे शरीर पिचवत रेंगाळवत मेणारे मरण, 
हे फाशोवरीळ क्रूर परंतु तत्काळ येणाऱ्या मरणापेक्षा अधिक भयंकर होते. जन्मठेप 
काळ्या पाण्याच्या शिक्षेचा न्यायाधिशांचा हा निर्णय त्यामुळेच एखाद्या भयानक 
स्फोटगोक्वाप्रमाणे न्यायालयात आदळला. 
न्यायाधिशांचा निर्णय ऐकताच आरोपीच्या पिंजऱ्यातील वासुदेव वळवंतांकडे 
पहाणाऱ्या शेकडो लोकांच्या गंभीर मुद्रेवर चिंता आणि सहानुभूती यांची कुंज 
तुरू झाली, पण जन्मठेपीची शिक्षा ऐकूनही वासुदेव वळवंतांची शूर छाती हादरली 
नाही. त्यांचे धर्य उसळून आले. त्यांची मुद्या अधिक करारी आणि तेजस्वी क्षांली. 
ते शांत आणि अविचलितच राहिले. त्यांच्या मुद्रेवर नि्भयतेचे हास्य झळकले आणि 
तेथे जमलेल्या आपल्या शेकडो देशबांधवांकडे दृष्टी टाकीत ते आपल्या सहृबंद्यांना 
धोरोदात्तपणे म्हणाठे : “ मित्रहो ! आज आपल्याला या भयंकर थ्िक्षा मिळालेल्या 
आहेत. पण त्या सोसून उद्या देशात आपलं नाव तरी अमर होऊन राहील याची 
खात्री बाळगा. कित्येक जण यां त्रस्त जीवनातून स्वत.ची सुटका करून घेण्यासाठी 
ईश्वराची प्राथना करतात. पण ती याचना न करताच पारतंत्र्याच्या या जीवना- 
तून आपणास सोडविण्याची न्यायाळयानंच कृपा केली आहे. त्यात आनंद माना. 7४१ 


या शिक्षेच्या बज्नाघातानंतरही वासुदेव वळवंतानी दाखविलेले दुर्दांत धैर्य 
पाहून लोक आणि वर्तमानपत्राचे प्रतिनिधी थक्क झाले. त्याचे तेच धैय पाहात न्या. 
न्यूनहॅमही निघून गेले. सर्द बंद्यांना तडकाफडकी बेड्या ठोकण्यात झाल्या-वासुदेव 
वळवतांना वेड्या ठोकून काढण्यानी आणि सावळदंडानी जखटण्यात आले आणि 
शांतता राखण्यासाठी सशस्त्र युरोपियन सोजिरांचे आवाज घडले! न्यायाधीभन 


१२ 'बांबे गॅझेट, दि. १० नोय्देवर १८७९. 


३१० वासुदेव वळवंत फडके 


निघून जाताच सवे लोकांनी आपापल्या जागा सोडल्या आणि वासुदेव वळवंत उभे 
होते, त्या आरोपीच्या [पजर्‍याकडे ते वेगाने धावले. त्यांची एकच झिम्मड उडाली. 
त्यांच्यातील कित्येकांनी त्यांना अभिवादन केलें. त्या खाली आरोपीचा तो पिंजरा 
मोडून पडणार असेच वाटू लागले. त्यांना हटविता हटविता पोलिसांची आणि ” 
सोजिरांची त्रेधा उडाली. प्रथम न्यायालय मोकळे करून मगच वासुदेव बळवंताना 
बाहेर नेण्यास न्यायाधिद्यांनी पोलिसाना सांगितळे होते. मेजर डॅनिअलच्या अधि- 
पत्याखाली अर्ध्या पाऊण तासाच्या अविरत परिश्रमानंतर गर्दी हटवून न्यायालय 
रिकामे करण्यात पोलिसाता यश आले. नंतर वासुदेव बळवंताना प्रथम तेथून हाल- 
विण्पात आले, आणि मग इतर वंदिवानांना, 
सशस्त्र सैनिकांच्या रांगेतून लोकांचे प्रणाम स्वीकारीत वासुदेव बळवंत 
न्यायालयाबाहेर आले, तेव्हा सागराप्रमाणे तेथे पसरलेल्या बाहेरच्या छोकांना 
ते दिसताच लोक विद्युत्संचार झाल्याप्रमाणे पुलकित झाले आणि त्यांच्या शेकडो 
कंठांतूुन आका भेदून जाणारे जयघोष निघाले; “वासुदेव बळवंत फडके की जय! ” 
याच जयघोपांनी आजूबाजूचे वातावरण काही बेळ दुमदुमत राहिले. वासुदेव 
वळवंतांसारख्या देशभक्ताच्या त्यागाची आणि श्ोर्याची प्रशंसा, त्या कृतश 
जयघोपावाचून दुसर्‍या कोणत्या मार्गाने लोक दाखवू शकले असते? लोकांच्या अशा 
जयघोपांत हातापायातील जड लोहश्रृंखला लीलेने उचळून घेत धीरगंभीर पावलानी 
वासुदेव बळवंत न्यायालयाच्या आवाराबाहैर चालत गेले, आणि आपल्या जयजय- 
काराच्या कानठळ्या बसविणाऱ्या कल्लोळांत भापल्यासाठी सज्ज करून ठेवलेल्या तेथे 
उभ्या असलेल्या तुझंगाच्या बंदिस्त गाडीत फिरले. ती गाडी सवं बाजूंनी बंद झाली. 
आणि सरस्त्र घोडेस्वारांच्या गराड्यात चालू झाली. तेव्हा काही भंतरापयंत लोक 
तिच्यामागे घावत गेले. ते मोठ्याने त्या घोषणेने त्यांचा जयजयकार करीत होते 
*“वासुदेव बळवंत फडके की जय! 7" 


प्रकरण १९ वे 


देशत्यागाचा इतिहास 


कशास आई, भिजवित्रि डोळे उजळ तुझे भाल, 

रात्रीच्या गर्मात उद्यांचा असे उपःकाल, 

सरणावरति भाज आमुची पेटताच प्रेते, 

'उठतोल त्या ज्वालांतुनि भावी क्रांतीचे नेते; 

लोहदंड तव पायामधके सळाखळा तुटणार, आई ! सळखळा तुटणार; 
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार ! 


कुसुमाग्रज 


बासुदेव बळवतांच्या जन्मठेपीनतरही त्यांच्याविपयीचे त्यांच्या दगवांधयांचे प्रम 
कभो झाळे नाही. माघवराव रानडे यांची गत अंशीच झाली. ज्ञानप्रकाश पत्रात 
घ्येयवेडा देशभवत (ए मॅड पेट्रियट) या मथळथासाली वासुदेव वळवतांच्या देश- 
भक्तीची प्रशंसा करणारा एक अग्रलेख त्यांनी लिहिला, वासुदेव वळवंतांच्या वंडाची 
उघड प्रशंसा करता येणार नव्हती. पण राष्ट्रासाठी त्यांनी केलेल्या सववस्व त्यागामळे 
त्यांच्याविषयी उचंबळणारा आदर तर लपवता येत नव्हता. अद्या कचाटधात सापडून 
रागडे म्हणतात : “ते गरीब पय्रप्ट लोक काहो वेळा इतकी चिकाटी, परिश्रम- 
शोता, स्वायंत्यागाची वृत्ती दाखवितात को, त्यांच्या ज्या गुणांनी स्वत:साठी 
भापल्या लक्षावधी देशवांधबांची चिरंतन कृतज्ञता संपादन केली असती, त्या गणांचा 
सदुपयोग करण्याचा त्यांनी कधीही विचार केला नाही, हे मनात येऊन अतिशय 
वाईट वाटते. यांचं गरीव वाट चुकलेल्या लोकांमध्ये वासुदेव वळवंत फडके यांना 
आपण समावेश केला पाहिजे. आणि अॅग्लोइडिअन लोकांपैकी अत्यंत विपरीत ग्रह 
करून घेतले लोकदी आपल्या विचारी मन:स्यितीच्या वेळी भामच्यासमवेत द 
मत्तांचे झाल्यावाचून राहणार नाहीत.” रानडे पुडे म्हणतात : 9) याब 

भाते प एट एपोणाट खात ७ 6 मठात १७: 


री 8बायत€ठ 10 शा: 
पकचे 0 हञीपाच्षीर्‍या, ए०एसयाणा शा 85 या 0 बीळ पठ 
11१ 


३/्र वासुदेव वळवंत फडके 


पल्पाड्लेश्‍ल, पिला १. 15 पा खात निल णाल एणाठ म्वि४ट ा- 
एर्डास्व पांगरा फणा 2 लावाऱिटाशा 8 छबॉपार्ण ह्यात च वचा 
0 5 ए०पण ४5 ९8७९, पिण्पछा घा गीा2019 ८९०1६55. ........ १९८1१ 
पह भाड 8 गाडले एबायळ खाते एब्वाड९ते पकाश ० फिश 10 06 
फप्ाए९त 110 पाटा गाड्हाए वयागााऱ ए९ट्य्याड€ रांड गाजत 
पणाला) ह 1९ ७७९0 तद्यात ०णश' 115 7९85णा......... रि 

(४ तो एक ध्येयवेडा देशभवत होता आणि केवळ त्याच्या वेड्या देशभक्तीची 
त्याच्या विवेकशक्तीवर कुरघोडी झाल्यामुळेच आपपल्या देशवांधवांपेकी बर्‍याच 
जणांना अवर्णनीय दुःखात लोटण्यास तो कारणीभूत झाला, हे जरी भाःही अगदी 
मोकळेपणाने मान्य करतो, तरी जर लोकांना वासुदेवाविषयी अज्ञाच प्रकारची प्रशंसा 
वाटली तर तो दुतर्‍या कोणाचा नाही तर, सरकारचा स्वतःचाच दोप आहे, कारण 
बासुदेवाला स्वदेशाच्या पवित्र कार्यातील देशभक्ताची आणि हुतार्म्याची प्रतिष्ठा 
त्याने आणि त्यानेच प्राप्त करून दिठेलो आहे.”) 

वासुदेव वळवंतांच्या भियोगाच्या वेळी उडालेल्या गर्दीचे रसभरीत वर्णन 
करून आणि त्यांच्यावरील आरोपांचा आणि त्यांना ठोठावण्यात आलेल्या शिक्षेचा 
वृत्तांत देऊन या अग्रलेखात पुढे म्हटछे होते, “ वासुदेवानं जर आपली देशभक्ती 
आपल्या विचारक्वतीच्या योग्य नियत्रणाखाली ठेवली असती, तर त्याला है स्पप्ट 
दिसून आले असते की, जर उद्या ब्रिटिश साम्राज्य उल्धयून टाकण्यात आले, तर 
या देशावर त्याच्याहून दुसरे अधिक मोठे संकट येणार नाही.” हिंदुस्थानावरील 
ब्रिटिश राज्य हा एक शाप तर नाहीच. पण अगदी वावतकशी वरदान आहे. असे 
म्हणून त्या अग्रलेखात पुढील सुंदर चब्दात वासुदेव वळवंतांच्या देशभक्तीचा जय- 
जयकार केलेला होता : 


पप 15 १ छाव ७४ [8२३2 फ/8डणतर० जंत 101 ९0०९1४० 11115 
घ्यात 8110000 ॥111]5011 1०0७९ 11३९ 8 (0४ ०, १३ 1६ ४९22, ७9 
1115 500७ शिशियाछड ० एक प१3”लीञया, १०पात ता, घपाजाहडा. पा 
पाहपन पात्र पपा गटा, राखा पणा? द्य 18५ टेण्टसा व 
ड्पणा एपी, ७७ ७००७०७च्यय खाते छेड 5 डवणपीट्या एर 05 
कुणछडप्रत९0 185 ०४०० फाणा5९0 (0 ७० -- पॉ.्ण ट०्पाञ्टिपा च 
फए[(ला' ९०७५४०७  छिळणा जि ए९क९टवबणीट वटा, 112 घया 
(0 11९02 70८0७१ च (गोख) 7ल९्ञलल३3णर स्तप्र्चार्‍णा., र 
षा) ६९०७ ९न्का [९ ४४ जि छेड जि 00१0१0 टणेतीपै)याणीड घाण 
ल्णी९्ताकाच्ते......... पाह तिवत 1000000 (० छवात ७9 0० ०९०९०१" 
ळा! छल फारस (जठसमागलयॉा. ७ 6४लातीगय्ठ 101052. औत 
इर ७९ घस्टपतीच्त दो (मिड ७०्ट्दप5ट 2 द्याटंस्ते [8 09 50 
तया, "ल "्ण्पात उपसागर ताल ल्यातातिला ०! प्रा शल]लप०- 
उपप कु१२१000७.....-... ० तिर फलात राण पला य ा0 पिया 


देशत्यागाचा इतिहापत ३१६ 


च गाझा पणोतेड पाण, पर्चालडा प०्का (0 5 12 - त विध्ाशा, 
ब पाणी, जण, च वदा गात 900९९ द्या] 8 एण्पा 
एहपा७] हात एत॥0०05 फण." 

(“वासुदेवाला हे उमगले नाही आणि त्याने आपल्या जाज्वल्य देशाभिमाना- 
पुढे आपल्या स्वत:चे जणू काही एक खेळणे होऊ दिले, हे अतिशय शोचनीय आहे. 
एवढ्या दृढ निश्‍चयाचे, चिकाटीचे आणि स्वार्थत्यागी असे काही डझन लोक, नर्थार 
अधिक चांगल्या कार्यात, जर भामच्या तुविचारी सावंजनिक कार्यकर्त्यांमध्ये निर्माण 
होतील तर किती धरे होईल? त्याचा जन्म प्रतिष्ठित आईवापांच्या' पोटी झाला! 
होता आणि त्याचे बरेचसे प्रतिष्ठेचे शिक्षण झाले होते. आणि स्वतःच्या मिळकतीचा 
विचारे केला तर त्याला चांगलो नोकरी होती... सध्याचे सरकार उलथून टाक: 
ण्यात त्याचा काही लाभ तर नव्हताच, पण त्याचे सवेस्वच गमावले जाणार होते, 
आणि तरीही त्याने त्या सर्वाचा होम केला. कारण, त्यामुळे आपल्या देशवांधवांची 
दु.स्थितो आपण सुधारू, अशी त्याची कल्पना होती आपल्या स्वत:च्या प्राणानंतर 
मनुष्याला जी सर्वात अधिक भ्रिय वाटते ती ती प्रत्येक गोष्ट मागे टाकून देऊन तो 
गेलेला आहे. वडील, आई, भाऊ, मुलगी आणि सगळ्यात मोठी गोप्ट म्हणजे 
आपली सुंदर आणि सुद्योल पत्नी! ”) वासुदेवाचे सरकारविरुद्ध काही वंग्रक्तिक 
वैर नव्हते असे म्हणून शेवटी 'ज्ञानप्रकाश'ने पुढील शब्दात पा अग्रठेखाचा झेवट 
केला होता: 

"९ टपा5९2 ४५४85९0, 101९ 1९90९10 01 [101९ पटणा5 95 एयाछ्य 

०॥९ 01 पा९ ९६९5 ० पणात उ्या5€0७ ० एणा0ए९१5 ० 5 
पशाठण ए०पप॥ए७ंया हा. ७. ७४2 एघपाण, ७१. पालात या छावार्लाप] 
ल्ट्यास्ल्यीणा घात. एजाठपा वाट णाटणा0” ०. फडात, (1९ 
त्रण, बयोा० 5ब्टणी९९त जगा वयात गो] फरांड शिट 0० 
छु९्लाड ता 8 गावत ह्यात इपालंतश] 1०1९0..' 

(“लुटारूचा नेता म्हणूत भापल्या शेकडो देशबांधवांच्या असीम हालअपेष्टांचे 
अनेकांपैकी एक कारण म्हणून वासुदेवाचा आम्ही धिक्कार करतो. परंतु एका घ्येय- 
वेड्या आणि आत्मनाशाप्रत नेणाऱ्या योजनेच्या पायी आपला स्वत:चा आणि' 
आपल्या स्वतःच्या सगळा उज्ज्वल भविप्यकाळाचा होम करून टाकणारा देशभक्त 
म्हणून वासुदेवाचे नेहमी कृतज्ञ भावनेने आणि सन्मानाने स्मरण केल्यावाचून मात्र 
आमच्याने राहावणार नाही.”) 

या स्तुतीवर अप्रकेखांनी जळफळून मुंबईच्या 'बॉम्दे गॅसेट' या हिंदी द्ेच्ट्या 
वतंमाताने म्हटले. 

प... एएचड गण झिळऊडपचेश्ण उेघयाषणणर्णा झात. फाड 


डं छ्क्षाः 
साल लालते पवणाळडायाड पिवी. एएशा€ 10 ७९ टिल्त, ७1४ ह्या 


िककककककाी गाचा ल 
६. '*ज्ञानप्रवा्श', दि. १० नोव्हेवर १८७९. 


३्श्ड वासुदेव बळवंत फडके 


छएकाष्ठ आण्पाते छ० खा प्रा९श टे तण डणटट€55 दयाते 1 ता2 शोण. 
रज पाट्हपब्यि्ता आण्पाते ० खा जटालळडागाड, 8 वा्ठट एणला 0 
परापिव्ोणाचि्ा5 ०. फ९डा8यपाण घाताच पाडा, 08 पातपटस्त ह्यात तर्पण्या 
"० वषर 0०प5€5, आत. णि छेलोचिया धाहयालाहत एपी शाळा 
ठप €०श"9 पद्यात, ७09नाण र खाडाल्ते ल ताट घा०एशयाश 08९- 
टग इल्पग्पड.7 १ 
(* वासुदेवाची आणि त्याच्या क्षुद्र रामोऱ्यांच्या टोळक्याची कोणाला भीती 
नव्हती. पण त्याच्या टोळीला जर यद्य मिळत गेले असते आणि जर अनिदि्चिततेचे 
वातावरण वाढत गेळे असते तर पझ्चिम हिंदुस्थानातील रहिवा्यांपैकी बर्‍याच 
मोठ्या जनसमुहाची अनैबंधिक गोष्टी करण्याकडे प्रवृत्ती झाली असती भॉफि त्या 
करण्यास त्यांना माग पडले असते (असे मात्र भय होते) आणि सगळीकडून युद्धाची 
भीती असणाऱ्या ब्रिटनच्या दुष्टीने या उठावणीोला गंभीर स्वरूप येण्याची शकयता 
होती. ”) * टाइम्स ऑक इंडिया " पत्राने दोत स्तंममर मोठा अग्रलेख लिहिला. 
त्यात म्हटले : 
१ाएच]९० पा 5टटयाते ७5 हर ज०डनास्ते, तीला 8 आणर 
चाउचे पि०पाणेब्व एछा, 10 १४६७ छाऱ०पा यांठ्ळाऱ 'या या' ७५ पाट 
ए०ण 02 द्यावे शा, पिल्या 185 1100 डात गंगा 10 
[0815004101 100 ॥॥९. घशएशा ॥ॉ1९ पयाठपा र्जा शाद्याफातेल्या 
०1 8110005 15 तेटयांच्त ० पणा.” 

(“दुसरा शिवाजी भरभराटला नाही. थोड्या आणि धकाधकीच्या राजवटी- 
नंतर त्याला लाजिरवाण्या रीतीने पोलिसांकडून पकडण्यात झाले आणि मि, न्यून- 
हॅम यांनी जाता त्याला जन्मठेप काळथापाण्याची शिक्षा ठोठावळो आहे. फासा- 
यरील होतात्म्याचा मानही त्याच्यापासून हिरावून घेण्यात आला आहे. ”) चासु- 
देव बळवंतांच्या जपापजयासवंधीच्या संपादकाच्या विनोदवुद्धीच्या अन्योक्तिपूर्ण, 
अभ्यासू आणि सोचक लेखनशलीने भरलेला हा साराच लेख वाचनीय आहे. राज- 
कोम बंडाच्या समर्थनाचे विवेचन करून वासुदेव वळवत हे देशभक्तीनेच वेंडासं 
भवृत्त झाले होतें हु त्यात मान्प केले होठे. पण त्याच्या देशभक्तीला विफ़त प्रकृतीची 
देशभक्ती संबोधून हिंदी लोकाना अनाहूत उपदेश करताना त्यात दोंवटी म्हटले 
ह्ोते : *' त्यांच्या मा वेडगळ बंडाच्या अपयशामुळे आणि आम्हाला आणती म्हणा- 
वेसे वाटते त्याप्रमाणे कदाचित फाशी देणाऱ्या माणसाकडून ते संतांच्या मालिकेत 
प्राणप्रतिष्ठा होण्यापासून निसटले या गोप्टोमुळे तरी, त्यांच्या वर्गाच्या फोणाष्ी 
मागसाकडून त्यांनी केलेल्या अपराघाची पुनरावृती होणे हे कठीण होऊन वसेल! १ 
हे म्हणताना था पत्राच्या संपादकाला माहीत नव्टते की चापेकरापासून सरदार 
२. “बाग्ये गेट, दि. १९ मोग्टेबर १८७९. 

३ 'टोएम्य मोरे एशिया, ३. १० मोःहेंबर १८७९. 


देशत्यागाचा इतिहास ३१५ 


उधमसिंगापर्यंत हुतात्म्यांची एक दिव्य मालिकाच वासुदेव वळवंतांमागून त्याच 
पवित्र कार्यात ते मशस्वी होईपर्यंत फाशीच्या तख्तावर चढत रहाणार होती! 


वासुदेव बळवंतांच्या वंडावर एका सरकारधाजिण्या प्रकाशक संस्थेने यानंतर 
छवकरच प्रसिद्ध केलेल्या एका पुस्तिकेच्या प्रस्तावनेत पुढील भाप्य केलेले भाढळते : 
“ आपल्यावर आणि खपल्या देशबांधवांवर झालेल्या खऱ्याखुऱ्या किवा कल्पित 
अन्यायांच्या भावनेने चिडून जाऊन, सरकारी सेवेतील जी चांगल्या भवितव्याची 
होती असे दिसते भशी नोकरी ज्याने सोडून दिली आणि ब्रिटिश सरकार उदयून 
पाडण्याच्या प्रयत्नात उठावणी करून आपल्याला येऊन मिळण्यासाठी लोकांचे मन 
वळविष्याचा प्रथत्न करीत त्यांच्यापुढे व्याख्याने देत देशभर जो फिरू लागला अशा 
एका मनुष्याची माहिती यापुढीळ पृष्ठात आपल्याला सांगितठेली आहे. आपल्या 
कार्यासाठी फक्त मूठभरच वे भान माणसे मिळविण्यात त्याला यश भाले. या प्रास्ता- 
ब्रिकात पुढे म्हटले होते : 

१७०९७5 158 गाट 011५ पर्डपीट्वणा 0 7९001101......... 
फणा चया एल पळेल. छापल्ट यापे ज!१"07एश खतालापशा 
पण्पात ॥०६ 8४७ 0९९0 शाप ]२त 10 फाट एवबां38 ०. ७०७९१ 
एणांला 18 ण्ण स्ट्णावल्च शास प्त ७९४ पर्ण ७९शा 5ए0०९्भपो 
उ पथा. ९७७०९९2 पातर्थाधधिचा8७.........या; 15 10 0९ एणुल्प 
पा 15 (ए5७पत20 छेपाफपण 5) एते १०७णा 19] एा ९8 
फबपाा्ठ (0 81)."* 

(“ यशप्राप्ती हेचे काय ते बंडाचे समर्थन होऊ शकते... विल्यम वेले, 
रांबट ब्रूध आणि भॉलिव्हर क्रॉमवेळ हे त्यांची सध्या होते, त्या भावी पिढ्यांच्या 
स्तुतीला ते ञापत्या विविक्षित कार्यात यशस्वी झाले नसते तर पात्र ठरले नसते.. , 
त्यांच्या (वासुदेव वळवताचा) त्वरेने झालेला पाडावच (सर्वांना) चेतावणी ठरेल 
अशी भाझा करावीक्ी वाटते. ”) तेव्हा वासुदेव घळवेंत भ्रयशत्वी झाले म्हणूनच 
'राज्यकर्त्यांना त्यांची स्तुती होऊ नये असे वाटत होते तर ! मग उच्च देशाभिमानी 
ध्येयचादाने प्रेरित होऊन त्यांनी बंड केले असल्यामुळे त्यांनी आपत्या देशबांधवांची 
त्या बंडामुळेच वाहवा मिळविली. ग 

हिंदुस्थानातील राष्ट्रीय वृत्तपन्ने त्याच्या देशभक्‍्तीसाठी वासुदेव बळवंतांवर 
मनमोकळेपणाने स्तुतिसुमनेही उघळीत होती, वासुदेव बळवतांच्या अभियोगाने 
सर्व हिंदुस्थानचे लक्ष वेधून घेतले होते. त्याचा निर्णय लागताच त्यामुळेच महा- 
राष्ट्रावाहेरच्या इंग्रजी वृत्तपत्रानीही त्यांच्यावर अग्रलेख लिहिले. शिशिरकुमार 
घोष यांच्या सपादकत्वाखाठी कलकत्ता येथे निघणार्‍या 'अमृत बझार पत्रिका? या 
विख्यात वृत्तपत्राने आपल्या सुंदर अग्रलेखात म्हटले : 

४. "खोडे ऑफ दि ट्रायठ माफ बामुदेव वळवत फडके (ब्रिटेड जॅट दि डेळो सेलेग्राफ बॅ. 
प हेरल्ड प्रेस, पूना) र प र हि डेले घहेयाऊ मेड, 


३१६ वासुदेव .वळवंत फडके 


वुऊडापत९ण ठपाएया साचार ७0०55655९3 गालाए ७ पो 
प्र प्रिळडट पांडा-ठपो स्त याह ध्याठ द्या उठता दाते पैजण 
ला शा 5 बाण्याचे जि 78 बट्ल्णापुगालापिलाप खा हाटया, एप 
०५९5! झह एणचड वाप चाहुल पसगूर्णश्व 59 ७९ वरण] अते डशवेपटश्ते. 
माड पहवण एच 50प्याते; ७प ताड 76850 1९0 आपा, तऊचश, शट. 
फ९ 1००९ ४1९९0101४5 01 8 एवड्या, 9 पशाभ्च्यात 3 जवापीजवीता 
चापशाचॉटते परांडे ७९8, छा 1 11९ 15 एर चफीएललंब्वॉटिते ग गा 
एठपणपिक पणाझाट फवालीळय 5 एणीचाणण्या ७९ छाया ७९ ७९8 
चणए€९टादॉ९त घा एपााच्यात चात ठगगास फरल्डाशपा ९०१125. १5 
चे फेवटणं 15 टप गाड 08 देशटञॉस्च, ४९ 15 ७प त 0 
णा, पाडा पढ 15 8 ए०ट 50पे | पाड पएटहार् ०णटेणीण्रटत त्यापा 
100९100 पाच घात पणाचा ताचा ९90 ए९छक्याच डप ए९चा पणा 
पावरीशाशा08? उएला 85 2 तबस्मॉ ए९ 18 च ०याणा र्जा 1००3२१0 
९ ७० खा लि ९, घ्यात प्र 0९९९0 1000९१ ०09९ 107 
गड 5शपीजा शातड, घल 5 ल र्‍प०5 पााडशीडी ०! गाशा द्यात गाऊ 
काद्माछ फाळ त्र जय र्जा प्णाड्यीओााल59, प्योयला 35 जिपाऱ 
ताएपाट, एएवॉ९एश' ॥2 ॥8१, ॥€ ४०७ पणा (० लीला ४ पांड 
ए०्पाप0७४, श्‍एएशा मड ॥९. 1९ एशाए 1१९9 ० &डचिगाओापा०0 त 
पउलपणालट ०0०७ एल पाडशयीजा ग्ापाट र्जे ताड गात, पह चते 
1० लपा 1० €5वणा_ जा 8 883) फाड ०७.” 


(“ महान ध्येयाच्या सिद्धीसाठी या जगात वेळोवेळी अवतरणाऱ्या महात्म्यांच्या 
अंगी असणाऱ्या सद्गुणांपैकी बरेच सद्‌गुण वासुदेव वळवंत फडके यांच्या अंगात 
आहेत! ते एक देवदूत होते.पण एका वाईट पिशाच्च्याने त्यांना मोह घालून पाप- 
'भ्रप्ट केळे. त्यांचे अंत:करण सुदृढ होते. पण त्यांच्या बुद्धीने त्यांना आडमार्गाला 
नेले. तथापि वॉशिंग्टन, टेल आणि गॅरिवॉली यांच्या उदात्त भावनाच त्यांच्या अंतः- 
करणात उचवळत होत्या. आणि देशभक्ती अज्ञात असलेल्या या देशात त्यांची महती 
समजली नाही तरी इग्लडमध्य़े आणि इतर पाश्‍चिमात्य देशांत त्यांची महती अधिक 
चांगल्याप्रकारे समजून येईल! लुटारू म्हणून त्यंच्या अरराघांचा धि.कारच फेला 
पाहिजे. परंतु तरोही त्यांचा आत्मा हा एक उदात्त आत्मा आहे! असे त्यांच्याविषयी 
म्ह॒टेच पाहिजे. त्याचे अंत.करण हिंदुस्यानाविषयी वाटणार्‍या प्रेमाने ओसंडत होते 

आणि फोणत्ता हिदी मनुप्म असा अतःफरणाची उपेक्षा करील? लुटारू म्हणूनही 
स्त्रियांच्या सपतीची लूट करण्यात त्याना भीपणता वाटे, आणि आपत्या स्वार्थी 
उद्दिष्टांसाठी त्यांनी वधीद्वी घंपत्तीची छूट मारली नाही. तै म!नवातील रायांत निः* 
स्वार्थी मानव भाटेत आणि त्यांच्या दैनदिमीतून खळसळपारी नि.रवार्थापणाची 
यृत्ती सरोपरीच दिन्य आहे. आपल्याजयळ होठे ते सर्वं पाही भापल्या देशासाठी 


स्व द्दा शिष्या रफातंम्यवोर होता. 


देशत्यागाचा इतिहास न ३१७ 


घावयाला ते रिद्ध होते. आपले प्राणसुद्धा ! प्रजासत्ताक राज्य स्थापन करण्याची 
कल्पनाच मुळी त्यांच्या भनाचा निःत्वार्थीपणा दाखविते. आपले स्वतःचे राज्य 
स्यापन करण्याची त्यांना इच्छा नव्हती ! ” वासुदेव बळवंतांच्या व्यक्तिमत्वाची 
थोरवी वर्गन करताना या अग्रलेखात शेवटी म्हटे होते; 


पणा]? छण्9 1९ घोणच5 १४९0 1०9 उ०च णि ॥010 
पहछ्याहाचणला 0 पाड एण्पापीएु. फगहटा लि 9 गणयाहीी वया 
जोवपाव€ 1२ ७्यातड ण करणा दात उणष्टा शार 5पएशाडांणा 0 
उपा ए०एलपापाला क्यात पाहा ॥९ $व्ापेड एर्ाणट ० ६5 वे 
फश ए0 15 8३ ७ 10 पा णाला मिशात पपा य्राजॉऱ 
६$ १ पिशाच 10 'पा2 8६00०० १801४0!" 


(ते उत्त्कटत्वाने नीतिमान असून ते मपल्या देशाच्या पुनरद्वारासाठी नेहमी 
ईश्‍वराची उत्कटतेने प्राथना करीत असत. लुटारूंच्या पथकांचे फडके यांनी नेतृत्व 
केळे होते, हे क्षणभर विसरून जा जाणि मग्र सातपुडा पर्वतराजीसमोर हिमालय 
पर्वत जितका उंच दिसेल, तितकेच सर्व सामान्य माणसाहून फडे. थोर असठेठे 
तुम्हाला दिसतील ! ”) 

महाराष्ट्रातील राष्ट्रीय वृत्तीची वृत्तपत्रेही वासुदेव वळवंतांची अशी स्तुती 
करण्यात मागे नव्हती. साताऱ्याच्या * शिवाजी' पत्राने म्हटके: 

प्गुगाट िशाएा5 0 शळडञाते९ण एट 90015९0०१७, ७६. 
प९ वाच पण छ० पाढे ष्टी पण (० एर (शला). एल शाह 

४०९१ अ ७ ट०्पापऱणिशा, ॥९ 88४० ७) 8 एणपणिंद्िछार डव- 
पणा, घण्यातला९त २ ए०्णा्ट प्लाट्क्यात 5लणपीए९१ त ठण 1809- 
॥७३७. प्र तांत ॥०॥ एण्पागा॥ 080011९8 [0 घण1255 १४९७1, १५४८ 
एब्रयाण, ह एांझा्य शया 10) गंड पोंझासारा९ता९5 दात 
१० झा] ......... गा 1९5९ 08४5 ९ एल गापला. पल्लि ॥९ 
पए९९0 र्य पाताणिंतपचाड 0०६5९5७ मंड पाञा(2'०51९च1255 ययात 
$्था-तिश्पाचा,"" 

(" बासुदेवाची उदिष्टे प्रशसंनीय होती. परतु ती साध्य करण्यासाठी तो योग्य 
मार्गाने गेला नाही, आपल्या देशवांघवांच्या हितासाठी त्याने मापळी चांगली नोकरी 
सोडली, आपल्या तरुण पलीला वार्‍यावर मोडून दिले. आणि बापल्या सुताचा 
होम देहा. पैसा साठवून ठेवण्यासाठी काही त्याने दरोडे घातठे नाहीत. नापल्या 
नि.स्वार्यीपणासाठी आणि स्वदेधाभिमानासाठी त्यांची स्तुती केल्यावाचून आम्हाला 
राहूबत नाही. या दिवसात त्याचा नि.स्वार्थीपणा नाणि अपरिग्रह अंगी असणाऱ्या 
व्यक्तींची आम्हाला फार फार आवश्यता भासत आहे.) 


६ 'अमृत वसार पतिका', दि. १३ नोऱ्टेंबर १८७९. 
७ 'गिवागी', दि. २१ नोव्हेंबर १८७१. 


३श्ट वासुदेव वळवंत फडके 


ऐतिहासिक योगायोग असा आहे की, वासुदेव बळवंतांच्या सर्वस्वापंणावर 
'रानड्यांप्रमाणेच छो. टिळकांनीही एक अग्रठेख लिहिण्याचा प्रसंग धडला. 'डिक्कत 
स्टारया इंग्रजी पत्राचे संपादक वर्गापैकी ते एक होते हे मागे आलेच आहे. टिळक है 
उत्तम इंग्रजी लिहीत आणि वरील अनुभवामुळेच 'मराठा' पत्न निघाल्यावर त्यांच्या 
संपादकत्वाची धरा त्यांच्यावर येऊन पडली. 'डेक्कन स्टार! या पत्राच्या पहिल्याच 
बर्षो वासुदेव वळवंतांचा उल्कापात पुण्यात आणि महाराष्ट्रात घडला. त्याचे संपादक 
नामजोज्ञी तर वासुदेव बळवंतांचे सहकारी, टिळक त्यांचे एका वेळचे शिष्य आणि 
थासुदेव बळवंतांची उठावणी हे देशभक्तीचे रोमांचकारी वंड म्हणून ' देशभक्तांना 
एक स्फूतिदायक घटना होती. तेव्हा त्यांच्यावर *डेवकन स्टार? पत्रात चागला 
अग्रदेख लिहिण्यास टिळकांनी सरसावावे हे साहजिक होते. नामजोशी काही 
लिलखापडी करण्यासाठी प्रसिद्ध नव्हते. त्यामुळें हा अग्रलेख टिळकांनी लिहिळेला 
होता, हे अगदी झक्यही वाटते. प्रख्पात संशोधक अ. ज. करंदीकर म्हणतात: 
“रशियन प्रवासी मिनाएफ यांच्या देनंदिनीत नामजोशी वासुदेव बळवंतांचे नुसते 
स्नेहीच नव्हते, तर त्यांच्या अभियोगातही अडकलेले होते अशी नोंद आहे. त्यामुळे 
त्यांच्या पत्राच्या लिखाणाचा भार टिळकांवर पडणे स्वाभाविकच होते. वासुदेव 
बळवंतांना ७ नोव्हेंबर १८७९ या दिवशी जन्मठेपीची शिक्षा झाली. आणि तो 
लेख 'डेक्कन स्टार' च्या २३ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला. त्याच्या आंधी 
टिळक एल्‌. एल्‌. बी. च्या परीक्षेत गुंतळे होते. पण नंतर मावेळेला परीक्षेतून ते 
मोकळे झाले होते. त्यामुळेच या अभ्रलेखालाही इतका विलंब लागला असावा. नाही 
तर 'अमृत बझार पतिके'त जर असा गग्रकेख १३ नोव्हेंबरलाच येतो, तर या 
पृण्याच्याच पत्रात तो इतका विलंबाने का यावा? दुसरे म्हणजे या अग्रलेखात 
बासुदेव बळवंतांचे कृत्य छऱ्या स्त्रिश्‍चन मनोवृत्तीचे आहे, असे म्हटके आहे. या 
विवेचनांत टिळकांच्या विचारसरणीचेच प्रतिविब भाहे. त्या दिवसांत टिळकांवर 
स्त्रिस्ती धर्मोपदेशकांच्या नि:स्वार्पी सेवेचा 'मिदानरी त्पिरिट' चा. प्रभाव पडलेला 
होता, हे प्रसिद्धच आहे. रावताहेव विश्वनाथ नारायण मडलिक आणि त्यांचे मित्र 
बडोद्याचे न्यायमूर्ती यशवंत वासूदेव आठल्ये हे तर टिळकांना पुण्याचे जेझुदट असेच 
चेष्टेने म्हणत असत. त्यावरूनही हा ठेख टिळकांनी लिहिला असावा हेच सिद्ध 
होते. “ डेक्कन स्टार' पत्रात टिळकांनी लिहिलेल्या या अग्रलेखात म्हटले होते : 
चू 8 8४० ० पड ए०पप३पएयाय्या, एव5पतरा उत्योएळ 
उरयाठपारट तात पणी खपण. काऱ फाणा8......न्ती) घल जा्ाडा- 
:१८॥/१॥॥ ०११५५१५१५७ ४1१०७ ॥५/ -उिल्डांतरड, पा एपाला5 


छा एकाडपळाड णा चाट एठापणातस्त ७४ परोसर एलाष्ठायला 0 
१०४०९ (७४०७ ४१७0७1७०७5 85 0९05०९९०९5. एते, तिठपटीत 1 


८ आ. क. करदोरर . पातिवारश टिळेव तित्यांचा वाट”, पृ. ९९-९० 


देशत्यागांचा इतिहास , ११९ 


छविणणत, जल्फस्ते घर पपा छपिनींचा आग. एणाया 10 २१९ 
(0 यासि पार पइशए ्जप्ाड एएपा पाशा, १0०0९ एणा0 टशा- 
इपा€ छडा इ एपाडपया ह पा ००्पा58 पणाला ॥९ चात, चा 
डप] वाडडशणाण शड." 

("आपल्या देशबांधवांच्या दृष्टीने वासुदेव पळवंत फडके यानी काहीही वाईट 
शोष्ट केली नाही......तवे सच्चा इंग्रज लोकांनी त्यांच्याविषयी सहानुभूतीपूर्णच 
असले पाहिजे......आणसी असे की, आमचे राज्यकर्ते ख्रिश्‍चन आहेत. आणि 
स्यांना त्यांच्या धर्मानेच दोजाऱ्यावर आपल्या स्वतःवर करावी तशीच प्रीती 
झरण्यांची गाज्ञा दिलेठी भाहे. स्वतः ब्राह्मण असूनही आपल्मा देशबांधवांची दुःखे 
नाहीशी करण्याचा प्रयत्ल करताना, वासुदेवाने सरीषुरी शिश्‍चन वृत्तीच दाखवली 
आहे. वासुदेवाने चोखाळला तो मार्ग चोलाळण्याविययी थासुदेवाला जे दोप देतात 
ते निव्वळ ढोंगी आहेत.”) अमेरिकेच्या बसाहतीनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या प्रयत्ना- 
चा आसरा घेऊन 'डेककन स्टार' पद्चाने पुढे म्हटले: 


पाशा एवा १९७७ वाया एशफट्या (मस्य्या, पतीचा दाचे 
प्रश' &गाशाएचा ९००९७, ०९ 0९० '"पलश ०५९ 9 ०00110६ 
1० झळ णावर: 18 56॥चणा ०. &णाशांट्या एणेणारड तीय 
प्राम गाण्याला ९०७ ४९०१ ७९ ॥० 108 (0 शाल 13, 
घ टोह्त्ा एकात 9 पशा. पपा ळांणांणा वांचे प्रश दत वि0०्पा घा 
पाड (टब. उर्पा १९९ वाळ एला पडिग्िए धाय तड ळग 
क प्राधा, एघजा0९ए पे९श"ए९ (1९ पा९७. ७1१5९, ॥०. ०1! 
गीएत्या ह 8०९७, ७. ९९शा तीण्या जाण्याला एणा0 एपंडा 0” 
प ज०कूशा[(४ ० पटा ६1९5505 छिर्डशया गण. 57 5वणा- 
वीटा पिय्राडशी, 1९ व वश्साल्चि 9 त्याला एला 50णाशा 0 
ग्चाटा या ण)ळण पराळसाचा०९ ०091९59001, ९ ल्याडंतरा पया 
१७ पाट पचणे एटा १ णांहा पिता ति वाव.'१५ 


(९ग्रेट ब्रिटन आणि त्याच्या ममेरिकेतील वसाहती यांच्यामध्ये जेव्हा जोरात 
युद्ध चालू होते, तेव्हा डीन टकर नावाच्या एका माणसाने अमेरिकन वसाहूतीचे 
आपल्या मातुदेशापासून होणारे विभक्तीकरण हे त्या मातृदेशाला कोणत्याही प्रकारे 
हानिकारक होणारे नमून उघड उघड लामकारक ठरेल असे सिद्ध करणारी एक 
पुस्तिका लिहिली. या मताला त्यावेळी पाठिबा मिळाला नाही. परंतु इतिहासावरून 
आपल्याला माहीत आहे को, त्याचे मत वरोबर होते. वामुदेव केवळ हिंदी लोयां- 
च्याच नव्हे तर राणोसरकारच्या पूवकडीठ साध्राज्याची भरपराट व्हावी अशी 
इच्छा करणाऱ्या इंग्रज छोफांच्यासुद्धा प्रशसेलाच पात्र ठरतो. आपल्या स्वत:ची 


आहुती देऊन, असहूध छळापाठोपाठ आज ना द्या अटळपणे आठेच पाहिजे अभे 


९ *इेडइन इटार', दि. २३ नोव्हेबर १८३९ 


३२० , वासुदेव वळवंत फडके 
सकटच वासुदेबाने वारठेळे आहे. त्यांना आम्ही हिंडुस्यानच्या उज्ज्दळू 'मवितव्याचे 
अग्रंदूतच मानतो.”) “बोध सुधाकर? पत्राने म्हटले: 

"णाल ण्णणा दीड र्जा छगाग०8७ घिए९ ९९0 छो 0 ० 
०७७॥"००फप॥ं०्पड लगा हाड णा एचडाते९श्‍ण,. प प्रांड द्षणाणणिंस३१्टा'घाओाश 
डो०४रड (१8६ 12055९55९0 5० अलिणताड पपचाप€25.. पट पापड 
5७ ०85580 बण] 502 ० 18 ७९5 एस्टी खा गाचणाचयात 
:550:2:. पाड पर्याय एला छ०्ण्ते ७प८ धा पराटक्ाड 0४ घाणा 
गह अच (0 टब्षपाड ०६ ॥35 16९5 ए्शा2 पागिटाशश प्याडपॉ”0९्ते 10 
गाड 111९5." 

(“मुंबईच्या काही पत्रांनी वासुदेवाच्या डोक्यावर सर्व प्रकारची शिवीगाळ 
करणाऱ्या नावाची रातच उभी केली आहे. परंतु त्याच्या अंगात काही विशुद्ध 
गुण होते, असेच त्याच्या आत्मचरित्रावरून दिसते. मनुष्य जातीच्या काही अत्त्युत्तम 
हितकर्त्यामध्ये त्याची ग्रणला केलीच पाहिजे. ... ... त्यांचे हेतू चांगले होते. 
परंतु ते ज्पा साधनानी आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची त्यांनी आशा धरली 
होती, ती त्यांच्या काळाला अयोग्य होती. “”) वासुदेव यळवंतांच्या श्रेष्ठत्वाचे वणन 
करण्यासाठी अमेरिकेच्या स्वातत्र्यवीरांशीच त्यांची तुलना करताना हे पत्र पुढे 
म्हणाले : 
"2 चाट ९९00०७ (5. 1०052 छी ९5९९७ झा 8७७1१0 
पुषतझयाॉ00 ४९1) 0 [110 59108 रा 0958 ० ए89७5॥त€0; ७. 
1७ ॥॥७९७७ 0 जाताच ॥8ए€ 109 91 ति€घछेड 07 छव्ापणींच्या, चात 
ए९००९ [ला 15 70 खा९ (0 सुलट ताया, एवडा छपा- 
इप९च त छणाट 'ण्पाला "वड 0९०पटिल1र्‍ इा9े९51000 0७४ ६] 1115 
टण्प्पा पासा) एप [012 छाोक्याऊ 0 १४७७तेलश १४९९ पशणण पणा- 
९010 0 प्राड णिळ्"्ए्टाऊ, "पाह ळछाणांला एणेमला एए१७पतलण 
1195 ९90655९ शेप एथ्एळाते (० 1७ ०%1०७डाएया255 ०1 ा९ 
छि एपाशाड वाट [१0१2 (0 च एच ऐकला, चात 1 'एणण्णात 
७०९ "५शा, 1 ५ एळ्ण्राणा ०05 ९९० (0 एली. ७४ पाटण. 

** आमची अशी निरचिती नाहे की, वॉशिग्टनची जे प्रशंसा विः्वा वाह्या 
करतात ते यासुदेबांसंवंधीही तेच करतीठ. परंतु हिंदुस्थानच्या रह्वाच्यांमध्ये देग- 
भवतीच्या रागळथा भावनाच नाहीशा झाल्या आहेत भाणि म्हणून त्यांची मोग्यता 
ओळखणारा येथे कोणीच नाहो. आपल्या सर्वे देशवांघवांना नोट समजून येणारे 
घोरण यॉशिग्टनने ठेवे. परंतु यासुदेवाच्या योजना त्यांच्या अनुयायांना पूर्णपणे 
भ्ननाकलनीय होत्या. ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या छळवादीपणाविषयी थासुदेवाने व्ययत 
पेळेली मने काही गर्यादेपयंत सरी आहेत. आणि आमच्या राज्यरर्यांनी त्यांच्या- 


१० “बोध गुपारर', दि. ३ शिमिवर १८३९. 


दैशत्यागाचा इतिहास ३२१ 


एुक्रवार ७ नोव्हेंबर १८७९ हा बासुदेव बळवंतांच्या अभियोगाचा निर्णय 
छागला. बुधवारी १२ नोव्हेंबरला त्यांना अंदमानच्या वाटेवर ठाण्याच्या तुरुंगात 
हालविण्यात येणार होते. त्यांचे निर्गमन गुप्त ठेवण्याविपयी सरकारने अतिशय 
दक्षेता घेतली. पण ती बातमी तरोही बाहेर फुटलीच. बुधवारी दुपारी उतारू 
(पॅसेंजर) गाडीने ते ठाण्याला जाणार असे समजताच, ती गाडी सुटण्याच्या आधी 
एक तास पुण्याच्या स्थानकाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर आणि स्मानकावर त्यांना 
पहाण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केली. 'वासुदेव बळवंतांच्या' भरारीमुळे त्यांच्या 
नावात युरोपियनांनाही आकर्पण वाटत होते. त्यामुळे हा बंडसोर बासुदेव बळवंत 
दिसतो तरी फस्ता, ते पहावे म्हणून तेही मोठया संख्येने पुण्माच्या स्थानकावर 
जमले. त्यात युरोपियन ह्त्रियाही होत्या. गाडी सुटण्याच्या काही वेळ आधी सशस्त्र 
पहाऱ्यात वासुदेव बळवंतांता पुणे स्पानकावर आणण्यात आहे, तेव्हा त्यांच्या 
नाधाचा जनसमुदायाने प्रचंड जयजयकार केला. युरोपियन स्त्रयांमध्येहो त्यांना 
पहाण्यासाठी पुढे सरकण्याची धडपड सुरू झाली. त्यांच्यापेकी एकीने तर पुढे झेप 
घेऊन वासुदेव बळवंतांना फुलांचा एवः भरगच्च पुप्पहार भेट म्हणून दिला. त्यांनीही 
त्या विचित्र प्रेमोपहाराचा आनंदाने स्वीकार केला. आणि त्या बांचे आभार 
मानले. हे वृत्त समजताच राज्यकत्यांनी पुढे त्याविरद्ध ओरड करून आकाशपाताळ 
एक केषे आणि राज्यपालांच्या कायकारी मंडळाच्या एका सदस्याने त्या युरोपियन 
महिठेचे नाव मिळविण्याची खटपट केली. तेव्हा त्या महिलेचे नाव कळले- मिसेस 
हिंगिन्स ! तो पुष्पहार हातात वागवीत स्थानकावर उभ्या असलेल्या गाडीत पोलि- 
सांनी नापल्याताठी ठेवलेल्या एका राखीव डब्यात ते शिरले. भाणि लोकांनी केलेल्या 
" वासुदेव बळवंत फडके की जय ” मा जयघोपात त्यांच्या गाडीने पुणे सोडले. ते 
जात होते जग्मठेपीवर ! आपण मृत्यूच्या भंटीस जात महो है त्यांना समजत होते, 
पण “आपल्या हौतात्म्याचा आपल्या देशबांधर्वाकडून छतजतेने जमजयकार होत 
आहे हे पाहून त्यांच्या हृदयात समाधानाच्या उर्मी उठल्या गसतील ! 


स्टुडटे नावाच्या युरोपियन अधिकार्‍याच्या हाताखाली सशस्त्र सोजिरांचा 
क्षाणि सैनिकांचा त्यांच्यावर पहारा होता. त्याच्या आगमनाची वार्ता वाटभर लोकांना 
कळली होती. त्यामुळे भर्‍्याच स्थानकांवर त्यांच्या दर्शनासाठी लोक जमले होतें. 
काही स्थानकांवर गाडीच्या शिडकोत कोपरे टेकून उभे राहात, तेही लोकांशी चार 
शब्द बोलले. भ् 


वासुदेव बळवंतांच्या या घादळी प्रवासाचे वृत्त दुसऱ्या दिवश्ची समजताच 
सरकारी वरिष्ठ अधिकार्‍यांना राग आला, थेट राज्यपालाच्या कार्यकारी म॑ 
स्पाची चर्चा झाली. मंडळाच्या सदस्यानी या राजकीय निदर्शनाविषयी आणि वागु- 
देव बळवंताना वाटेवरील घ्यानकावर लोकांशी बोलण्याची मोकळीक देण्यात 


श्ररे बासुदेव बळवंत फडके 


आल्याविषयी कडक शब्दात नापसंती व्यक्‍त केली. विशेषतः कल्याण स्थानकावर 
दोन हिंदुशी नाणि एका शृहस्थाशी य़ा बंद्याला का बोलू देण्यात भाले त्याची 
चोकशी करण्याचा त्यांनी आदेश दिला. मुंबई सरकारचे हंगामी मुख्य सचिध उद्‌ 
गाशएले : “वासुदेवाच्या पुण्याहून ठाण्याला करण्यात आलेल्या स्थानांतराच्या एकंदर 
सवं प्रकारातच पराकाष्ठेची अव्यवस्था झालेली दिसून येते. ” १ 

ठाण्यात वासुदेव वळवंतांच्या आगमनाचे वृत्त बुधवारी सकाळीच पस्तरले 
आणि त्यांना पाहण्यास शेकडो लोकांनी लागलीच ठाणे स्थानकाकडे धाव घेतली. 
पण त्यांना स्थानकावर जाऊ देण्यात आले नाही. तेच्हा स्थानकापासून ठाण्याच्या 
तुरुंगाकडें जाणार्‍या रस्त्यावर लोक दुतर्फा उभे राहिले. आणि एका बंद गाडीतून 
ठाण्याच्या तुरुंगाकडे ते जाऊ लागले, तेव्हा वाटेवर लोकांनी त्याच्या ददंतासाठी 
धावपळ केली. १२ नोव्हेंबर १८७९ ला ते ठाण्याच्या तुझुंगात आले ' आणि काळघा- 


पाण्यावर जाणाऱ्या वंद्यांच्या कोठड्यांच्या आवारातील एका कोठडीत त्याना बंद 
करण्यात आले. 


घासुदेव वळवंतांच्या ठाण्यापर्यंतच्या विजयी प्रवासाची वर्णने वाचून अर्धाग्ल 
वर्तमानपत्रकारांची माथी भडकली नि त्यांच्यापंकी एकाने आपल्या भग्रलेखात 
विचारले : “सवं स्थानकावरच गाडीच्या खिडकीतुन बाहेर वाकून कोणाशीही 
त्यांना योळू देण्यात आले. जणू काही ते काळयापाण्यावर शिक्षा भोगण्यासाठी 
जाणारे दंडित नसून सरकारचे एक सन्मान्य पाहुणेच होते. या मनुष्याला हुतात्मा 
न बनविण्मात सरकारने शहाणपणाची कृती केलेली भाहे. भाणि म्हणून आता या 
देह्यातून बाहेर त्याना अश्या गुप्तपणे हलविण्यात आले पाहिजे की, कुणाचेही तिकडे 
लक्ष जाऊ नये. म्हणजे त्यांचा लोकांना दावय तेवढ्या लवकरात लवकर विसर 
पडेल 1 ” हिंदी द्वेप्टया लोकांची हो दुष्ट मनिषा अर्थातच अगदी फोल ठरली. 
कारण वासुदेव बळवंतांचे नाव यानंतर येथे ब्रिटिश सत्तेला द्यावयाच्या आव्हा- 
नाचे, आत्यतिक आदराचे आणि स्वदेश प्रीतीचे बोध चिन्हच होऊन बसले ! 

त्या वेळी अंदमानला पाठविण्यात येणारे सर्व वंदी प्रथम ठाण्याच्या तुरंगात 
एकत्र करण्यात गेत असत. त्यांच्या या भरतीस 'चलान' असे म्हणत. असे चलान 
वासुदेव बळवंत ठाण्यास पोचल्यावर एकाच आठवडयात तेथे आले होते. आणि 
त्याच्यातूनच त्याना मंगळवारी १८ नोव्हूंबर १८७९ ला अंदमानला पाठविण्याचे 
ठरले होते. 

मुंबई सरकारच्या बरिप्ठ वर्तुळातील यंत्रणा यागुदेव यळवंतांना अंदमानला 
पाठविष्यासाठी फरावयाच्या व्यवस्येतच आता व्य होती. जे. आर. नेलर दे भाता 
व१ हृगासो मुख्य राविवांये अवर एविवास पदत ; दि. १४ नोपेयर १८७९ ; मुंबई गरकारये 

. दैपयरण्न, 

१२ " रजिस्टर शोईंय दि डिर्तिप्यत «.- इपण दि इयर” 1879 


देशत्यागाचा इतिहास ३२९३ 


मुंबई परकारचे हंगामी सचिव झाले होते. निदशेनाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी 
त्यांनी आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना वासुदेव वळवंताना काळपापाण्यावर 
पाठविण्याच्या व्यवश्थेसंबंधी सविस्तर आणि' सक्त सूचना दिल्या. या सूचनांप्रमाणे 
धासुदेव बळवंताना ठाण्याच्या तुरुंगातून १८ नोव्हेंबरला तेथील मुख्य घलानात न 
पाठविता १७ नोव्हेंबरलाच सायंकाळी वेचक भाणि कुशल पंरक्षकांच्या हाती गुप्त- 
पणे आगपाडीव्या दुसऱ्या वर्गाच्या एका विज्षेष राखीव डब्यातून जळगावपर्यंत 
पाठवावयाचे होते. जळगाव स्थानकाजवळच्या दुय्यम तुरुंगात १८ नोव्हेंबरपर्यंत 
त्यांना बंदिस्त करून ठेवावयाचे होते. आणि मग १८ नोव्हेंबरळा तेथे येणाऱ्या 
मुख्य चछानासमवेत मेल गाडीने त्यांना पुढें प्रवास करावयाचा होता. गाडी जर 
जळगावला थांवणारी नसली तर त्यांनी जळग्रावऐवजी भुसावळला उतरावयाचे 
आणि मग वर सांगितल्याप्रमाणे पुढे जावयाचे होते. 


अंदमानसाठी ठेवावयाच्या त्यांच्या मा प्रस्थानाची वासुदेव बळवंताना ते 

रेल्वे स्थानकाच्या वाटेवर चालू लागेपर्यंत सुचनाही देण्यात यावयाची नव्हती. 
आवश्यक ते गाडीचे तिकीटही आधीच काढून ठेवावयाचे होते आणि गाडी ठाण्याला 
येण्याच्या केवळ काही मिनिटे आधी त्यांना स्थानकावर पोचावयाचे होते. त्याच्या 
समवेतच्या संरक्षकांनाही १६, नोव्हेबर किवा १७ नोव्हेंबरला सकाळी, १७ नोव्हें- 
* बरला तुम्ही कामगिरीसाठी सिद्ध राहावे, इतकेच काय ते सांगावयाचे होते. आणि 
कामगिरीचे प्रयेजन किवा जाण्याचे ठिकाण त्यांना सांगावयाचे नव्हते! स्थानकावर 
जाताना वाटेत किंवा प्रवासात वासुदेव बळवंताना कोणाशीही बोलू देण्यात येऊ 
नये भषाणि ज्मा स्थानकावर गाडी थांबत असेल, अशा सर्वे स्थानकांवर त्याचे 
कोणाशीही संभाषण होऊ देता कामा तये, भसेही वरील सूचना देताना मधिकार्‍यांना 
सांगण्यात आले होते. ठाण्याच्या तुरुंगाचे पर्यवेक्षक स्मिथ थांना विशेष आणि स्पष्ट 
चेतावणी देण्यात आलो होती की, “या आज्ञा अगदी गोपनीय असून त्या गुग्त ठेवा- 
वॅमाच्या आहेत. वासुदेव बळवंतांना १७ नोव्हेंबरला ठाण्याहून हालविष्यात यावयाचे 
होते, हे जर कोणालाही आधी कळले, तर सरकार त्यानाच त्याविषयी उत्तरदायी 

धरील आणि या आज्ञा तंतोतंत बाणि पूर्णपणे पाळावयाच्या आहेत.” 


परंछु स्मिथ यानी अशी सूचना केली की, जळगाव हे अगदी लहान गाव 
असल्यामुळे वासुदेवाला थेट अळाहाबादला नेणेच अधिक श्रेयस्कर ठरेल, त्यांनी 
सरकारला असेही कळविले को, १७ नोव्हेंबरला रात्री या बंद्यासमवेत जाण्यासाठी 
म्हणून एका युरोपियन अधिकार्‍याची आवद्यकता लागेल. त्याच्या या दोन्ही सुचना 
स्वीकारण्यात आल्या. 

तद्यापि ठाण्याच्या तुरुंगत आल्यावर दुसर्‍याच दिवशी वासुदेव वळवतांनो 
तुझुंगाच्या अधीक्षकासत कळविक्ते की, आपणास झालेल्या शिक्षेविस्द्ध उच्च न्यामा- 


३९४ घासुदेव बळवंत फडके 


ल्याकडे अभ्यर्थना (अपील) करावयाचा आपला विचार असल्यामुळे सत्र न्याया 
धिद्यांच्या नि्णेय पत्राची प्रत मागविण्यात यावी आणि आपल्याला ती देण्यात 
यावी. अधीक्षक स्मिथ यांनी १४ नोव्हेंबर १८७९ लातेकेले. 
वासुदेव बळवंतांच्या या संकल्पाचा सुगावा सरकारपक्षीय पत्रांना लागलीच 
लागला. आणित्यांनी 'वासुदेव बळवंत' या मथळधाखाली ती बातमी प्रसिद्ध केली. १ 
कोणाही वंद्याला त्याच्या अभ्यथंनेचा निर्णय लागेपर्यंत देशाबाहेर हालवावयाचे 
नाही असा सरकारी नियम होता. आणि वासुदेव बळवंतांना अंदमानला पाठविण्या- 
संबंधीच्या मुंबई सरकारच्या हंगामी मुख्य सचिवांच्या वरील आज्ञा त्या नियमांच्या 
विरुद्ध होत्या. राज्यपालांच्या कार्यकारी मंडळाचे एक सदस्य अँशबनंर यांना 
वासुदेव बळवंताना तडकाफडकी अंदमानला पाठवावे अशी घाई झाली होती. तिच्या 
भरात ते म्हणाले: “ त्यांना ठाण्याहून अभ्यथंना करांवयाची आहे, तशीच ते अंदमा- 
नांतूनही करू शकतील! ” ते त्यासाठी हा नियमही धाब्यावर बसविण्याला सिद्ध 
होते. कारण त्यांच्या मते ज्या सरकारने तो नियम केला त्या सरकारला तो रहितही 
करण्याचा मधिकार होता. भःणि वासुदेव वळवंतांना अंदमानला पाठविले की, 
त्यांच्या अश्या पाठवणी संबंधात जनतेत असलेल्या प्रक्षोमाच्या भावना लागलीच 
ओसरतीळ, असेही त्यांना वाटत होते. 
परंतु भॅशवर्नर यांचे सहकारी रावेन क्रॉपट मात्र त्या नियमांचे असे उल्लंघन 
करण्याच्या विरुद्ध होते. ते म्हणाके की, वासुदेव बळवंतांना देशाबाहेर पाठवणीची 
अशी घाई फरू नये. कारण त्यामुळे माझ्या मते “मूर्ख आणि क्षुद्र” मसणाऱर्‍या या 
बंद्यासंवंधात सरकारला अशी नेहमीच्या प्रथेवाहेरची उपाययोजना करावी लागली, 
अशी सगळीकडे समजूत होऊन वसेल. आणि म्हणून त्यांनी अँशबतेर यांच्या 
भताविरुद्ध मत दिके. अँशबनंर आगि हंगामी मुख्य सचिव भाता त्या विघेयावर 
शेवटी माघार घ्यावी लागली. वासुदेव वळबंतांची जन्मठेपीवरील पाठवणी तात्पु- 
रती स्थगित करण्यात झाली. 
डिसेंबर १८७९ च्या पहिल्या आठवडघात आपण मागविलेले कागदपत्र 
हाती येताच वासुदेव धळवंतांनी स्वतःच मुंबईच्या उच्च स्यामालयाठा उद्देशून एक 
लछावलचक अभ्यथंना मराठीत लिहून काढली. तीत आपल्या अभियोंगाचे कागदपत्र 
मागविण्यात यावे आणि आपणाविरुद्ध छागलेला आपणास दंडित ठरविणारा निर्णय 
आणि आपणास मिळालेली शिक्षा हो रहित फरण्यात यावीत झिया शिक्षा कमी 
तेरो करण्यात यावी, अशी त्मांनी उच्च न्यायालयाला विनंती फेली. त्यांची ही 
अम्यथंना मुंबईच्या उच्च न्यायालयाला ७ डिसेंबर १८७१९ ला मिळाली. 
या भभ्यथंनेची सुनावणी १८ डिसेबर (८७९ ला त्यान्यायालयात न्यायमूर्ती 
पिन्हे आणि न्यायमूर्ती मेठन्हिह यांच्यासमोर गुरू झाली. धपोडो स्ट्रीटवरील अश 
१४ “"बॉम्दे गॅलेट', १४ नोग्टेरर १८७९. 


देशत्यागाचा इतिहास ३२५ 


मिरॅलिटी हाऊस' मधून हे उच्च न्यायलय त्यावेळेडा नुकतेच आताच्या वास्तूमध्ये 
आलेले होते. या वेळीही महादेव चिमणाजी आपटे यांनीच बासुदेव घळवेंतांचे वकील 
पत्र धेतले, बहुधा वकिलांच्या मते असावयाला पाहिजे असे एक पुरवणी आवेदन त्यांनी 
उच्च न्यायालयात केले. आणि मग ते वासुदेव वळवंतांच्यावतीने उच्च न्यायालयात 
अभिभापण करण्यास उभे राहिले. 
आपल्या अभिभाषणात आपटे म्हणाले :“ मला जर्‌ या ठिकाणी अभियोगातील 
पुराव्याच्या खरेपणात शिरण्याची निबंधाने मोकळीक असती, तर माझ्या पक्षकारा- 
विरुद्ध करण्यात आलेल्या कल्पनातीत नाणि आवाच्यासवा आरोपामधील कोणत्याही 
गोष्टी करण्याचे त्याला साम्य नव्हते आणि धडाडीही नव्ह्ती आणि राणी सरकार- 
विरुद्ध युद्ध पुकारण्याच्या त्याच्या प्रयत्नाचा दुसऱ्या कोणत्याही दृष्टीने विचार 
करता पेणार नाही, हे मी जवळजवळ निर्णायक रीतीने सिद्ध करू दकळो असतो. 
एकदा हे राजकीय आरोप काढून टाकले की, मग त्याच्यावर केवळ साधे दरोडे- 
खोरीचे भारोपच बाकी उरतात. आणि वासुदेव वळवंताळ् केवळ काही वर्षाच्या 
कारावासाची योग्य ती शिक्षा देता येईल. परंतु निरबंधाम्रमाणे (कामद्याप्रमाणे) 
घटनांच्या खरेपणात जाण्याचा अधिकार मला राहात माही. त्यामुळे खालच्या 
न्यायालयाच्या निर्बंधाच्या चुकांच दाखविणे आणि ठोठावण्यात आलेली द्रिक्षा सौम्य 
करण्यासाठी न्यावमूर्तीचे मत वळविणे मला भाग पडत आहे.” 
सत्तन्यायाधिशांनी पंचांना उद्देशून केलेल्या भापणाकडे वळून आपटे म्हणाले: 
"त्यांनी केलेडी निबंघविययक चूक अदी आहे. की, त्यानी अगदी स्पष्ट झब्दात 
वासुदेव हा दोषी आहे असे मत व्यक्‍त केळे. बंगालच्या न्यायालयाच्या काही निवा- 
ड्चाप्रमाणे ही निबंधविषयक चूकच आहे.” वंगालच्या न्यायालयांचे हे उतारे 
वाचून दालवून आपटे पुढे म्हणाळे : “ बचावाचे म्हणणे वेडगळपणाचे भाणि हास्यास्पद 
आहे असे सांगण्यात आणि पुराव्यात नसलेल्या गोष्टी पंचांना उद्देशून केलेल्या 
भाषणात समाविष्टे करण्यात सत्र न्यायाधिशांनी चूक केलेली आहे.” आपटे यानी 
शेवटी म्हटले की, “ सत्न न्यायाधिशांनी ठोठावलेली शिक्षा फारच कडक आहे आणि 
म्हणून ती रहित किवा कमी करण्यात यावी.” 
न्या. पिन्हे: “मी सत्र न्यायाधीश असताना आरोपींच्या अपराधित्वाविषयीचे 
माझे मत मी पंचांना सांगत असे. आणि सध्याच्या इंग्लंडच्या सर न्याया धिश्यांसह 
बऱयाच न्यायाधिशांची तशी प्रथाही आहे. अशो प्रथा अनबंधिक ठरविणारा एकादा 
निबंध अस्तित्वात नाही." 
न्या. विन्हे् यांच्या या. मतप्रदर्शनातंतर अभ्यथंनेविययीचा आयला निर्णय 
देताना न्यायमूर्वी पिन्हे यांनी म्हटले : “ तुरुंगातूत या वंद्याने मराठीत धाडलेले 


१४ 'अँडमिरॅलिटी हाऊत' च्या आणि याताच्या उच्च न्यायाड्याच्या वास्तूमधोल दगडावरोल कोरीव 
लेख. 


३२६ डु वासुदेव बळवंत फडके 


लांबळचक आवेदन आम्ही शांतपणे वाचून पाहिळे आहे. आणि त्याच्या बकिलांना 
त्यासंबंधी काय म्हणावयाचे आहे आणि आपल्या पक्षफाराच्यावतीने काय प्रति- 
पादन करावयाचे आहे तेही आम्ही ऐकलेले आहे. या प्रकरणातील कागदपत्र भआाणि 
कामकाज मागवून घेण्याच्या मताचे भाम्ही व्हावे असे काहीही कारण आम्हाला 
आढळत भाही. निबंधाचे जे विधेय आपटे यांनी उपस्थित केले आहे, त्यासंबंधी माझें 
मत भो आधीच व्यक्‍त केलेले आहे. त्यांनी निबेघाचा दुसरा कोणताही प्रश्न न्याया- 
लपाच्या दृष्टीला भाणलेला नाही. हा एक पंचांनी ऐकलेला अभियोग असल्यामुळे 
पुराध्याच्या खरेपणाच्या प्रश्नात शिरण्यास आम्हाला प्रतिबंध आहे. ठोठावण्यात 
आलेली शिक्षा सौम्य करण्यासबंधी बोलावयाचे तर या मनुष्याच्या कृत्यामुळे 
भआपत्तिजनक परिणाम धडत आलेले आहेत ही गोष्ठ भाता खरोषर अगदी 
इतिहासाचाच भाय होऊत 'राहिली आहे. आणि तो आम्हाला विसरता येत नाहो. 
कित्त्येक अज्ञानी रामो््यांना, कुणब्यांना जाणि दुसर्‍या जातीच्या शेतकर्‍्यांनासुद्धा 
छुटीसताठी एकत्र सधटित होण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. आणि त्यांच्यापैकी 
काहीना आपल्मा अपराघधांसाठी दीधं अवधोच्या कारावासाच्या शिक्षा ठोठावण्यात 
आलेल्या आहेत. दुसऱ्या काहीजणांना जन्मठेव काळधापाण्याची आणि आणखी 
काही जणांना फाशीची श्रिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. या परिणामांसाठी 
आबेदक नैवंधिकदृष्ट्या उत्तरदायी नसेल, परंतु नैतिकदृष्ट्या त्यासाठी तो 
उत्तरदायी आहे; यात काही संशय राहात नाही. तेव्हा शिक्षा सोम्य करण्याच्या 
दृष्टीने अभियोगाच्या कामकाजाच्या कागद मागविण्यास आम्हाला काहीच कारण 
दिसत नाहो आणि म्हणून भाम्ही हे भावेंदन फेटाळून लावतो! ” 


उच्च न्यायालयाने हे मभ्मथंनाचे आवेदन फेटाळून लावल्यानंतर कोणत्याही 
वळी वासुदेव बळवंतांची अंदमानाकडे पाठवणी होणे, ही निष्चिती झाली. परंतु 
अंदमानातत्या वेळी १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धांतील बरेच बंदी होते. दीर्घ अवधीच्या 
शिक्षा झालेल्या ,बंद्याना नियमाप्रमाणे त्या वेटावरच काही काळानंतर सुटे सोडण्यास 
लायत असे. तेव्हा या परिस्यितीचा आणि या सवलतीचा लाभ घेऊन त्या लोकांच्या 
साहाय्याने वासुदेव वळबेत तेथे काय नवी धामधूम उडवून देतील, भाची सरकारला 
निश्चिती नव्हती. त्यामुळे राज्यपार्लांच्या कार्यकारी मंडळाच्या २२ डिसेंबरच्या 
बैठकीत या प्रश्‍नाची धघर्चा झालो, त्यावेळी राज्यपाल सर रिवडं टॅपल आणि 
त्यांचे मत्रिमडळ यांनी यासुदेव बळवंताना काळघा पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी 
अंदमानास पाठविण्याचा विचार रहित केला. हंगामी मुख्य सघिव नेलरयानो त्या 
प्रकरणाच्या कागदपत्रांदर लेखणीच्या झिवा परे तर पेन्सिलीच्या " एका फटकाऱ्याने 
उधिक सुरक्षित मागि संरक्षित आणि मुंबई सरकारच्या स्वतःच्या अधिकारकषेत्रा- 


4२५ शकर पाजी वेतिटीची नोद; दि. २९ व्िदर ८५७९, मुदई सरकारचे दागपपत्र, 


देशत्यागाचा इतिहास १२७ 


खाली असणार्‍या एंडनच्या किल्ल्यातीक तुरुंगाची अंदमान ऐंवजी वासुदेव बळवंतां- 
च्या जन्मठेपीसाठी निवड केली. 
"रळपऐ९० 1०0 ४० ० 309, 0४०६ 1० ॥72 4710018115" 
(“वासुदेवाला एडनला धाडावयाचे; अंदमानला नाही”) असे म्हणून नेलर 
यांनी था नोंदीत पुढे म्हटले : "यासंवधीची आगाऊ सूचना द्यावयाची नाही. फक्त 
पोलीपत महानिरीक्षकाना गुप्त चेतावणी द्यावयाची. (वदिवानाला) पी. अँड, ओ. 
कंपनीच्या आगनावेने युरोपियन पोलीस अधिकार्‍याच्या अधिपत्त्याखाली पाठवा- 


बयाच. 


असे करण्यात मुंबई सरकारने वासुदेव बळवंतांवर काही दया दाखविली 
नव्ह्ती. कारण एडनचे वाधुमाव तर अंदमानच्या वायुमानापेक्षाही वाईट होते. 
एडनच्या भघ्यभागी तिद्रिस्त ज्वाला प्रुवीचा भव्य डोंगर अपून सभोवताली तुटलेल्या 
खडकाळ कड्यांनी ते द्वोपकल्प घेरेळे आहे. एडनचे वायुमानही परातरी ८७ अंश 
असते. कित्येक वेळा ते ९८ अंशापर्यंतही चढते. या ठिकाणी वराच काळ राहिल्यास 
मनुप्याच्या आाकलनशक्तीचा आणि प्रकृतीचा चक्काचूर होऊन जातो, भसे सरकारी 
चोपड्यात म्हटले आहे. ** तुहंगावाहेर असणाऱ्यांची प्रकृती जर तेथे भशी ढासळत 
असे, तर तुरुंगातील वदिवानांच्या अवस्थेची कत्पनाच करावी. एडनच्या सैनिक 
बळाच्या जोरावर वासुदेव वळवंतांवर अधिक दाब ठेवणेही धक्‍्य आहे मते सरकारला 
वाटले, तुरुंगातील हालअपेप्टांनी चिडून जाऊन वंदिवानांनी आक्रोश केला तरीही 
तो बाहेर ऐकू येऊ नये, अद्या या ठिकाणच्या क्रूर कारागारात वासुदेव बळवंतांना 
नेऊन टाकण्याचा ब्रि. सरकारने निर्णय घेतला ! 


वासुदेव वळवंतांना काळया पाण्यावर पाठविण्यासाठी आसलेल्या व्यवस्थेचा 
आता पुन्हा विचार करणे सरकारला भाग होते. २३ डिसेव र १८७९ ला त्यामुळेच 
नेलर यांती तुरुंगयंत्रणेचे महानिरीक्षक डॉ. क्ुकशेक यांना एक चिठी लिहिली. माणि 
तोत ही नवी व्यवस्था सांगितली. त्या वेळी पी. अंड ग्रो. कपनीची आणनाव भाज- 
गावच्या धक्‍्क्यांवरून सुटत असे. त्यामुळे नेलर यांनी डॉ. क्ुकशक यांना कळविळे 
की, आगनावेने माजगावचा धक्का सोडण्याच्या फक्त काही वेळच आधी वासुदेव 
बळवंत , तेथें पोचतील, अशा बेताने येणाऱ्या गाडीने त्यांना ठाण्याच्या तुंगातून 
मुंबईला भाणावे आणि मम त्यांना एकदम माजगावच्या धक्क्यावर उभ्या अत्तणाऱ्या 
म्ागनावेवरच नेण्यात यावे, तुरुंगाच्या अधीक्षकावाचून दुसर्‍या कोणालाही हा नादेश 
कळू देऊ नये. मुंबईचे पोलोस आयुक्‍त फेक साऊटर यांनी यापुढील किवा भाणसी 


१६ ''दि इपिरिअल गेंझेटिअर बॉफ इडिमा,” घड ५ पू. १०-११ 
१७ कॅप्टन एफ्‌. एम्‌. इंटर : “अन अकाऊंट मॉक दि द्रिटिय सेटलमेंट आर एडन इन अरेबिया ” 
पृन्३े र 


३्र्ट चासुदेव वळवंत फडके 


पुढीक़ टपाल नेणाऱ्या (भेल) आगनावेने एडनला जाताना वासुदेव बळवंतांतमवेत 
राहाण्यासाठी म्हणून एका युरोपियन अधिकार्‍याची नियुक्ती करावी ! नेलर यांनो 
साऊटर यांनाही याकरिता मावर्यक ती उपाययोजना करण्यास सांगितले आणि 
म्हटले को, या सर्द योजना प्रथमपासून अखेरपर्यंत, “ स्वतः वासुदेव बळवंहाळाही 
ठाण्याहून निघण्याची वेळ येईपर्यंत आपल्या निर्गमनाची माहिती न देता, गुप्त 
राखाव्या. ” 

२५ डिसेंबर १८७९ ला डॉ. क्रुकशक यांनी नेलरना पत्र लिहून “ बळवंत 
बासुदेव फटके ” याच्या संबंधीच्या वरील पत्राची पोच दिलो आणि कळविले की, 
घो. अँड मो. कंपनीची पुढील भागनाव शतिवारी ३ जानेवारी १८८० पर्यंत काही 
निघणार नाही. नाणि त्यावेळी तुमच्या आज्ञा पाळल्या, जातील त्याप्रमाणे शनिवारी 
३ जानेवारी १८८० ला सकाळी ६ वाजता भायखळा स्पानकावर वासुदेव बळवंतां- 
साठी एक घोडागाडी आणून उभी ठेवण्यात माली. त्यांना ठाण्याहून भायखळधाला 
नेण्यासाठी सकाळची पहिलीच गांडी ठरविण्यात आली. कारण म्हणजे मंग लोक 
झोपेतून उठण्यापूर्वीच त्यांना ठाण्याच्या तुझुंगातुत बाहेर आणि ठाणे गावातून नेता 
.येऊन भायखळयालाही स्थानकावर लोकांचा काही वावर सुरू होण्यापूर्वी भाय- 


« खंळयाला भाणता येणार होते. जलप्रवासाचे एडनपर्यंतचे तिकोट काढण्यास आणि 


त्यांच्यासमवेत एक युरोपियन मधिकारी देण्यास साऊटर यांनाच सांगण्यात 
आले. 
शनिवारी 3 जानेवारी १८८० छा पहाटेस, ठाण्याच्या तुरुंगाच्या जुनाट 
करड्या दगडी भितीवर हिवाळधयाच्या वार्‍याच्या लाटा घोंघावू लागल्या, तोच 
वासुदेव बळवंतांना एकाएकीं येथून निघण्याची तुमची सिद्धता करा अप्ते सांगण्यात 
आले. त्या तुझंगाचे अधोक्षक स्मिथ यांनी मग त्यांता पहाटेस बाहेर अजून काळोख 
आणि झांतता असताच गुप्तपणे आपल्या कोठडीबाहेर काढले. वासुदेव बळवंता- 
समवेतच्या संरक्षकावाचून कोणालाही ते माहीत नव्हते. "तुरुंगातील ब्राह्मण लेख निकां- 
भासुदा ! ” त्यांना एका बंद धोडागाडोतून ठाण्याच्या रिकाम्या रस्त्यायरून धेगाने 
स्थानकावर नेप्यात आले. हा रस्ता म्हणजेच भाताच्या जांभळी नाक्यावरून जाणारा 
ठाण्याचा जूना 'स्टेशनरोड' होय. पहाटे ५ वाजता ठाप्याहून सुटणाऱ्या पहिल्या 
गाडोच्या काही वेळ भाघीची हो वेळ होती. त्या गाडीने मग त्याना भायगषळघाला 
नेष्पात आले. ठागे ते भायखळा या स्थानकामघोल वाटेवरील स्पानकांदरच्या रेल्वे 
पोलिसांना आपापत्या स्थानकांवर लोकांना येऊ देऊ नये. आणि जनतेचे कशाही 
रोतीने निदजंन त्यांच्या त्या प्रवासात होऊ देऊ नय, म्हणून चेतावणी देण्यात आली 
होतो. '* त्याेळच्या जी. आय. पी. रेल्वेच्या (आताच्या मध्य रेल्वेच्या) पोलीस मधि- 
१ट तुर्यास्या महािरोशरांती मुबई सरशारखा घाग्टेके प्रठिवृत्त : दि. ६ जानेषारी १८८०, मूबई 
सरकारचे बागदयत. 


देशत्यागाचा इतिहास ३२९ 


झ्षकांनी भश्ची भावर्यक ती सवे दक्षता घेतली जात आहे की नाही ते पाहण्यासाठी 
त्याच गाडीने भायखळ्यापर्यंत प्रवास केला. 


या व्यवस्थेमुळे वाटेवरच्या कोणत्याही स्थानकादर एखाद दुसराच प्रवासी 
होता आणि भधीक्षक स्मिथ यांच्यातमवेत वासुदेव वळवत त्या गाडीने प्रवास करीत 
होते, हे कोणाळाच माहीत नव्हते. भायवळधास उतरताच एडनच्या बंदिपालाला 
उद्देशून लिहिलेल्या अधिपत्रासह वासुदेव वळवंतांना एडनळा नेण्यासाठी नियुक्‍त 
करण्यात आलेले पो. निरीक्षक मॅकडरमॉट यांच्या स्वाधीन करण्यात झाले. त्यांना 
दोन पोलीस सहाय्य करीत होते.एयानंतर माजगावच्या धक्क्यावरून सुटणाऱ्या 
पी. अँड ओ. कंपनीच्या एस्‌. एस्‌. तेहरान आयतावेवर वासुदेव वळवंतांना चढविण्यात 
आले. जिवंत किंवा मृतावस्थेत ते पुन्हा कधीच हिंदुस्थानच्या भूमीवर पुढे पाऊत 
ठेवणार नव्हते ! र 
'तेहेरान'ने दुपारी २-३० वाजता हिंदुस्थानचा किनारा सोडला. १ आणि 
वासुदेव बळवंत आणि त्यांची मात्तृभूमी यांच्यामध्ये समुद्राचा पसारा वेगाने वाढत 
चालला. मातृभूमीशी ही ताटातूट होताना, त्यांच्या-मनात भावनांचा केवढा हल- 
कल्लोळ उडाला असेल ! आपल्यापुढे दिसणाऱ्या मृत्यूमुळे नव्हे, तर आपल्या देशाचे 
पारतंत्र्य नाहीसे करून आपण त्याला पुन्हा वैभवाच्या शिखरावर चढवू ही आपली 
आकांक्षा धुळीला मिळाली म्हणून ! 'तेहेरान'ने एडनला जाताना आगनावेवर 
मिळणारे पाणी पिताना एडनला पोचल्यावर तेथील भचुळ पाणी आपण कसे पिऊ 
शकू या. संबंधीच ते पो. निरीक्षक जोन्स याच्याशी एकसारखे बोळत. ब्रिटिश 
तुझुंगातील हालअपेष्टात वर्षानुवर्षे पिचत पडण्याची आपली सिद्धता नाही, या 
विचाराने ते समवेतच्या अधिकार्‍यांना मोकळेपणाने सांगत की, मला आता फार 
जगण्याची इच्छाच नाही. सहा दिवसांनी शुक्रवारी ९ जानेवारी १८८० ठा दुपारी 
११-३० वाजता 'तेहेरान' एडनला पोचली भाणि वासुदेव बळवतांना तेथील मधि- 
क्ार्‍्यांच्या स्वाधीन करून आपल्या लंडनकडील पुढील प्रवासाला निघाली. ४ 
या वेळी , वासुदेव बळवंतांच्या मनात मातृभूमीविषयी काय विचार माले 
असतील? ते बहुधा भारतमातेला म्हणाले असतील : “आई, तुझ्या डोळ्यात दुःखाते 
कशासाठी बर अशू उभे राहिले आहेत ? या काळ्याकुट्ट अंधःकारातच तुझ्या 
उद्याच्या भाग्यकालांचा उपाकाल दडलेला आहे, हे निश्‍चित समज! आज आमची 
प्रेतं सरणावरली पेटून जातीळ ! पण त्यांच्या ज्वालांतूनच पारतंत्र्मातून तुला मुक्‍त 
करणारे भावी क्रांतीचे नेते जन्म पावतील ! त्यांच्या कतुंत्वानं त्या वेळी ठुझ्त्पा 


१९ पो. अँड ओ. तॉन्हिगेशन कपनीच्या जवता सपक अधिकाथ्याचे ठेखकास पत्न ; दि. १] थॉगस्ट 
वर्ड ४ 
२० एडन सरकारचे लेखकास पत्न, दि. १३ सप्टेंबर १ ४७ 


३३० वासुदेव बळवंत फडके 


पायातील लोहशूंखला खळाखळा तुटतील आणि तू स्वतंत्र होशील ! त्या क्रांतीचा 
जयजयकार असो. ” 


“तेहेरान' वरून उतरून संरक्षकांच्या गराड्यात चालत जात एडनच्या 
कारागारात शिरण्यासाठी वासुदेव बळवंत त्या तुरुंगापुढे उभे राहिले, तेव्हा त्याच्या 
दारावर मृत्यूचे दूत आपले क्रूर नृत्य करताना त्यांना दिसले | या वाटेने आपण 
पुन्हा जिवंत बाहेर तर पडणार नाहीच; पण आपणास येणारा मृत्यूही देह्‌दंडाच्या 
चरकात वर्षानुवर्षे आपला देह पिचवत, स्वाभिमानाची राखरांगोळी झाल्यानंतर 
मणि आपल्या असहाय्यतेचा भानंद मदोन्मत्त राजदूतांनी मन:पूत भोगल्यावरच 
आपणास येणार हे त्यांनी ्रोळखले. परंतु त्या कल्पनेनंही ते कचरले नाहीत. 

एडनला जाताना तेथील तुरुंगाच्या अधीक्षकांच्या नावे असणारे भावश्यक ते 
अधिपत्र आणि इतर कागदपत्रे नेण्यास मॅकरमॉट विसरले होते. तेव्हा त्याच दिवक्षी 
अगदी ६-४० ही वेळ टाकून एडनचे काराधीक्षक डॉ. कोल्सनन यांनी त्या संबंधात 
ब्रि, राजनिवाशाला लेखी प्रतिवृत्त घाडले आणि वासुदेव अळवंतांना तात्पुरते 
आपल्या तुरुंगात ठेवून दिले. चार दिवसांनी लॉक यांनी आपल्या कार्यालयाला 
विचारले की, वासुदेवाचे कागदपत्र मिळाले का? तेव्हा त्यांना होकारार्थी उत्तर 
मिळाले आणि बरे आहे म्हणून त्यांनी त्या प्रश्‍नावर पडदा टाकला, ** 


आणि त्या दिवसापासून आपल्या ज्वलंत देशभक्तीचे मूल्य वासुदेव बळवंत 
अक्षरश. आपल्या रकतामासाने देऊ लागले. राजकीय अपराधासाठी ब्रि. सरकारने 
जन्मडेपीवर पाठविलेले ते पहिलेच बंदी होते. त्या जुन्या काळांतील त्यांच्या हालअपे- 
प्टांची आणि छळाची कहाणी संपूर्णपणे बाहेर कळादी कशी ? पण तरीही सुदैवाने 
तिची भोपषणता कळावी इतका वृत्तांत इतिहासाच्या सदभं छायाचित्रात पकडला 
गेला आहेच- 

एडनच्या काळपा पाष्यावर पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याकडून प्रत्यही 
२५ पौंड धान्य दळण्याचे चक्की पिसण्याचे छाती फोडणारे काम करून घेण्यात 
येई. १ गुसिशित वांढरयेशा बोदिर कुवतीच्या मागसाला हे काम तसेच भासे. ते 
करतांना त्याचे हात रवताळत. पुढील पिढधांच्या क्रांतिकारकांना हिंदुस्पानात ३० 
ते ३५ पोंड धान्य दळावे लागे- तो काळ अश्या दडितांच्या पहिल्या पिढीचा म्हणून 
म्हणा किंवा एडनचे यायुमान माणसाला छवकर दमवणारे म्हणून म्हणा, ते प्रमाण 


२$ ही माहितो दुष्याचे विठ्ठरार जोशी यानी पाठविलेल्या एडन सरकारभ्या गगदपणांच्या 
प्रदोतोल एका पद्मात झिळाली ते १९६२ मध्ये एडत सरकारात भावेजनिक शामे थाणि विमात 
दाहक दिभागांचे मत्री होठे- 

२९ एश्नच्या दुर्रगचे मधीरदक शा. ई रोत्मत यांणे एडवच्या पहित्या सहाय्यक राजतिवाशाहा 
पव श.९८५ (१८८०), ३ ८ रिर्मेबर ९८८० ; एडत सरकारचे कागदात. 


देशत्यागाचा इतिहास ३३१ 


त्यावेळी २५ पौड ठरठे असेल. पण जेमतेम जगण्याइतक्या तिःसत्व अश्भावर जगताना 
एडनला हे कामही माणसाचा जीव काढणारे होते. , 
या दळणाचा ढीग प्रत्यही पूढे असताही वासुदेव वळवंतांनी धेर्यशाठी 
आणि करारी वृत्तीने तुझंगातही सरकारशी लढा दिलाच. त्यांच्या या लढ्याचा 
वृत्तांत वाचनीय आहे. तेथे आल्यावर चारच दिवसात १३ जानेवारी १८८० ला 
त्यांनी काराव्यवस्थेविश्द्ध दंड थोपटले ! त्या तुरुंगात पिण्याचे पाणी वाहिरून 
कातड्याच्या पखालीने पुरविण्यात येई. अशा पखालीतून येणारे पाणी पिणे माझ्या 
धर्माने घालून दिलेल्या शुचितेविरद्ध माहे, असे म्हणून ते पिण्याचेच वासुदेव 
बळवंतांनी संपूर्णपणे नाकारले. " त्याचप्रमाणे तेथे मिळणारे अद्भ दुसऱ्याने शिजवलेले 
असल्यामुळे याच कारणासाठी मला ग्रहण करता येणार नाही, असे त्यांनी घोषित 
केले. काराव्यवस्थेतील सवलतीताठी पुढील सत्तर वर्पातोल क्रातिकारकांनी केलेल्या 
लढ्याची ही नांदीच वासुदेव बळवंतानी केली, असे आव्हान तेयील अधिकार्‍यांना 
अश्रुतपूर्ण होते. त्यामुळे त्याने त्यांना हादराच बसला. तेव्हा तुळा हुवा तर्‌ म्ापला 
स्वयंपाक आपल्या हाताने करण्याची तुला मोकळीक आहे, अद्ली सवलत तात्पुरती 
म्हणून त्यानी त्माना देऊन टाकली. परंतु वासुदेव बळवंतानी त्या पाण्याला किवा 
अन्नाला स्पर्दा केला नाही. अधिकाऱ्यांनी फारच कटाक्ष धरला, तेव्हा सबंध सहा 
*दिवसात त्यांनी फकत एक बाटली दही आणि खोबर्‍याचे तीन तुकडे खाल्ले. हा 
पेचप्रसंग मिटण्याची सहा दिवस वाट पाहिस्यावरही वासुदेव बळवंत आपल्या 
निश्‍चयावर जेव्हा अढळ राहिले, तेव्हा काराधिक्षकानी २० जानेवारी १८८० ला 
त्यांच्या वरील लढ्याचे सविस्तर प्रत्तिवृत्त राजनिवाशाकडे धाडून दिले. त्यांत त्यांनी 
म्हटले की, कारागाराच्या नियमांग्रमाणे पाहता आपल्या जातीचा प्रश्‍न न उभा 
करता या बंद्याने इतर बंदिवानांप्रमाणे खाणेपिणे केले पाहिजे. परतु त्याने सहा 
दिवस या कारणावरून काही खाल्लेले नाही, या सवघात काय करावे तें समजत 
नाही. तुरंगाच्या आवारातील विहिरीचे पाणी त्याला स्वत.छा काढून दिके तरी 
तेही पवके मचुळ आहे आणि त्याला तुरुंगाच्या कोठडीवाहेर सोडणे हितावह 
नाही कारण तुरुंगातून निसटून जाण्याची कोणतोही संधी त्याला मिळता कामा 
नये! राजतिवाशांनी या पत्रावर तुरुंगाच्या नियमांची पुस्तिका दाखविष्यास 
आपल्या कार्यालयास सांगितले. मग ती वाचूत त्यानी म्हटले को, मला वाट्ते या 
बदिवानाचा माक्षेप आहे तो पाणी चांगले नाही हाच होय. सहाय्यक राजनिवासी 
कॅप्टन सोली यानी यावर मत द्यावें. त्याचप्रमाणे एडनळा येताना जलप्रवासात 
“बळवंत वासुदेव' फडके याच्यासाठी काय व्यवत्या केळी होती आणि मिळणारे 
पाणी काहीही आक्षेप न घेता ठो प्यायला होता काय, ते पो. निरीक्षक जोन्स याना 


२१ एब्न सरकारचे लेवकास पद; दि. १३ डिसेंबर १९४७. 


३२० वासुदेव वळवंत फडके 


पायातोळ लोहशृंखला खळाखळा तुटतील आणि तू स्वतंत्र होशील ! त्या क्रांतीचा 
जयजयकार असो. ” 


“तेहेरान' वरून उतरून संरक्षकांच्या गराड्यात चाळत जात एडनच्या 
कारागारात शिरण्यासाठी वासुदेव बळवंत त्या तुरुंगापुढे उभे राहिले, तेव्हा त्याच्या 
दारावर मृत्यूचे दुत नापले कूर नृत्य करताना त्यांना दिसले ! या वाटेने आपण 
पुन्हा जिवंत बाहेर तर पडणार नाहीच; पण आपणास येणारा मृत्यूही देह्दंडाच्या 
चरकात वर्पानुवपे आपला देह पिचवत, स्वाभिमानाची राखरांगोळी झाल्यानंतर 
आणि आपल्या असहाय्यतेचा मातंद मदोन्मत्त राजदुतांनी मन.पुत भोगल्यावरच 
आपणास येणार हे त्यांनी ओळखले. परंतु त्या कल्पनेनंही ते कचरले नाहीत. 

एडनला जाताना तेथील तुरुंगाच्या अधीक्षकांच्या नावे असणारे आवश्यक ते 
अधिपत्र आणि इतर कागदपत्रे नेण्यास मॅकरमॉट विसरले होते. तेव्हा त्याच दिवशी 
अगदी ६-४० ही वेळ टाकून एडनचे काराधोक्षक डॉ. कोल्सन यांनी त्या संबंधात 
ब्रि. राजनिवाशाला लेखी प्रतिवृत्त घाडले आणि वासुदेव बळवंतांना तात्पुरते 
आपल्या तुरुंगात ठेवून दिले. चार दिवसांनी कॉक यांनी आपल्या कार्यालयाला 
विचारले की, वासुदेवाचे कागदपत्र मिळाले का ? तेव्हा त्यांना होकारार्थी उत्तर 
मिळाले आणि बरे आहे म्हणून त्यांनी त्या प्रश्‍नावर पडदा टाकला. ११ 


आणि त्या दिवसापासून भापल्या ज्वलंत देशभक्तीचे मूल्य वासुदेव बळवंत 
भक्षरश: मापल्या खरतामासाने देऊ लागले. राजकीय अपराधासाठी ब्रि. सरकारने 
जन्मठेपीवर पाठविलेले ते पहिलेच वंदी होते. त्या जुन्या काळातील त्यांच्या हालअपे- 
घ्टांची आणि छळाची कहाणी संपूर्णपणे बाहेर कळावी कशी ? पण तरीही सुदैवाने 
तिची भीपणता कळावी इतका वृत्तांत इतिहासाच्या संदर्भ छायाचित्रात पकडला 
गेंडा आहेच. 


एडनच्या काळ्या पाण्यावर पहिल्या दिवसापासूनच त्यांच्याकडून प्रत्मही 
१९५ पौड धान्य दळण्याचे चक्की पिसण्याचे छाती फोडणारे काम करून घेण्यात 
येई. ११ सुदिक्षित पांढरपेशा बौद्धिक: कुवतीच्या माणसाला हे काम तसेच भासे. ते 
करताना त्याचे हात र॒क्‍ताळत. पुढील पिढपाच्या क्तांतिकारकांना हिंदुस्थानात ३० 
ते ३५ पौड घान्य दळावे लागे. तो फाळ अशा दडितांच्या पहिल्या पिढीचा म्हणून 
म्हणा किंवा एडनचे वायुमान माणसाला लवकर दमवणारे म्हणून म्हणा, ते प्रमाण 


२१ हो माहिती पुष्यांचे शिटटणराव जोशो याती पाठविलेल्या एन सरवारच्या शागदपयाच्या 
प्रदीतील एका पदात मिळाली ते १५६२ मध्ये एश्न सरद्यरात सारदेजनिक कामे आणि विमात 
चाहपूक विभागाचे भत्ली होते. 

२२ एशनच्या पुर्षयाचे थघोरशषक डॉ. ई शोग्सन यांने एरनच्या पहित्या सहाग्यर रागनिवाशयता 
पद्च क.९६८५ (१८८९), दि ८ डिमेबर ९८८० ; पडन सरकारणे दागशद, 


देशत्यागाचा इतिहास . "१३३ 


मागील कुसाफ खोऱ्यातील हिंगलजच्या देवळातील ब्राह्मणाकडून दर ठीन दिवसानी 
एकदा या बंद्यासाठी तुदंगात पाणी आणावे किंवा या बंच्यांला दही भाणि दूध 
देण्याची तुदुंगाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला किवा काराधीक्षकाला अनुजा द्यावी. 
मध्यंतरात (मुंबई) सरकारकडे प्रतिवृत्त कळविता येईल. आणि जर, या बंदिवानाला 
उपाशी रहावगाचेच असेल तर राहू द्यावे भसे ठरठे, तर चांगळेच होई. मग ही 
दुधाची व्यवस्था बंद करता येईल. या वंद्याचा हा आक्षेप धामिक निप्ठांमुळे कितीसा 
आहे आणि तो घेऊन भापल्याला स्वत.ला पाणी काढण्याची सवलत मिळून तुरुंगा- 
बाहेर जावयाला मिळावे म्हणून कितीसा आहे ते समजणे कठीण आहे. ” शेवटी 
कॅप्टन सोली म्हणाले : “ शक्‍य मसेल तेवढी दंगळू उडवून द्यावयाची हेच त्याचे 
खरे उद्दिष्ट आहे अशी माझी एकट्याचीच समजूत आहे असे नाही. ” लॉक र्यांनी 
त्यावर शेवटी २२ जानेवारीला म्हटले की, फक्त जातीच्या आधारावर वासुदेव 
अळवंतांच्या मागण्या मान्य करता येणार नाहीत, बंदिवानाचे अन्न बदलून द्ध 
आणि दही त्याला द्यावयाचे की नाही ते वद्यकीय अधिकाऱ्यांनी ठरवावे आणि 
'त्याज्रा स्वतःचे अन्न स्वतः शिजवू द्यावे की नाही यासंबंधी कारामहा निरीक्षकाच्या 
सूचना मागवाव्या. या निर्णयाची प्रत काराधीक्षकांना पाठविण्यात भाली नाणि हे 
प्रकरण संपले, 9 
परंतु यामुळे वासुदेव बळवंतांचा शारीरिक छळ टळला नाही. ह्यांच्या 
छळाची काही कल्पना त्यांच्यानंतर तीस वर्षांनी १९११ मध्ये ते छळ किती भ्स्ह्म 
होतें त्यावरून येईल. अंदमानातील जन्मठेपीवरील आपल्या हाळअपेच्टांचे वर्णन 
करताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात : “ दोन दोन महिने तेलाच्या पाण्यास 
त्मांना (देशभवतांना ) जुंपून देण्यात येई. घाप्याची लोखंडी दांडी, खोबरे उतळीठ 
पडले की, इतकी जड होई की, कसलेले हमाल देखील तिच्या वीस फेर्‍या फिर 
'र्डकुंडीस येत ! लंगोटी नेसून सकाळी दहा वाजेपर्यंत काम करावे, सारखे जक 
राहिल्याने चक्कर यावी ! अंगाचे ठणकणे तर इतके फो, यमी टपावर का 
टाकताच झोप लागण्याचे स्थळी अंगात कसर भरून तळमळ करी पद पावर यंग 
की पुन्हा दुसऱ्या दिवशी तो धाणा दत्त म्हणून उभा! ...... वे दाग, 
उकाड्धात कोलू फिरवीत असताना धापा टाकोत गिरकी एके सणा 404 मयेकर 
- बसलो आणि पोट, फार भ्रम होताच आतडी ताठरतात हजी गार वाटून खाडी 
धरून भितीशी टेकलो आणि डोळे मिटले... थोड्या १ वेळाने वाठर्याने, द्वाताने 
एकसारखे म्हणे : मांची शून्यता तेच मरण...” त्या दोर रचा मा्ये,,, मन 
फास लाव आणि करून टाक त्या जोवनाचा अंत ! % ५ हक्द्धाने गळघास 
तेव्हा अश्या छलयंत्रातही वासुदेव बळवंत भरड ववे 
२४ बॅरिस्टर सावरकर . “ माझी जन्मठेप,” भाग १६.१, ठर ४४८. कार्य, वक्डी 


३्रेर वासुदेव बळवंत फडके 


विचारावे. पो. निरीक्षक देट यानी जोन्स याना विचारून कळविले को, प्रवासात 
बळवंत' मिळेल ते पाणी प्यायला होता. पण एडन येथोल वाईट पाण्याविषयी 
भात्र तो सतत बोलत असे. 


ही माहिती हाती नाल्यावर तुरुंगाचे नियभ सविस्तरपणे उघत करून राज- 
निवासी एफ. लॉक म्हणाले को, बंदिवानाला स्वतः पाणी काढण्याची सवलत देता 
येत नाही. स्वयंपाकही ठराविक पद्धतीनेच झाला पाहिजे. त्यामुळे बळवंत वासुदेव 
फडके याहा जातीच्या कारणावरून या नियमातून सूट कशी देता येईल ते समजत 
भाही. पण तरीही या प्रकरणात तडकाफडकी निर्णय न देता लॉक यानी म्हटलेः 
“वरंतु या विषयावर निर्णय देण्पापुर्वी कॅप्टन सीलीनाही या प्रश्नाची चौकशी करून 
या बंदिवाताचे खरे ग्राऱ्हाणे तरी काय भाहे त्यावर अभिप्राय देण्यास सांगणे बरे 
पडेल.” त्यानीच हा पत्रव्यवहार २१ जानेवारी १८२० ला कॅप्टन सोली यांच्याकडे 
घाडून त्यांना विनती केली की, “तुम्ही फडके थाला भेटा आणि तुला स्वतःला 
पाणी काढून देता येणार नाही. परंतु तुला चांगले पाणी भात्र मिळाले पाहिजे हे 
मान्य आहे, हे त्याला समजावून देता आले तर पाहा.” 


कॅप्टन सीली यांच्या सांगण्याप्रमाणे वेट यांनी लागलीच एडनच्या तुरुंगाला 
भेट दिली. ते वासुदेव बळवंतांना भेटले आणि त्यांनी एकाच दिवसात २२ जानेवारी- 
शा आपले प्रतिवृत्त लॉक यांच्याकडे घाडले. त्यात ते म्हणाहे : “ हा बंदिवान 
आपण कोकणस्य चित्पावन ब्राह्मण आहोत असे म्हणतो. स्टील यांच्या 'हिंद्र कास्ट' 
या पुस्तकाप्रमाणे पहाता, ही महाराष्ट्र ग्राह्मणांची एक जात आहे. पण त्या पुस्तकात 
पाण्याच्या प्रदनावर काहीही माहिती मला आढळली नाही. १७ जानेवारीला आणि 
१९ जानेवारीला मो आणि कॅप्टन हंटर यांनी तुरुंगास भेट दिली. तेव्हा आपणारा 
पिण्यास देण्यात येणाऱ्या पाण्याविषयी या बदिवानाने गाऱ्हाणे केठे होते .. तेव्हा 
काही झाले तरी या गोष्टीत तो सुसंबद्ध रोतोने तरी वागत आहे आणि तो सध्या 
फार निस्तेज माणि अशवतही दिसतो आहे ! ” त्याला आपण तुरुंगाचे नियम सम- 
जावून दिले भ्राणि अशा परिश्षितीत चांगल्यात चांयलो व्यवस्था करण्यात आठेछो 
आहे, असे स्याला सागितल्याचे कळवून आपल्या प्रतिवृत्तात वेट पुढे म्हणाले : 
* त्यांचा माकषेप प्रत्यक्ष मिळणार्‍या पाष्यापेज्ञा ते काढण्याच्या पद्धतीला आहेआणि 
तो म्हणतो को, असे कातड्याने, मग ते कातडे कोणतेही का असेना, बगढलेले पाणी 
पिणे हे आपल्या धर्माविषद आहे. आणि शेवटी तर तो म्हणाला को, फक्त ग्राह्मणाने 
शाडलेत्या पाण्यावाचून इतर पाणी मी पिणार नाही. कयरण, त्यावाचूत धर्माप्रमाणे 
पहाता शुद्ध आहे असे मला वाटत नाही." 

पंजीरार (रजिस्ट्रार) मंचरजी र्स्तुमजी याच्याशीही कॅप्टन सौली यांनी 

या प्रश्‍नाची बर्या केठी आणि मग सुचविके की, एक तर राजनिवाशाच्या प्रासादा- 


देहत्यागाचा इतिहास . १३३ 


ग्ागील कुसाफ लोःमातीळ हिंगलजच्या देवळातील ब्राह्मणांकडून दर तीन दिवर्सांनी 
एकदा या बंद्यासाठी तुरुंगात पाणी आणावे किवा या वंद्याला दही भाणि दूध 
देण्याची तुरुंगाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला किवा काराधीक्षकाला अनुजा द्यावी, 
मध्यंतरात (मुंबई) सरकारकडे प्रतिवृत्त कळविता येईल. नाणि जर, या चंदिवानाला 
उपाशी रहावपाचेच असेल तर राष्ट द्यावे असे ठरले, तर चांगलेच होईल. मग ही 
दुधाची व्यवस्था बंद करता पेईल. या वंद्याचा हा आक्षेप धागिक निर्ठांमुळे वितीसा 
आहे भाणि तो घेऊन नापल्याला स्वत.छा पाणी काढण्याची सवलत मिळून तुझंगा- 
बाहेर जावयाला मिळावे म्हणून कितीसा आहे ते समजणे कठीण आहे. ” दोवटी 
कॅप्टन सीली म्हणाले : " शक्य असेल तेवढी दंगल उडवून द्यावयाची हेच त्याचे 
खरे उद्दिप्ट नाहे अशी माझी एकट्याचीच समजूत आहे असे नाही. ” लॉक यांनी 
त्यावर शेवटी २२ जानेवारीला म्हटले को, फक्त जातीच्या आधारावर वासुदेय 
बळवेंतांच्या मागण्या मान्य करता येणार नाहीत. बदिवाताचे अन बदलून दूध 
आणि दहो त्याला द्यावयाचे की ताही ते वैद्यकीय भधिकाऱ्यांनी ठरवावे आणि 
त्याला स्वत:चे अन्न स्वत. भिजवू द्यावे की नाही यासंबंधी कारामहानिरीक्षरकांच्या 
सूचना मागवाव्या. या निर्णयाची प्रत काराधीक्षकांना पाठविण्यात माली आणि हे 
भ्रकरण संपते. र 


परंतु मामुळे वासुदेव बळवंतांचा शारीरिक छळ टळला नाही. त्यांच्या 
छळाची काही कल्पना त्यांच्यानंतर तीस वर्षांनी १९११ मध्ये ते छळ किती असह्य 
होतें त्मावरून येईल. अंदमानातील जन्मठेपीवरील आपल्या हालअपेष्टांचे वर्णन 
करताना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात : “ दोन दोन महिने तेलाच्या पाण्यास 
.त्यांना (देशभकतांना ) जुंपून देण्यात येई. घाप्याची लोखंडी दांडी, खोबरे उतळीत 
पडले की, इतकी जड होई की, कसलेले हमाल देखील तिच्या वीस फेऱ्या फिरविता 
रडकुंडीस येत ! लंगोटी नेसून सकाळी दहा वाजेपयंत काम करावे, सारखे फिरत 
राहित्यावे भएकर गादी । अंगाचे उपाकणे तर इतके छो, रश फटणावर अंग 
टाकताच झोप लागण्याचे स्थळी अंगात कसर भरून तळमळ करीत पहावे लागे, 
कौ पुन्हा दुसऱ्या दिवशी तो घाणा दत्त म्हणून उभा ! ...... एके दिवशी भर्यफर्‌ 
उकाड्यात कोलू किरदीत असताना धापा टाकोत गिरकी आल्यासारखे वाटून खाली 
बसलो आणि पोट, फार श्रम होताच आतडी ताठरतात तशी ताठरल्याने, हाताने 
धरून भितीशी टेकलो आणि डोळे मिटले,,. थोड्या वेळाने सावघ झालो... मन 
एकसारखे म्हणे : मांची शन्यता तेच मरण...” त्या दोरीच्या तुऊड्याने गळपास 
फास लाव आणि करून टाक त्या जीवनाचा अंत! * 7 


तेव्हा अथा छलयंत्रातही वासुदेव बळवंत भरडू जाऊ लागले. कारप, चक्की 


२४ बॅशि्टर पारकर: ' पासी जन्मठेप” भाग १, पू. १००, १३७ 


श्व वासुदव बळवंत कडक 


पिसण्याने जो क्रातिकारक हतबल होत नसे त्याला या तेल ग्ाळण्याच्या कोलूस 
जुंपून टाकण्यात येऊन त्याच्याकडून २५ पौड तेल प्रत्यही गाळून घेण्यात येई. मुंबई 
सरकारच्या कामदपत्रातीळ एडनच्या तुरुंगाच्या मानचित्रात तेलाच्या कोडूचे म्हणून 
एक घर दाखविले आहे आणि धान्य दळण्याची छपरीही. यावरूनही वरील कामे 
त्यांच्याकडून करवून घेण्यात आली या समजुतीस दुजोरा मिळतो. त्यात त्यांनी 
आणश्वी सरकारशी त्या तुरुंगात झुंजही मांडळी होती. तेव्हा त्यांना या छल्यंत्रात 
लठोटण्याला राजकर्त्यांना आणखीच कारण होते. 


या ऐतिहासिक उल्कापाताचा परिणाम हिंदुस्थानबाहेरील लोकांवर किती 
प्रस रपणे झाला होता त्याचे प्रत्यंतर प्रख्यात रशियन पंडित इवान पावलोविय मिना- 
एफ यानी हिंदुस्थानला याच वेळी दुसर्‍यांदा दिलेल्या ऐतिहासिक भेटीच्या वृत्तांतात 
मिळते. 


मिनाएफ यांचा जन्म १८४० मध्ये झारशाहीतीकल रशियात तांबोळ गावी झाला, 
बयाच्या ५० व्या वर्षी पीटसंबर्ग येथे ते मृत्यू पावले. पण या अवधीत एक विद्वान 
पर्मटनप्रेमी, आणि स्वातंत्र्याचा केवारी म्हणून त्यांची ख्याती झाली. वयाच्या १८व्या 
वर्षी पोटसंजर्ग विद्यालयात शिरून दडा वषेपयंत त्यांती पौर्वात्य भावांचा अभ्यासक्रम 
पूर्ण केला. संस्कृत, पाली आणि इतर प्राकृत भाषा ते शिकले. १८६८ मध्ये आपला 
*अतिमोक्ष सत्र" हा पहिला ग्रंथ त्यानी लिहिला. पुढच्याच वर्षी पीटसंबर्ग विश्व- 
विद्यालयात संस्कृत वाड्‌मयाचे ते प्राध्यापक झाले त्याच पदावर शेवटपयंत असताना, 
संस्कृत बाड्भयाची शब्द रूपावली, आणि गणव्यवस्था, अफनासि निकितोनचा भारत 
प्रवास, सिलोन आणि भारत यांची रेखाचित्रे, असे ग्रंथ त्यांनी लिहिले. 

१८७४ ते १८८६ पर्यंत त्यांनी तीनदा हिंदुस्थानास भेट दिली. बर्‍याच 
लोकांना तें भेटले. वासुदेव बळवंत गुप्ततेत कायं करीत नसते तर त्यांचीही पुण्यात 
सवांनी भेट घेतली असती. त्यांचा विषय हिंदुस्थानला दिलेल्या दुसऱ्या भेटीत 
त्यांच्या मनात प्रभावीपणे वावरत होता. हिंदुस्थानच्या या भेटीसाठी २० जानेवारी 
१८८० ला ते मुंबईस उतरले. त्यांच्या प्रवासाचा सर्वच वृत्तांत मनोरंजवः भसला 
तरी बासुदेव वळवंतांशी संवंदध असा वृत्तांतच काय तो येथे देणे योग्य ठरेल. मुंबईस 
हे काशीनाय त्र्पंबव तेळगांना भेटले, तेय्हा तेठंगांती अस्खलित धंग्रजीत वाशुदेव 
बळवंताचेच जहाल विचार त्यांना मुनावळे, अफगाण गुद्धाचा बोजा भारतावर” 
विनावगरण पडत माहे. सुशिक्षितच काय पण शेतकरीद्दी येये असतुष्टच आहेत, 
दरडोई अवजड कर, अरण्यात लाकूडफाटा तोडण्यावरील बंदी, अनुशाकराचा निबंध 
ब्रि. अधिकार्‍यांची शदूठ वेतने ही तेलंगांनी दिलेलो भारतीय असंतोषाची कारणे, 
यासुदेव मळवंतांच्या प्रतिपादनातीलच ह्वोती. ३१ जानेवारी १८८० ला तेडंग त्यांना 
म्हणाले : “वागुदेय यळधंत फश्वे: पाला घोड बटुत इंग्रजी येत होते. भाणि तो 


दैशत्यागाचा इतिहास २१२५ 


इंग्रजांच्याच नोकरीत होता. इंग्रजांची नोकरी करीत असताही तो इंग्रन राजवटी 
संबंधी उघडउघड बोलत असे. पोलिसांनी पकडलेल्या दरोडेखोरांनी त्याचा विवास- 
धात केठा आणि म्हणून तो पोलिसांच्या हाती लागला |!” 


२ फेब्रुवारीला मिनाएफ पुण्यास गेले, आणि नेपिभर हॉटेलमध्येच ठतरले. 
यासुदेव बळवंतांचे वंड आणि अभियोग हाच विषय तेंथे तरुणांच्या बोलण्यात होता. 
दुसऱ्याच दिवश्ली तीन विद्यार्थी त्यांच्याकडे आले. त्याचा वृत्तांत सांगताना मिनाएफ 
म्हणतात : “क्ञाम्ही दोन तास बोलत बसलो, तिघांचेही फडवय़ांविपयी एकमत होते. 
त्यांचे ध्येय उदात्त होते, पण साधने व्यवहार शून्य होती.” त्यांच्या अभियोगाच्या 
वेळी मापण न्यायालयात उपस्थित होतो, असे त्या विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितले. 
त्यावर मिनाएफ रास्तपणे उद्गारतात ' “कदाचित 'फडके की जय' म्हणून त्यांनीही 
त्या वेळी घोषणा केल्या असतील ! ” 


तरुणांवरही वासुदेव बळवंतांचा कसा प्रभाव पडला होता, ते सांगताना मिना- 
एफ म्हणतात: "त्यांच्या (त्या विदयार्थ्यांच्या) बोलण्यातून त्रिटिश राजवटीस॑वंधी 
असंतोष प्रकट होत होता. सवंत्र ऐकू येत होती, तीच गाऱ्हाणी त्यानी केली,” 
हिंदुस्पानी लोकांना वरच्या जागा मिळत नाहीत, कर अवजड आहेत आणि हिंदु- 
स्थानच्या संपत्तीचा भोघ इंग्लंडात जात आहे, माचा उल्छेस करून; सायंकाळी 
जेवणाच्या वेळी तर रशिया नि इंग्लंड यांचे मफगणिस्थानात युद्ध होणे भाता अटळ 
आहे, असेही ते विद्यार्थी म्हणाल्याचे मिनाएफ सांगतात. ४ फेब्रुवारीला पर्वंतीचे 
देऊळ पाहाण्यास ते गेले. त्याचा वृत्तांत सांगतांना मिनाएफ म्हणतात: “मला रस्ता 
दाखविण्यासाठी आलेली प्राह्मण मंडळी इंग्रजीत बोलत होती ... फहषपांविपपी 
एक जण उद्गारला, “मूर्स होतां झालं! उगाच स्वतःचा नाश करून घेतला त्यानं! ” 
पण गरिबांच्या ज्या दुर्दशेविषयी वासुदेव बळवंत मनस्वी हुळहूळत असत, त्या 
गरिबांच्या हलाखीची जाणीव त्या मंडळीच्या याही बोलप्यात मिनाएफना दिभून 
आली! त्याच दिवशी मिनाएफ जेव्हा डेक्कन कॉलेजमध्ये गेले तेव्हा वासुदेव बळवतांनी 
आपल्या रोमांचकारी जीवनाने सवच विदयार्थ्यांना कसे भारून टाकले होते, ते तेथीळ 
विदयार्थ्यांच्या भेटीत त्यांना दिसले. ते म्हणतात : “डेक्कन कॉलेजमधील विद्यार्थ्यांत 
असंतोषाची भावना सोलवर पसरली असून स्वातंत्र्याचे वारे सळसळत नाहे. ... 
एका खोळीत मला विद्यार्थ्यांनी एक छायाचित्रांचा संग्रह दाविला, त्यातील काही 
ठळक व्यक्तींच्या छायाचित्रात वामुदेव वळवत फडके यांचे छायाचित्रही होते ! ” 
संध्याकाळी डेक्कन स्टार'चे संपादक माघवराव नामजोशी यांना भेटप्या- 
साठी आणि मोरोबादादाच्या वाड्यांत नुकतेच सुरू झालेले न्यू इंस्न्यि हूल पाह- 
ष्यास मिनाएफ तेथे गेले. नामजोशी वासुदेव बळवंतांचे सहकारी म्हणूनही त्यांन पो 
तुजी क ९ त्याना 
भेटप्यास मिनाएफ गेले असतील. पण नामजोशी तेथे नसत्यामुळे तेये त्यांना भेटले 


११६ बासुदेव वळवंत फडके 


नाहीत. त्यांच्या या भेटोची बातमी समजताच ५ फेब्रुवारीला नामजोशोच नेपिअर 
हॉटेलवर येऊन मिनाएफना भेटले. त्यासंबंधी मिनाएफ लिहितात, 

पूण हवाला ए्णा० एंझटते पा2 (०१8४४ पपच 0प ७0 ७९ १ 
मपांशाते ल शादवा९! पट ७१०७ €९एला ७०्पेपण्ट्ते एर्थणा€ (111: 
एन्ण्प, पाह चट एप कयात ९४8३ पर्ण पाणाप्रासि€ड8्ठ, पेट ६ 
९5९ जाला पाण्या ॥० बलए९ वोंझ्यींस्थांया प्यंटा ९ 
छापिड (१00शणा १8.” क ै 


(“जे संपादक आज मला भेटावयाला आठे ते तर फडबयांचे मित्रच निघाले. 
(फडकयांच्या प्रकरणात) त्यानाही न्यायालयापुढे उभे करप्यात आले होते. त्यांच्याशी 
झालेठे संभापण कंटाळवाणे नव्हते. ब्रि. सरकारविषयी कृतिपूर्ण नाही त्री 
अगदी कडक भापेत त्यानी आपला द्वेष प्रकट केला. ”) नामजोश्यांनी वासुदेव 
बळवंतांचीच विचारसरणी मिनाएफ यांच्यापुढे मांडली. दुष्काळ फंडाचा दुर्पयोग, 
निरक्षरता, निर्यातीवरील कर रहित केल्यामुळे झालेले विणकऱ्यांचे हाल इ. गाऱ्हाणी 
त्यांनी मांडली. 
७तते १३ फेब्रुवारीपर्यंत हैदरावादेत अस्तताही मिनाएफनी फडवयांचा विषय 
तेथील लोकांजवळ काढला. तेव्हा ते लोक म्हणाले : * फडक्यांचा ध्येयवाद उदात्त 
होता आणि त्यांची उद्दिष्टे उत्तुंग होती. पण त्यांना अपयश येणार हे भवितव्य 
कोणालाही दिसणे मोठे कठीण नव्हेते. ” १४ एप्रिलला ते दिल्लीला गेले, तेव्हा तैथे 
कळलेली हिंदूंची त्यावेळची समजूत लिहून ठेवताना मिनाएफ म्हणतात: “ ब्रिटिश 
'राजवट सव्वाशे वर्षांच्या आत संपुष्टात येणार असा लोकसमज हिदू लोकात श््ध्या 
आढळतो... ” महाराष्ट्रातीळ राजकोय जागृदी आठवून ते म्हणाले : " महाराष्ट्रात 
गतकाळातील वंभवाविषयीचे भाकपंण एखाद्या रम्य कयेप्रमाणे अजून जिवंत आहे. 
आदेशिक मराठा देशाभिमानाचे पडसाद साहित्यिक लिखाणात उमटत आहित.... 
बंड करण्याचा प्रयत्न करणें हो (मात्र) अजून तरी अकाली अशीच पटना ठरेल 
'असे फडक्यांवर भरण्यात आलेल्या अप्रियीगावलून प्रत्ययास येते. ” मुंबईस परत- 
ल्यावरही पुण्याचा विचार मतात येऊन ते म्हणाले : “ पुणे म्हणजे राजद्रोहाचे 
सदखदते कुंड समजले जाते.” पुढे ७ जून १८८० छा शेवटी रश्षियाला परत आप्या" 
“साठी त्यांनी हिंदुस्पान सोडला! 
बाहेरच्या कोठडीच्या सिडकोच्या गजातून एडनच्या कारागृहाच्या बाहेरील तट 
पाहुताना धामुदेव यळवंत विषार करीत को, या तटावर चढून जाऊन जिवंत्तपणे आपण 
कधी बाहेर जाळ दकू फाय ? ” पण ते कसे कय होईल ? अश्या हताश विवारामे 
मग ते कोठडीत परत फिरत भाणि त्यांच्या कोठडीत भोदासिन्याची काळोणी पसरे! 
वरंतु शारीरिक हालशपेप्टांनी वासुदेव घळवंत झिजठे तरी त्याचे मामतिक 
शैपं अघलच राहिले. कारण महा महिने या हालअपेप्टात वाढल्यावर तो एळ विमूट* 
२५ माय. पौ, मिताएफ ; “ट्रग्स्व इन मेड डायरीज भोरइड्या अे्बर्मा” पू. ५४ 


देशत्यागाचा इतिहास ३३७ 


पणे सोसणे, त्यांच्या सहनदावतीच्या बाहेरचे झाले. शिवाजीचे ते कट्टे भक्त आणि 
'राजकोग वंशज होते. त्यानीच त्यांना स्फूर्ती दिली आणि त्यांनी तुरुगातून निसटून 
जाण्याच्या योजना आखण्यास सुरुवात केली. जन्मठेयीचे हाल भोगत असता तसे 
करणारे मन केवढे दुर्दम्य इच्छाशक्तीचे असले पाहिजे! या घाडसात त्यांना एका 
सहबंद्याने सहाय्म केले. परंतु तो अज्ञात राहिला. त्यांचा हा निसटून जाण्याचा विचार, 
काराधीक्षक डॉ. कोल्सन यांना त्यांच्या हस्तकांती दिलेल्या गुप्त माहितीमुळे कळून 
आला. आणि त्यांनी वासुदेव वळवंतांना आपल्या कार्यालयाजवळच्याच कोठडीत 
तात्काळ स्थानांतरित करून टाकले. त्याच्यावर रात्रीही संरक्षक नेमून आणखी एका 
विक्षेप संरक्षकाची नियुक्ती केली. या संरक्षकांनी रात्रभर जागे राहून वासुदेव 
वळवतांवर लक्ष ठेवावे अद्या कडक सूचना दिल्या. दक्षता म्हणून वासुदेव बळवंतांना 
पायबेड्याही ठोकल्या. यानंतरही एडनच्या तुरुंगातून वासुदेव बळवंत तिसटलेले 
पाहून आपण स्तभितच होतो. 

वासुदेव वळवंतांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे हे संरक्षक प्रथम प्रथम 
फारच दक्ष राहात असत. पण काही दिवस वासुदेव वळवंतांनी निसटून जाण्याचा 
काहीच प्रयत्न केला नाही, तेव्हा ते आपल्या कामात काहीसे संल झाळे. माणि 
मंग तुरुंगातून निसटून जाण्याची आपली योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी वाघुदेव 
बळवंततानी पुढे पावले टाकली. 


र्र्ट वासुदेव बळवंत फडके 


होती. त्यामुळे तोही तेथे येऊन पॅलोकडेच झोपला होता. आपल्या पायांतील बेड्यां- 
च्या आवाजाने पहारेकरी जागे झाळे नाहीत याची निश्‍चिती करून घेऊन वासुदेव 
बळवंतानी आपली एक बेडी कोठडीच्या दाराच्या मोठ्या बिजागराच्या लोखंडी 
खुंटावर ठेवली आणि ती ताणली. त्यांच्या अंगच्या प्रचंड वळाने ती वाकडी झाली. 
त्यांनी भाणखी जोर केला आणि ती आपल्या कड्यांतूत निसटली आणि मोडून 
पडली. नंतर दुसर्‍या पायाठील बेडीही दाराच्या लोखडी खुंटावर ठेऊन त्यांनी 
ताणली आणि तीही विचकून. पडली. त्यांचा लोखडी पसारा त्यांनी हूळूच कोठडीच्या 
कोपर्‍यात नेकन ठेवला भाणि समाधानाचा सुस्कारा टाकला. आ55 हा$! कोठडीत 
तरो ते आता मोकळे झाले होते. लांगलोच कारागारी गणवेषाचे कपडे त्यांनी अंगा- 
वरून काढून टाकले आणि दुसरे हेतुत.च आधी मिळविलेले अंगावर चढविले. हे 
कपडे देण्याच्या कामी त्यांना साहाय्य कोणी केळे ते अधिकाऱ्यांना पुढेही समजे 
नाही. कदाचित आपल्या देशमक्‍्त व्यक्तिमत्वाने त्यांनी भारूत टाकलेल्या तुरुंगा- 
तील लोकांपैकीच कोणी सहानुभूतिकाने ते केळे असेल. बाहेर दुरवर आकाशात 
एडनच्या उंच टेकड्यांच्या माये मावळता चद्र लपूत गेल्यामुळे आकाशात दिसत 
नव्हता. त्यानी नंतर आपल्या प्रचंड बाहुबळाने कोठडीची दोन्ही दारे एका मागो- 
माग एक याप्रमाणे त्यांच्या उखळी विजागरांतून निखळवून उचलली. कोठडीतील 
आपलें कांबळे डोक्यावर घेतले आणि कोठडीची उसळलेली दारे हातात घेऊन ते 
कोठडोबाहेर आठे. 


आवारात एका बाजूला खडीच्या आणि दगडाच्या बऱ्याच राझी पडलेल्या 
होत्या. त्या त्याच्या आणि पहारेकर्‍यांमध्ये येंत होत्या. तेव्हा त्या बाजूनेच झोपलेल्या 
पहारेकऱयांवर लक्ष ठेवीत, त्या राशीच्या आडोशार्ने तुरगाचे अर्ध आवार ते सुर- 
क्षितपणे गोलांडून मेक. तोच त्यांना पहारेकरी शेंख सुपुन याने अबदुल रहिम यास 
हाक मारलेली ऐकू भाठी. शेख पुगुनकडे तुरुंगाच्या आवारातील दिवा लावण्याचे 
दण अशे. चंद्र टेवाडयापळीवाडे असल्यापुळे तुर्वाच्या आवारात काळोद होता. 
तेव्हा शेख सुगुनने अबदुल रहिमला दिवा लावण्यास सांगितले. अवदुल रहिप जागा 
झाला, आणि ते एकमेकांशी बोलू लागले, तेव्हा त्यांच्या बोलण्यात एक जुना बंदि- 
वान बुदुनवान याच्याविषयोही बोलण झाले. ते अशा रीतीने जागे झाले आहेत 
अभे दिसताच, वासुदेव बळवंत जरासे चमकले. पण तेवढधात त्यांना समोरची धान्य 


२६ आपच्या पद्टायनाचा हा दृत्तांत दामुदेव बळवतांनीच वरी पह्ारेवऱ्यांवरील थमियोगातील 
शक भाशीदार म्हणून पुढे दडाधिकाययांपुडे सांगितला. 


२७ “मह ७०१७४०३ 0७ 000३ ठा शड टा] हात एकताल (ताय (०७७ ०॥॥८ 1०॥ १०॥३ 
०४९ *४१॥९॥ ७४७९ ९३८३७९०. 


*टारण्त नॉक एव्या', रि. २८ मटोबर १८८० 


देशत्यागाचा इतिहास ३३९ 
दळण्याच्या चवककीची छपरी दिसली. आणि ते घाईने त्या छपरीत शिरून दबा 
धरून वसले. बाहेरच्या लोकांची चाहूल घेत आणि आपण केलेल्या जिवावरच्या 
घाडसाचा शेवट काय होणार, या विवंचनेत, पण धौराने ते तेथेच इवास नावरून 

* उभे राहिले. ते दोन तासपर्यंत तेथेच राहिले. आणि मग दोड वाजण्याच्या संधीस 
इतर कोणालाही आपली चाहूल लागू न देता चोर पावलानी हळूच त्या छपरी- 


बाहेर पडले 

क्षणभर त्याना तेथे अडखळल्यासारखे झाले. पण तरीही न डगमगता ते 
तुरुंगाच्या तटापर्यंत पळत गेले. त्यांनी आपल्या हातातील कोठडीची दारे तटाला 
लावळी' आणि त्या दारावरून एका दमात तटाची भर्धी भित ते चढले. नंतर इवास 
घेण्यासाठी ते थांबळे आणि मग तटाचा राहिलेला अर्धा भाग भरंकन चढून ते 
तटावर उभे राहिले. अवघड जागेवर आणि भितीवर चढण्याचे पुण्यात गुलटेकडी- 
वर आणि इतर ठिकाणी घेतलेले घडे त्यांच्या उपयोगी पडठे, तटावर उभे राहून 
हायसे वाटून त्यांनी एकदा आपणास कोंडून ठेवणाऱ्या तुरुंगाकडे पाहिठे. आणि मग 
आनंदात तटाच्या खाली बाहेर उडी टाकळी! या वेळेला पहाटे तीन वाजढे होते. 
एडनचा तुरुग फोडून ते एकदाचे बाहेर पडले होते! र 


एडन हे. बाहेरच्या जगापासून एकाकी पडलेले जाणि अरवस्तानाशीच एकदम 
जोडलेके आहे. भशा प्रदेशात तुरुगाच्या बाहेर पडताच आपल्या शेवयावर कांबळे 
टाकून, कुठून निसदून जावे, या विचारात वासुदेव बळवंत एखाद तास राहिले. 
पण नंतर तीन वाजण्याच्या संधीस त्यांचा निण॑य होऊन ते साळथ गेटपर्यंत घालत 
गेळे. त्यातुनच होकट बे कडे जाणारी वाट होती. पण तो रस्ता त्यांना बंद दिसळा, 

तेव्हा त्यांना आठवले की, मेन गेटमधून आणि वॅरिभर गेटमध' ः 
आणि माणसांची वदळ असे, त्या वदळीचा गोंधळ त्या रस्त्याने येणार्‍या जाणाऱ्या 
उंटांमुळे अधिकच वाढत असे. तेव्हा या वदंळीचा भाणि गोंगाटाचा हाम पेऊन 


आपला पाठलाग करणाऱ्यांच्या हातुन निसटून जाप्याचे त्यां 
प टून जाण्याचे णि 
मागे फिरले. थोड्याच वेळात ते मलाचा 


पोचठे. त्यांना ते उघडठेले दिसले. 
पश्‍चिम किनार्‍यावरील त्टीमर पाईंटकडे जात होता. 


२८ तुरुंगाच्या वरी क दोन रदावांविर्ठ मरण्यात आठेल्या अभियोगानील भ्षपराप्र प्रपरण प. ४९ 
ह. $ ीडेल्या भ्रमियोगानी भं 
) कॅ र गाती [ प्र प्रपरण श्र, 09 


३४० वासुदेव वळवंत फडके 


होते. त्यांच्यातच अंग चोरून वासुदेव बळवंत गुप्तपणे उभे राहिले परंतु थोड्याच 
वेळात त्यांच्या लक्षात आले की, आपण जर मागे फिरून उलट दिशेला गेलो, तर 
काही अंतरावर सामुद्रेधुनीजवळ (इस्थमसजवळ) लाहेजकडे जाण्यासाठी एका 
बोगद्यातून जाणारा एक रस्ता आपणास मिळेल. तेव्हा ते परत फिरले आणि त्या 
बोगद्यावाटे पलीकडे जाऊन पुढे चालू लागले. त्यांनी लवकरच बॅरिअर गेट मागे 
टाकले आणि स्वतंत्रतेचा वारा उपभोगीत ते चालू लागले. त्यांनी कपडे बदलळे 
असल्यामुळे त्यांचा कोणाला संशय आला नाही. काही वेळ चालल्यावर त्यांनी आपली 
गती वाढविली. उघड्यावर अनिर्वंधपणे पळण्याची संधी त्यांना कित्मेक महिन्यांनी 
मिळत होती. त्या आनंदात ते भराभर भंतर तोडीत होते. पहाटे चारच्या संधीस 
ते पळू छागले आणि वारा मैल अंतर तोडीपर्यंत ते पळतच इंटिरिअर' भागाकडे 
गेले. 


इकडे सकाळी त्यांच्या कोठडीवर शख बखरुद्दीन आणि फरा अबदुल्ला हें 
दुसरे दोन पहारेकरी भापल्या पाळीच्या कामावर आले. आपल्या स्वाधीन केल्या 
गेलेल्या कोठडीची दारे जाग्यावर नाहीत हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी 
कोठडीत 'पाहिळे. तो आतील वंदिवानही नाहीसा झालेला होता. त्याच्या बेड्या 
तेथेच मोडून पडलेल्या होत्या. ते वाहेर पहातात तो तुरुंगाच्या तटाला लावून उभी 
केलेली कोठडीची दारे त्यांना दिसली. आणि घडलेला सर्व प्रकार त्यांच्या लक्षात 
आला, 


वासुदेव बळवंतांच्या या थक्क करणार्‍या पलायनाची बातमी लवकरच अधि- 
कार्‍यांना कळली. तेव्हा त्यांच्यात एकच गडबड उडाली. तुरंगाची भयसूचक घंटा 
मोठ्यांदा खणाणू लागली. सर्व शोधयंत्र लागलीच हालू लागले, सोजिर आणि 
घोडेस्वार चारी दिशांना लागलीच पाठविण्यात आले. सकाळी आलेल्या रक्षर्कांच्या 
जागी दुसर्‍या (रक्षकांना नेमून पळालेल्या बंदिवानांचा शोध करून त्याला पकडून 
आणण्यात सहाय्य केलेत तर तुम्हास पारितोषिके देऊ असे सांगून त्यांनाही त्या 
फाम ग्िरीवर पाठविण्यात झाले, री 

फाराधीक्षक डॉ. कोल्पन यांनी एडमचे सहाय्यक राजनिवासी एल. पी. वॉल्श 
यांना सकाळी ६ वाजल्यानंतर वाही क्षणात एकपत्र पाठवून वासुदेव वळवंतांच्या पला- 
यनाची माहिती कळविली. भाणि त्यांना पुन्हा पकडण्यासाठी ञावऱ्यक ती सवे उपाय- 
भोजना करण्याची विनंती केळी. वॉल्दा हे एडनच्या पोलोस विभागाचे मुख्य होते. 
त्यानी ती बातमी लागलीच भागनावेच्या टोकास (रस्टीमर पॉंटला) कळविली. 
बयाणि आपत्या हाताणाठचे मिळण्यासारगे सवे पोलीस फरारी वदिवानांस पकद- 
णाच्या फागगिरीवर धाडले. त्यांनी स्वत: १४ व्या पायदळाच्या वसाहतीला भेट 
दिलो आणि आदल्या राती तुरंगात पहाऱ्यावर असणाऱ्या पायदळाच्या रक्षपर्मता 


क 


देशत्यागाचा इतिहास ३४१ 


भेटून त्या संबंधात माहिती मिळविण्याचा प्रयत्ल केला. पण त्यांना काहीही विशेष 
माहिती मिळाली नाही. 

पो. निरीक्षक सलिवन यांनी स॑निकी तळाच्या वायव्य भागातील एडनमधील 
प्रत्येक बंद घर आणि सोरेही शोधली. मणि मन्सूरी टेकड्यांजवळही सैनिक पयके 
घाडली. मन्सूरी टेकड्यांवरील वाटेवर त्यांना टाकून दिलेला एक लंगोट मिळाला. 
भाणि त्यावरून हा बंदिवान सामुद्रधुनीकडे पळाला असावा असा त्यांनी साघार 
तर्क केला. त्या भागाची त्यामुळे त्यांनी प्रदीधं आणि दक्षतापूर्वक तपासणी केली. 


जलमार्ग आरक्षी (वॉटर पोठीस) म्हणून वंदरावर असणार्‍या पोठिसांनाही 
सावध करण्यात आले. तेव्हा ते भाल्ला वंदरातील आगनावांवर गेळे. आणि त्याही 
त्यांनी शोधल्या. स्टीमर पाईटकडेही तसाच शोध पोलिसांनी केला, एढनचे राज- 
निवासी लॉक यांच्या संमतीने एडनमर दवंडी पिटून वासुदेव बळवंतांना पकडून 
देणाऱ्यास दोनशे रुपयांचे पारितोषिक धोपित केले, आणि ती घोषणा ऐकताच 
दोनशेवर सोमाठी भाणि अरव लोक त्या पारितोपिकाच्या आज्ञेने पळालेत्या बंदि- 
बानाच्या पाठलागात सहभागी झाले. तो पाठलाग मग चिकाटीने त्यांनी पुढे चाळू 
ठेवला. 


ब्रसर्हीन आणि अब्दुल्ला हे तुरुंग सोडून निघाले, ते प्रथम बॉरिभर गेटवर 
गेठे, त्या दरवाजावरील पहारेकऱ्यास त्यांनी सवं वृत्तांत सांगितला. मग ते एडनच्या 
*संनिकी तळावर गेले. आणि तेथेही त्यांनी ती बातमी अधिकाऱ्यांना कळविली. इकडे 
दिवस वर्‌ येताच वासुदेव बळवंत धावण्याचे थांबले. ते एका अज्ञात, कधीही भेट न 
दिलेल्या प्रदेशातून तुरुंगातून धाडसाने सुटल्यानंतर चालले होते, त्यांच्या मागावर 
सरकारी लोक होते. आणि आपणास पकडणे त्यांना अशक्य झाले तर आपल्यावर 
गोळी झाडण्पासही ते कमी करणारे नव्हते, हे ते ओळखून होते. भादल्या रात्री- 
पासूनच्या पटपटीच्या श्रमाने ते पक्के थकून गेळे होते. आणि आता. थोडी विश्रांती 
घ्याबी असे त्यांना वाटू लागले. रि 


३थ्र वासुदेव धळवंत फडके 
माणसास पकडण्याची उत्सुकता पाहून आपणास काही पैसे मिळाठे तर आपणही 
तुम्हाला सहाय्य देऊ असे त्याने शिपायांना म्हटठे. शिपार्थांनी ते करण्याचे त्याला 
आश्वासन दिळे. प त्या पोटी एखाद रुपया विसार द्या असे तो म्हणाला. तेव्हा 
सध्या आमच्याजवळ पैसे नाहीत. पण एडनरा परत गेल्यावर सरकारकडून तो तुला 
मिळण्याची च्यवस्था करू असे त्याला त्यांनी सांगितले. त्यावर मात्र त्या उंटवाल्याने 
एक उंट मिळविला आणि त्यावर स्वार होऊन तो त्वरेने पुढे जाण्मास सिद्ध झाला. 
आम्हीही तुझ्यामागे येतोच असे त्याहा ठिपायांनी सांगितले. ततो उंटावरून पळा- 
वयाला लागल्यावर वाटेतील भाणखी तीन उंट्वालेही त्या पाठलागात सह्भागो 
झाले. 


सुटून गेल्यानतर दहा तासांनी दुपारी १ वाजण्याच्या संधीस वासुदेव बळ- 
बंतांना आपला पाठलाग करणार्‍या या लोकांची चाहूल लागली. त्मा लोकांनी मोठी 
ओरड केलो. आणि त्यामुळे वाटेवरचे अरवही आता बासुदेव बळवंतांना हटकू 
लागले. त्यांचा वेप पाहूनही त्यांना त्यांचा संदय येंऊ लागला. वासुदेव बळवंतांना 
अरबी भापा येत नव्हती, त्यामुळे त्यांनी मोडक्या तोडक्या उदूमध्ये आपला वृत्तान्त 
त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण ते त्या अरबांची काही निश्चिती पटवू दकले 
नाहीत. तेव्हा मग प्राणावर उदार होऊन वाटेतील लोकांना गुंगारा देत ते पुढे 
पळू लागले. परंतु उटवाल्यांच्या वेगाहून अधिक वेगाने ते किती वेळ पळू शकणार? 
पाठलाग करणाऱ्यांच्या झडपेची छाया वासुदेव बळवंतावर पडू लागली आणि त्यांनी 
रूवकरच एडनपासून १२ मैलांवर लाहेजजवळ बीर ओवबेद या ठिकाणी त्यांना 
घेरले, त्याच्या मागावरचे शिपाईही तेवढ्यात तेथें आकते, तू परत एडनला' चल, असे 
त्यांनी त्याना सांगितळे. पण वासुदेव बळवत ते कसे ऐकणार ? तेव्हा मग त्यांची 
आणि त्याना पकडणाऱयांची झटापट झालो. एकाकी असताही वासुदेव बळवंतांनी 
त्या चार पाच जणांना प्रतिकाराचा चांगलाच ,झणझणोत प्रशाद दिला, पुण्याच्या 
एका मराठ्याच्या हातचा रट्टा काथ नसतो आणि पेच घाळून तो आपली हाडे 
झशो लिळविळी करतो, ते त्या भवक अरबांना चागले कळून आले. पण वासूदेव 
चळवत एकटे त्वामुळे शेवटी त्यांचे काढी चालछे नाही. त्या लोकांनी त्यांच्या 
यपाळावर्‌ ठोसे मारले. त्यात वासुद्वेव बळइंतांना कपाळावर रवतवबाळ करणारो 
फार गंमीर दुखापत झाली. * आणि शेवटी निद्पायाने संतप्त बासुदेव बळयत 
शात झाले. त्यांच्या अपयशापुढे त्यांच्या धाडसी परात्रपाने झेवटी हार साल्ली. 
तरी पगत्यांना परत घेऊन येताना त्या पकडणाऱर्‍्या लोशांच्या जिवात जीव 
नव्हताच, त्यामुळे त्यांनी प्रथमच त्याना मेजर स्टीव्हन्स या मैनिशी अधिकार्‍या- 


२९ काराष्रीकषव शॉ. शेशयात यांचे एव्वच्या पित्या हद्राम्यक राजनिवाचाता प्रतिदुत्त प्र, (टप 
(१८८०) टि, ८ व्हिंवर १८८७ 


वासुदेव बळवंत फडके ३४३ 


कडेच नेले. कसेही करून आम्हाळा एक हातकडी द्या असें त्याला म्हटले माणि 
ती मिळताच वासुदेव वळवंताच्या हातात त्यांनी ती बळानेच धातदी, तेव्हाच 
त्यांचा जीव थोडा भांड्यात पडला. नंतर ते त्यांना सामुद्रधुनीजवळ घेऊन आले. 
आणि तेथे पो. अधीक्षक वॉल् आणि पो. निरीक्षक सलिवन त्यांना भेटले. कारण 
वासुदेव बळवंतांना पुन्हा पकडण्यात आल्याची बातमी समजताच ते दोघे बॅरिभर 
गेटपाशी पोचले होते. शिपायांनी घडलेला सारा वृत्तांत त्यांना सांगितला. तेव्हा 
मग “वासुदेव वळवंताना तुम्ही आमच्या स्वाधीन करा आणि उद्या चौकोवर या,” 
असे त्या लोकांना सांगून त्यांनी त्यांची नावे टिपून घेतली आणि वासुदेव वळवंतांना 
घेऊन एडनकडें निघाले. 


सकाळी झ्ञालेल्या वरील धावपळोमुळे एडनमध्ये एकच खळवळ उडाली. हिंदु- 
स्थानातून सीमापार झालेला आणि एडनच्या तुरुंगात ठेवलेला एक वंडखोर त्या _ 
दिवश्ली तुरुंगातून पळाला होता हे ऐकून तेथील लोकात कुतूहल निर्माण झाले. बारा 
तासानंतर सायंकाळी तीनच्या संधीस त्यांना एडनमध्ये परत आणले, तेव्हा त्यांना 
पाहण्यास लोकांचे घोळके तेथे जमले आणि “ महाराज आले! राजा आला! ” या 
शब्दांनी लोकांनी त्यांचे स्वागत केले. त्या लोकांना टाकून वासुदेव वळवंत पुढे गेले. 
एडनच्या तुरुगाची दारे त्यांच्यासाठी उघडली गेळी आणि त्यातून आत जाताच 
बंद झाली! ते पुन्हा जिवंतपणी त्या दारातून कधीच बाहेर पडले नाहीत. 

तुरंगात परत आल्यावर फोडून जाण्मास कठीण अशा दुसर्‍या एकलकोंडीत 
बासुदेव धळवंतांना कोंडण्यात आले. डॉ. कोल्सन यांनी वासुदेव वळवंतासाठी एडन 
येथील तोफखलान्यातच लोखंडाच्या नवीन जड आणि तोडण्यास कठीण अश्या मजबूत 
पायबेड्या बनविण्याची आज्ञा दिली. त्यांच्या कोठडीवर वेचक धटिंगण रक्षकांची 
नेमणूक केळी आणि सैनिकी पद्धाऱ्याची व्यवस्था केली. त्यांना कामही अधिक 
कप्टांचे दिले. वासुदेव वळवंतांच्या पलायनाचे ओघ्वंदेहिक मग एडन येथे पुरू झाळे. 
शे शमसुद्दीन आणि अब्दुल रहमान या त्यांच्या कोडडीवरील पहारेकर्‍्यांवर पहिला 
वर्ग दंडाधिकारी कॅप्टन सी. डब्लू. एन. सीली यांच्यापुढे १५ ऑक्टोबर १८८० ला 
कर्तव्यच्युतीच्या आरोपावरून अभियोग भरण्यात आला. या अभियोगात साक्षीदार क्र.२ 
म्हणून वासुदेव बळवंत उभे राहिले. आपल्या साक्षीत त्यानी नापल्या पलायनाचाही 
वृत्तात सांगितला. दोन्ही आरोपीना त्या अभियोगात २ महिने तुरुंगवास आणि १०० 
रूपये दंडे नि दंड न दिल्यास आणखी दोन महिने तुरुंगवास अशी शिक्षा ठेवण्यात 
आली दोघांनाही नोकरीतून पदच्युत करण्यात आले. 


सरकारच्या पक्षपात्या हिंदी द्वेप्ट्यांनो या पळायनातील भव्यता आणि 
अंतिम उद्िप्टांचा फोलपणा दाखविताना म्हटले : वासुदेव वळवंत आता तात्पुरते 
का होईना स्वतंत्र होते ... ... पण ते अक्षरथः इकडे आड आणि तिकडे विहीर 


रेड वासुदेव बळवंत फडके 


यांच्यामध्ये सापडले होते. त्यांच्या एका बाजूला वाळवंट पसरले होते. आणि दुसऱ्या 
बाजूला खोल्खोल समुद्र.” परंतु त्यांचे खरे उद्दिष्ट काय होते ते एडनच्या तुरुंगाच्या 
अधीक्षकांच्या पुढील उद्‌गारांवरून कळून येते, र 

बड) य0)909ण डया शीं९ल€९च 5 852च196 ॥१४॥१॥१-) 
छ्ाणर्चासिडा ७७९ घात पाचे तरा एश्या 5णपाट ठाकत फण. 
रश०णात पठण परच0णट ७९७ ला. 1 १७0 (0 'घेणप09४.” 

(“या महत्त्वाच्या बंदिवानाने अत्यंत सहजपणे आपली सुटका करून घेतली. 
आणि जर ह्या घटनेमागे काहो सुसंघटित कट असता तर हा बंदिवान बहुधा या 
वेळेपर्यंत मुंबईच्याच वाटेवर असता !”) 

एडनच्या तुझंगातूनही वासुदेव बळवंत निसटून गेले, हे समजताच पुण्याच्या 
नागरिकात पसरलेल्या कल्पना 'अनामिक' यांच्या पुढील माठवणीवरून दिसतील. 
ते म्हणतात : “फडके पोहण्यात तर अत्यंत तरबेज होते. तुरुंगातून पळाल्यावर ते 
समुद्रात आतपर्यंत पोहत गेले होते. आणि मग काही अंतरावरच समुद्रात बोटी 
टाळून त्यांना पुन्हा पकडण्यात आले असे आम्ही ऐकत अतू.” या घटनेनंतर एडनचे 
हंगामी राजनिवासी जी. आर. गुडफेलो यांनी त्या सर्व प्रकरणाचे प्रतिवृत्त मुंबई 
सरकारच्या मुख्य सचिवांकडे १९ ऑक्टोबर १८८० ला धाडून दिले. त्या प्रतिवृत्ता- 
वर राज्यपालानी आपल्या कार्यकारी मंडळात चर्चा करून नवीन मजबूत, जड, लोखंडी 
बेड्या पा बदिवानाच्या पायात घाळून त्या नीट खिळवून ठोकून टाळण्याची 
उपामयोजना लागलीच करावी असा आदेश दिला.” परंतु अँशबनेर यांनी "बदिवान 
बासुदेव याला पळून जाण्याविपयी फटक्यांचीच शिक्षा देऊन त्यांचे अशही तोडण्याचे 
हासन त्याना केले असेल.” अश्षी आशा ब्यवत केली. 


सोफश्वान्याकडून बनवून भेतलेल्या जड वेडया वासुदेव वळवंतांच्या पायात 
मग ठोकण्यात आल्या. त्यामुळे त्यांना पळून जाता यैणे तर शक्‍य नव्हतेच ; पण 7 
त्यांच्या त्रासाने कोठडीतही जोवत नकोसे झाले. त्यांना त्या अपराष्ाप्ताठी २५ फट- 
झ्यांची शिक्षा देता येणार होती. पण अनधिठृतरीत्या त्यांना खूप मारहाण 
थाघोच झालो होतो आणि तोत फपाळावर दुसापत झाडी होती. त्यामुळे त्यांना ते 
मारष्यात आठे नाहीत. 


यासुदेय वळवंतांना भाता एकतकोंडोत (सॉलिटरी कन्फाइनमेंटमध्ये) एकाकी 
ठेवण्यात आळे आणि रात्री तर त्याच्या ह्यातातही हातकडपा अइवविण्यात येऊ 
खागल्या. सुटकेच्या प्रयत्नामुळे याप्रमाणे त्यांचे हाल चुके नाहीतच पण ते 
सहस्त्रापटीने वाढले. पुडे सव्वा दोन यर्पे त्यांनी त्या छळाला धैर्याने तोंड दिते, 
परदु या रक्‍त भोरावयाला छावणाऱ्या अतिश्रमाच्या फामापुढे त्यांच्या धरीराने 


६० स्यायविभाग; गरदारी दशव-(जो- यार.) त्र ७८१० (१८८२), मुई रारशारये बागरपव 


देशत्यागाचा इतिहास (९ ३४५ 


हेवटी हार खाल्ली. ते वारंवार रुग्णाईत होळ छागले. नाणि १८८१ ज्या मध्याला 
तुझंगातील दुर्देवी वंदिवानांचा मित्र असलेल्या झयरोगाने त्यांच्यावर झडप घातली. 
तेव्हा जुल १८८१ मध्ये त्यांना वैद्यकोय अधिकाऱ्यांच्या विचाराने भधिक दूध 
आणि बटाटांचे पदाथ भाहारात देण्मात येऊ लागले. कारण, ते शाकाहारी मस- 
ल्यामुळे मांसाहार त्यांना वज्यं होता. काराधिकाऱ्यांनी कारागारांच्या महानिरीश- 
कांना कळविले की, “एकलकोंडीच्या बंदीत असणाऱ्या बंदिवानासंबंधात अपेक्षा 
करता यावी तितकी त्यांची प्रकृती चांगळीच आहे. कदाप्नावरील जीवनात, 
अततिश्रमाच्या क्रूर तुरुंगात मानसिक अवदातेत आणि एडनच्या रोगट वायुमानात 
दुसरे काय होणार? दारीराच्या अविनाशीपणा विषयीची याशी त्यानी लवकरच 
सोडली. मृत्ूची पावे भापल्या कोठडीभोवती पडलेली त्यांना ऐकू येऊ लागली, ' 
त्यांना जगण्यात राम वाटेना! असल्या स्थितीतत जगून काय उपयोग? या विचाराने 
त्यानी मरून जावयाचे ठरविले. 


भगस्ट १८८२ मध्ये काराधीक्षक डॉ. कोल्सन दोघं सुटीवर ग्रेले. आणि 
त्यांच्या जागी डॉ. रॉब याची नेमणूक झालो. तेव्हा वासुदेव बळवतांनी आपल्याठा 
मिळणारे सर्व अन्न ग्रहण करण्याची आणि पचविण्याची आपणास शक्ती नाही 
म्हणून मापल्याला मिळणारे अधिक अन्नपदायं भर्ध्याती कमी करावे, भतती ढॉ. रॉय 
याना विमंती केळी. डॉ. रॉब यानी तसे केळे. आणि वासुदेव बळवंतांचे कित्येकदा 
वजन करून पाहिठे. प त्याचे वजत झपाट्याने कमीच होत चालले आहे भसे 
त्याना आढळले, डॉ. कोल्सन हे सप्टेंवर १८८२मध्ये कामावर परत आले. देण्यात 
येणारे भप्नपदार्य घ्यावयाचे सोडल्यामुळे त्यांचे वजत कमी होत माहे असे म्हणून 
त्यांनी त्यांची त्याविषयी कान उघाडणी केली भाणि सर्वे अन्न सतत नेमाने खात जा 
असता त्यांना भादेश दिळा.' 

वासुदेव बळवंतांनी आणखी काही झगड्यानंतर निर्वाणीचा निर्धार म्हणून 
एडनच्या तुरुंगात आमरण अन्नत्यागास आरंभ केला. आपल्या पायांतील जड बेडया 
काढून टाकण्यात याव्या असाही संतत आग्रह घरला. हिंदुस्यानच्या स्वातंत्र्य लढयात 
क्ांतिकारकांनी पुढे भहिनोगणती अन्नत्याग करून ध्येयवादाच्या आपल्या दृढ निश्च- 
माविपयी जगाची वाहवा मिळविली. त्याचा भोनामा वासुदेव बळक्तांनीच पहिल्यांदा 
धाडून दिल्व होता. त्या दिव्यांत त्यांचा तेथे भतही झाला असता. पण त्यांचा असा. 
मृत्यू लांबणीवर टाकणारा धन्वंतरी त्यावेळी एडनच्याच तुरुंगात होता. त्या तुरुंगात 
बेद्यकीय अधिकारी असलेके डॉ. मनोहरपंत बवे हेच ते धन्वंतरी होत." डॉ, ववे 
३१ काराधीक्षक शॉ. कोल्स याचे महा-कारानिरीशक, पुणे यांना पत ; क. ५४ ( १८८३) 


मुबई सरकारचे फाणदपत्र- 
३२ डॉ. मनोदरपठ वे यांचे चिरंडीव डॉ. द. क वदे यावे देवराय धव; दि. २५ धागे 
१९५९, डॉ. यज यांची मधिड' मारिती स्यांतोच घाडी. 


३४६ वासुदेव बळवंत फडके 


मूळचे फलटणचे राहाणारे. आपण टिळकांच्या वयाचे आहोत, असे ते म्हणत असत? 


त्यावरून त्यांचा जन्म १८५६ मधील होता. त्याचे शिक्षण फलटण आणि पुणे येथे, 


झाले. पुण्यास वी. जे. मेडीकरू स्कूलमधून ते उप-सहाय्यक शल्यचिकित्सक झालें. 
नतरत्यांनी फठटणला वैथकीय व्यवसाय केला. त्यांचा वर्ग सावळा, आणि उंची चांगळी 
५ फूट ८ इंच होती. त्यांनी भरपूर व्यप्यामाने क्वरीर कमावले होते. ते कुस्ती उत्तम 
खेळत.पुढे ते सेत्यात वैद्यकोय सेवेत शिरले आणि एडनच्या तुरुंगात वेद्यकीय अधिकारी 
म्हणून नियुक्‍त झाले. त्यांना या प्रख्यात बंदीच्या निश्‍चयाचा वृत्तात समजला. आणि 
त्यांना त्यामी त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. परंतु वासुदेव बळवंतांनी 
, त्यांचे ऐकले नाहो. बरेच दिवस अन्नत्याग केल्यावर त्याचा अंत आता जवळ येत 
चालला असे पाहून डॉ. बरवे यांनी पुन्हा त्यांचे मन वळविण्याचा प्रमत्त केला, ते 
त्यांना म्हणाले कौ, “ तुम्ही आजारी आहात म्हणून वंद्यकीय अधिकारी या नात्याने 
माझ्या हात्तात आहात. तुम्ही अन्नत्यागाचा मार्ग धरू नका! आजारी माणसाला 
मिळणारे अन्न तुम्हाला मिळावे म्हणून मी शिकारस करतो. आणि तुम्हीही मग 
माझ्यासाठी हॉस्पिटलमध्ये मी सागेन ते अन्न ग्रहण करण्यास प्रारंभ करा!” १ 
या बोढुण्यामुळे वासुदेव वळवंतांचा निश्‍चय पालटला. डॉ. बर्वे यांनी त्यांना 
रुग्णाईत म्हणून त्र्ग्णालयात प्रविष्ट करून घेतले. आणि डॉ. ववे याच्या हातुन 
दूध घेऊन वासुदेव बळवंतांनी आपला अन्नत्याग थांबविला, ते पुढे तेथे नुसत्या 
दुघावरच राहिले. परतु शारीरिक श्रमांतून मुवतता झाली, तरी मनच निर्त्साही 
बनलेले असल्यामुळे त्यांच्या डासळलेल्या प्रकृतीत सुघारणा होऊ शकली नाही. 
ते मापले दिवस मोजीत होते. पायातील जड वेड्याही त्यांना मसह्ा झाल्या माणि 
बैद्यकीय कारणांसाठीच त्या काढून टाकणे भाग आहे असे सरकारी अधिकाऱ्यांनाही 
निरुपायाने पटले. पण कारामहातिरीक्षकाच्य/ अनूज्ञेने वासुदेव वळवंतांसाठी त्यांनी 
विज्लेप घनावटीच्या हलवया वेड्या बनवून घेतल्या. आणि त्या जड वेड्यांच्या 
ठिंकाणी त्यांच्या पायात चडविल्या. त्या वेड्या वनविण्यासाठी टाकल्या आहेत असे 
समजताच वासुदेव बळयंतानीही आपले संगळे अन्न दक्य तितके ग्रहण करण्यास 
सुझ्वात केली. मो आता बरा होण्याचा प्रयत्न करीन असेही ते डॉ. बर्वे यांना म्हणू 
लागले, भ 
परंतु व्रि. सरकारल्या त्याना त्वरेने मारण्यात यर येत होते. क्षपरोगाच्या 
शेवटच्या अवस्थेने त्याना आपल्या मिठीत पक्के घस्त्न टाकले होते, त्याच्या जोरा- 
मुळे, र्पांची प्रकृती पालाब्रत जाळन १५ जानेवारी (८८३ छा ती पूर्णपणे कोलमडून 
वडळो. भाता तरी हा धदिवान पळून जाऊ चणार नाळी अशी निविचती पटून 
हॉ. फोल्सन यांनी त्यांच्या पायांतील येड्या यादूनन टाकल्या आणि त्यांची एक 
३१ शे. ना. जोशी यांनी दिटेल्टी माहिती शॉ. ८. म. बर्ष यांनो ह्य वृत्तांत यरोबर आहे म्हणून 
३९५९ मध्ये बळबिये मारे. 


देशत्यागांचा इतिहास ३४७ 


मागणी पुरी केली. पण त्याच दिवशी त्यांनी आदल्या दुसण्याच्या शेवटच्या ट'प्यात 
प्रवेश कला. 
तरीही वासुदेव घळबंत मनानें सव्रीर होते. १० फेब्रुवारीला डॉ. कोल्मन 
त्यांना पाहण्यास येतांना त्यांनी कारासंहिते (जेल मॅन्युअलमधील) क्रग्णाईत बंदि- 
वानास सोडून देण्याचा अधिकार सरकारास देणाऱ्या परिच्छेदाकडे त्यांचे लक्ष पेधठे, 
पण राजकीय वडखोराच्या संवंधात ब्रिटिश राज्यकते असे नियम धाब्यावर बसवत 
असत. त्यामुळे वासुदेव धळवंतांना या परिच्छेदांचो माहिती कशी मिळाली याविषयी 
डॉ. कोल्सन यांनी भाइचर्य व्यवत केले. पण त्यांचे पालन करण्यासंवंधात मात्र काही 
केले नाही, शेवटी ब्रि. प्रकारच्या राक्षी सत्तेने जथे काही करण्याचे नाकार, 
तेथे मुत्यूचा दयाळू हात पुढे सरसावळा. आणि या ६हलोकातील शेवटच्या टप्प्यात 
वासुदेव वळवतांनी पाऊल टाकले. 
डॉ. बवें मोठ्या दुःखाने त्यांचे शेवटचे क्षण मोजू लागले. घरदारापासून दुर 
एका तुरुंगातीक मृत्यूशय्येवर वासुदेव वळवत पहुडले होते. तुर्याच्या अधिकार्‍याच्या 
दुप्टीत त्यांच्याविषयी विशेष आस्था नव्हती, त्यांच्या कुटूब्रियांपको कोणीही गेबटचे 
धब्द चोलण्यास त्यांच्याजवळ नव्हते. आपल्या मोड्या मुलाच्या या शोकांतिफ 
* देवटाने व्यथित झालेले त्यांचे वडील, एका क्रुद्ध साम्राज्याच्या राजकीय प्रतिशोध्रात 
भरडले गेलेले त्यांचे भाऊ, त्यांच्याकडून तीनचार वर्षात एसादे पत्रही च येता 
कल्पना करता न येणान्या भतःकरण पिळवटून टाकणार्‍या त्यांच्या हालअपेष्टानी 
व्यथित झालेली त्यांची एली, त्याच्या अशा अवस्येमुळे दु सी कप्टी झालेला त्यांचा 
मेहुणा आणि इतर नातळय हे ठांब लांब, शेकडो मैल दूर, शिरढोण, पुणे येथे भाणि 
इतर ठिकाणी राहात होते ! हिंदुस्थान देश पुन्दा पारतंत्र्याच्या पोर निद्रेत गुरफटून 
गेला होता ! डॉ. बर्वे सोडता त्यांच्याजवळ धीराचा शब्द बोलण्यास एकही हिंदी 
शबाधव तेथे नव्हता, परतु मृत्यूच्या समोरही त्यांचे गेवटचे विचार मागे एकदा 
तशाच अवस्थेत थीशैल मल्लिकाजुनास असताना त्यानी मनात बाळगले होते त्याहून 
दुसरे काय असणार ? त्यावेळो ते म्हणाले होते : “मी मरूने जाईन पण या दुष्ट 
वांडाळ प्रजाभक्षक (इंप्रजांना) मेल्यानतरही मी शातता लाभू देणार नाही ! 0 
१७ फेब्रुवारी १८८३ ला मकाळीच त्याची शोचनोय तळमळ सुरू झाली. 
वैद्यकीय अधिकाऱ्यानी माझा सोडलो. शेवटच्या घटकेची औषधे त्यांना दिली. पण 
त्यांचा काही परिणाम दिसला नाही. मध्यान्हास त्यांची शोचनीय तळमळ आणखी 
वाढली. त्याचे पाणीदार तेजस्वी डोळे शून्यपणाने फिरू लागळे. शेवटोते थिजले. 
र्यांनी वेश्द्धोत प्रवेश, केला. चारच्या संधीस त्यांचे धरीर थंड पडू लागले. लवकरच 
त्यांना शेवटची घरघर लागली. त्याचा देह्‌ निश्चेष्ट झाला माणि १७ फेब्रुवारी 


३४ श॑. कोल्सन यांचे मुवई सरशारला इतियृत्त क ९४३ (4६८८३) ; मूवई परेशारते न्ती 
३५ बासुदेव चटवंतांचे *आर्मचरिव र 


३ेड्ट वासुदेव बळवंत फडके 


१८८३ ला संध्याकाळी ४.२० वाजता" त्यांत्रे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून गेले. 
त्यांच्या उत्तरक्रियेस तेथे कोणी आप्त नव्हते. तुरुंगाच्या अधिकाऱयांनीच 
एडनच्या किनाऱ्यावर त्यांच्या मृतदेहाची चिता पेटवून त्यांची उत्तरक्रिया पार 
पाडली. डॉ. बर्वे हे त्यांचे एकच देशमक्त देशवाधव शून्य मनाने त्यावेळी उपस्थित 
होते, तीनच तासाच्या भात त्यांच्या वरवर देहातील अस्थि भाणि त्याची रक्षा अरबी 
समुद्रात फेकून देण्यात आलो. लाखांच्या मोलाने तोलता येणारा वासुदेव वळवंतांचा 
देह अश्या हूदयद्रावक पण स्फूर्ती पेटवणाऱ्या स्थितीत नप्ट झाला. एडनचा किल्ला 
स्वतंत्र हिंदुस्थानच्या मुलाबाळांना म्हणूनच यात्रेच्या ठिकाणाप्रमाणे भासला पाहिजे. 
डॉ. कोल्सन यांनी एडनचे सहाय्यक राजनिवासी कॅप्टन जे. एस. किग यांना 
ती वातभी कळविली. आणि किंग यांनी ते वृत्त राजनिवाशाला कळविताच त्याने 
तशी तार मुंबई सरकारला ७-५५ वाजता धाडून दिली. ती त्या वेळीच्या ईस्टर्न 
टेलिग्राफ कंपनी च्या मध्यस्थीने सुएझमार्गे मुंबई सरकारकडे पोचली. ती पुढीलप्रमाणे 
होती. 
गप ४45७७ 'एठा.७(0१७0प 0011060 छळाला छणया- 
००५ &1)फॉए ४१७ 80ल्ट 1089-17: ॥7-55 छए.णा, 
1.७ ७0पणा९त' ७550050 8,४70 840७ 910 
पप्ताड कागप्ापए00प. 50113% 17-2-83. 


त्यावर मुंबई सरकारने एडनच्या राजनिवाशाकडून या भृत्यूविषयी अधिक 
सविस्तर माहिती मागविली मणि आता तेथे राजनिवासी असलेले, व्रिग्रेडिअर जन- 
रकत जेम्स ब्लेअर यांनी ती तीन दिवसात मुंबई सरवगरला घाडून दिली. राज्यपालां- 
च्या कार्यकारी मंडळापुढे ती ठेवण्यात आलो. तेव्हा त्याने एक ठराद फरून मृत्ता- 
च्या नातेवाईकांना ही वातमो करविण्यासाठी तुझुंगाच्या महानिरीक्षाकांना आदेशा 
दिला."* 


परंतु यावर काराधीक्षकांनी पाठविलेल्या पत्रात वासुदेव धळवंतांच्या दुस- 
प्याचा, वाईट प्रकृतीचा आणि मृत्यूचा वृत्तांत देऊन म्ह॒टळे की, या सर्व पटना 
एकद करता माझे असते मत आहे को, या ब्रंदिवानाने आपल्या येडा काढून 
टाकल्यावर पळून जाण्याच्या उद्देशाने किवा आपली प्रहृती इतक्ती वाईट फरून 
'च्यावयाची को, जापली सुटका करणे अधिकार्यांना भाग पाडावे या उद्देशाने, आपली 
भ्रदुती हेतुतः वाईट करून घेतलो ! आणि त्यावर हंगामी मुख्य सचिव गेलर यानीही 
४ मार्च १८८३ ला या मल्लिनाथीला दुजोरा दिला. पण वासुदेव बळवंतांना अस 
ग्रैसध्रिक मरण आले यावर जनतेचा विश्‍वास वसला नाही. एडनच्या तुण्यातून 


३६ एव धषपारपे हेवशाप पत्र; दि. १३ गप्टेवर १र४ 
१७ जी. धार, १ १९६२ (१८८१); जे. डो ग्हात्ट्म, ९० (६८८५); पुर्या शरवाए्ये वागरणत 


देशत्यागाचा इतिहास २३४९ 


निसटून जाताना किवा इतर काही कारणावरून इंग्रजांनी त्यांना गोळी घालूनच ठार 
मारले असाच संशय लोकांच्या मनात वावरत राहिला.“ 

वासुदेव वळवंतांचे प्राण त्यांचे नःवर शरीर सोडून गेले ! पण त्यांचा आत्मा 
अमर होता ! त्यांची देशप्रेमी कय्ट भोगलेली शूर काया सोडून तो अंतराळात वर 
वर गेला ! समुद्र, नद्या, पर्वत आणि देश ओलांडून त्यांच्या मृत्यूने हूळहूळणाऱ्या 
असंड्य देशवांधवांच्या विस्तृत समुहात येऊन पुन्हा तो घोटाळत राहिला. हिंदुस्थान- 
च्या स्वातंत्र्याची त्याची आकांक्षा अपुरी राहिली होती. त्या अतृप्त स्थितीतच 
पुढी प्रत्येक पिढीतीरू तरुणांमध्ये आपली स्वातंत्र्याची आकांक्षा त्याने रोवली 
आणि १८८३ मध्ये त्याने पेटविलेली ही स्वातंत्र्यकांक्षेचो ज्योतच पुढे या देशातील 
कोटी कोटी हूदयात कालांतराने पेटून तिची एक विराट ज्वाला बनली. त्या ज्वादेत 
सहस्त्रावधी हिंदी तरुणांचे तांडे काही मारीत, काही मरत, काही काळया पाण्यावर 
हाळअपेप्टा भोगीत, पण सतत लढत राहिले ! त्यांच्या अविरत स्वातंत्र्ययुद्धाच्या 
रणयजातूनच भारतीय स्वातंत्र्याचे सुदर दृश्य शेवटी साकार झाले ! 


३८ 'अनामिक' यांच्या आठवणी 


प्रकरण २० वे 


सहकाऱ्यांची वाताहत 


वासुदेव बळवंतांच्या सहकाऱ्यांचा वाताहातीचा समजला तो वृत्तांत पुढे दिला 
आहे.त्यांचे दुसरे बंधू पांडुरंग वळवंत याना पोलिसांनी सोडून दिल्यावर पेण मार्गा- 
वर खोपोली येथे ते काही दिवस राहिले. बंडाच्या परिणामांचा काही मागमूसही 
राहिता नाही तेव्हा ते बडोदा सस्थानात नवसारी येथे गेले, गुजराथी भाषा शिकले. 
त्यानी वकिलीची सनद मिळविली आणि वकिली केली. गणेश कृष्ण देवघर धामारी- 
च्या लुटीच्या भरभियोगातील सश्रम कारावासाची शिक्षा भोगून बाहेर पडताच वासु- 
देव वळवंतविरुद्ध साक्ष देण्याचे टाळण्यासाठी नापत्ता झाले. ते १८८९ च्या संधीस 
मृत्यू पावले. सितारामअय्या गोकाक आणि गोपाळ वर्वे हे अटक होण्यापूर्वीच 
अज्ञात झाले. त्यांच्या साक्षीची आवश्यकता भारली तेव्ह! त्यांचा पोलिसांनी शोध 
केला. पण ते त्यांना सापडले नाहीत. वासुदेव बळवत गाणगापूर सोडून गेल्यावर 
भेजर डॅनिअल सायकाळी कृष्णाजीपत गोगट्याच्या घरी गेला. त्याच वेळी गोगटे 
मागील दाराने वाहेर पडता पडता पत्नीस म्हणाले, “” मो शौचास जातो आहे. ” 
डॅनिअलने गोगटे कोठे भाहेत म्हणून विचारताच तिने म्हटले : “ ते शोचास गेके 
आहेत. मी स्वयंपाक कटून त्याची चाट पाहात घसळे आहे. ” कोणी साघू इभे कधी 
आले होते वग, असे त्याने विचारताच ती म्हणाली : “ कोणी तरी साघू माले होते 
हे खरे, पण ते कोण होते आणि कोठे गेले ने मला माहीत नाही. ” डॅनिअल बराच 
वेळ बसला, गौगटयाची चलासी त्याने ओळखली नि मग त्यांच्या घरावर शिपाई 
ठेवून तो निघून गेला गोगटे पुढे चौदा वर्षांनी सर्वे वादळ दमल्यावर आपल्या मुला- 
माणसात परत आले. 
विष्णू विनायक गद्रे पुण्यास होते. त्यांचे लग्न ठरे होते. पण वासुदेव बळ- 
यंतोच्या अटकेची बातमी आठी आणि त्यांच्या दनदिनीत आपल्या नावांचा उल्लेत 
आहे अने वळताच नारायण पान्हेरे आणि जोशो या मटका-पासहे भर खग्नमंडपा* 
गून पसार घझाळे. त्या तिघांनी पूपरपर्णे नमंदा प्ंदशिणा वेली. नमंदेच्या तोरावर 


सहुकाऱ्यांची वाताहात ३५१ 


कर्ताळीस ते पुन्दा एकत्र आले. कर्नाळीप्त विनायकशास्त्री वेलणकर नावाचे विद्वान 
गृहस्थ होते. संन्याशाच्प़रा वेधात या तझ्यांची गूड वागगूफ पाहून त्याना सहाय्य 
करण्यासाठी वेलणकर यांना भेटले. विश्‍वासाने त्यांची माहिती मिळवून गद्रथांना 
त्यांनी आश्रय दिला. गद्रथांनी मनःशांतीसाठी एकवीस दिवसांचे देवीचे व्रत गेले. 
देवीचा त्यांना दृप्टांतही झाला, वेलणफरांनी त्याना सागबार्‍्याच्या राजाकडे दुमाप्याचे 
काम दिले. रावसाहेब या नावांने राहून त्याच्या दिवाणाचेह्ी पुढे त्यांनी काम केले. 
कर्नाळीस गद्रघांनी गायत्रीचे मदिर वाघ्रले आणि त्यात भितीत धागुदेव बळयंतांचे 
एक चित्र खोदून घेतले. गद्रे नाहीसे झाल्यावर त्याच्या घराच्या झडतोत त्यांच्या 
घराच्या भितीही पोलिसांनी सोवून काढल्या. त्यांच्या वद्ध आई यापाता 
ठाण्यावर हेलपाटे घालाबयाला लावले अगठे धरून उभे करण्यापर्यंत त्यांना छळ 
केला. त्यामुळे गद्रथांचे वडील शेवटी मृत्यूमुखी पडळे. काढी काळाने गद्रधाचे मामा 
सहत्ववुद्धे चिचवडला होते. त्यांच्या मध्यस्पीने त्यांच्या आईला त्यांची भाहिती 
वेलणकरांनी वळविली. द्वारकेस यात्रेस जाण्याच्या मिपाने ती एक दिवप मुंबईस गेली 
आणि गाडीत बसली. तिला मग भडोच येये उतरवून घेऊन बर्‍याच वर्षांनी मुलाशी 
तिची वेृणकरांनी भेट घडविळी! गद्रथांनी विवाट्‌ केछा नि ते बडोद्यामच पुढे 
राहिले. ते वर्नाळीस १९०५ मध्ये निवतेठे कान्हेरे आणि जोभी यानी नर्मदा प्रद- 
क्षिणा केलो. कान्हेर्‍्यानी बडोद्यात सिद्धनाथी निवास ढोकला. बरीच वर्षे मौन 
पाळे. मुनीमहाराज म्हणून ते प्रसिद्ध झाले.वेलणकरांच्या मुलाना त्याती थिकविलेच 
पण त्यांच्या पुस्तकांची हस्तलिमितेही लिहिली.ते १९३४ मध्ये मृत्यू पावले. त्यांच्या 
भवतांनी पंढरपुरास भीमेच्या काठावर 'दत्ताश्रम' नावाची त्यांची समाधी बांघरी.' 
आपणास अटकेचे भय आहे हा या लोकांचा कयास अचूक होता. कारण वामुद्रेन 
वळवंताच्या दैनदिनीत किंवा मात्मचरित्रातज्याची नावे आहेत त्यांच्याविषद्ध त्याचा 
काय उपयोग कलन घेता येईल, अशी मेजर डॅनिअलने विघिविशारदांकडे विचारणा 
केली होती. ' 


३्प्र वासुदेव बळवंत फडक 


ने त्याविश्द्ध ओरड केली. तेव्हा त्यातील बऱ्याच जणांना निजाम सरकारने सोडून 
दिले. पकडलेल्यातील इस्माईलखान रोहिला आणि दुसरे रिंगायत आणि कोळी 
यांच्यावर १७ मार्च १८८० ला मेजर डॉन्स यांच्यापुढे शाहाबाद येथे वासुदेव वळ- 
वतांना लढवय्ये छोक पुरविल्याच्या आरोपावरून अभियोग भरण्यात भाला. त्यात 
इस्माईलषलानास ७ वर्षे आणि दुसर्‍या दोघांना अनुक्रमे दीड आणि एक वर्षाची 


सश्रम कारावासाची रिक्षा ठोठावण्यात आली आणि पाटील आणि पटवारी यांना 
दंडाची. 


रगनाथ मोरेदवर महाजनांचा पुडीक वृत्तांतही बऱ्याच प्रयासातंतर मिळाला. 
बंडामुळे गाणगापुरची त्यांची नोकरी गेलो. अजर्ल्यास असतानाही उलाढाली 
स्वभावामुळे दोन दोन महिने ते नापत्ता होत. कल़कत्त्यापर्यंत भटकंती करून पुस्तक 
भांडारातही काही दिवस त्यांनी काभ केले. टिळकांकडे पासाठी ते दुमटुम करीत. 
तेव्हा मग टिळक त्यांना म्हणाले : “असं करीत राहण्यापेक्षा तुझ्या एका मुलाचे सर्व 
शिक्षणच मी करतो. ” त्या प्रमाणे त्यांचे चिरंजीव गंगाघरपत याचे बी. ए. जी. 
पयंतचे शिक्षण टिळकांनी केले. गंगाधरपंतांनी पुडे साखरधंद्यात सूप नाव आणि 
पैसा मिळविला. रंगोपतांना अजर्ल्यात लोक वाबा म्हणत. बंडात ते राणीचे साक्षी- 
दार्‌ असल्यामुळे आणि त्यांचा स्वभाव रागीट म्हणून तो विषय त्यांच्यापाशी कोणी 
काढीत नसे. अंगात पांढरा सदरा, कुडता किवा काळा कोट, डोक्यावर पांढरा 
रुमाल, आखूड धोतर, पायात वहाणा असा त्याचा वेच अते. त्यांची प्रकती ठणठणीत 
असे. सुपारी त तात. विडी कधो कधी ओढीत, वाचनाचा त्याना पक्का नाद होता. 
लहान मूले त्याना रंगृभाऊ किवा रगूमामा म्हणत, ते उंच भाणि हातपाय हेलकावत 
चाटत म्हणून समवयस्क छोकांनी त्यांचे नाव डोलकाठ्या ठेवले होते, बुद्धिबळाचा 
स्याना पौक होता. राष्ट्रीय कीतनकार वासुदेवराव कोल्हटकर हे अंजल्यचिच. त्यांच्या 
पडिलांशी रंगोपंतानी बुद्धिबळाचे डाव टाकठेठे बुवानो लहानपणी पाहिलेले भाहेत. 
भहाजन १९३१ च्या संधीस दिवंगत झाले. 

महर्षी अण्णासाहेव पटवधन १८८० मध्ये राजकीय कारस्थानासाठी मद्रासला 
गेले. तेथे एक पांगर्थ त्याच्याकडे जेवप्यास आला. जेवण्यापूर्वी काढून ठेवलेल्या 
त्याच्या वंरीतून ओटी छाडणाऱ्या गड्याठा एक गुंडाळी पडलेली आढळलो. तौ 
त्याने अप्णाताहेबाना आपून दिलो. तीथ्र घारेचा त्तो एक लांब पट्टा होता. अण्णा” 
माहेबांना विश्‍वासाने त्याने माहिती सागितली. वासुदेव वळवंतांचा तो एक उत्तम 
साथीदार होता. ते पकडले गेल्यावर तो देशोधडोस लागला. थट्टा वापरण्यात तें दोपे- 


ही फार निष्णात होते. एक दिवस तो तेपून निघून गेला! १ देशोघडीश सागठिल्या 
छोषाची गत अज्ञी झाली, 


३ अप्रदु - ' थी, थश्दासाहेब पटवर्धन यांबे चरित”, पृ..८« 


सहकाऱ्यांची वाताहत ३५३ 


वातुदेव बळवंताच्या सहकाऱ्यापकी घोटवडेकर, भिकाजीपंत हर्डीकर, अप्पा- 
राष वैद ६. सहकारी टिळक युगात वावरते. मिकाजीपंत १९०० मध्ये मृत्यू पावले, 
यैद्य त्यानंतर बऱ्याच वर्षांनी ! वासुदेव वळवंतांचे बाकीचे पहुकारी कुठे गेले? 
त्यांचे काम झाले ? संभ्रमित इतिहास तोच प्रश्‍न विचारीत राहिला, “ कुठे गेले ते? 
काय पाले त्यांचे?” 


प्रकरण २१ वे 


वीरपत्नी गोपिकाबाई फडके 


“ ज्यांची भेट कधीच व्हावयाची नाही, अशा आपल्या भ्रियकरांची, मूच्छित 
होत, झिजत, वाठ पहात पहात मातृभूमीसाठी किवा स्वधर्मासाठी मरणार्‍या हुतात्म्यां- 
प्रमाणे हिंदुस्थानातील या युवती मरून जातात! हयातपणे हाल सोशीत, अज्ञातपणे 
सेवा करीत, या हिंदो युवती झुरत झुरत आपल्या मातृभूमीसाठी देह्‌ ठेवतात.” 


- स्वातंत्र्यवीर सावरकर 
भारतवर्षातील पराक्रमी पुरुषांच्या चोघड्याचे आवाज जेवढ्या तारस्वराने 
इतिहासात दुमदुमे आहेत, तितक्याच तारस्वराने त्यांच्या स्त्रियांच्या त्यागाच्या, 
आणि हालअपेष्टांच्या सनईचे शोकसूर इतिहासात उमटलेळे नाहेत. वासुदेव वळ- 
वतांच्या प्रथम पत्नीला हा भोग विसेष भोगावयाला लागला नाही. पण वासुदेव 
वळवंतांची दुसरी पत्नी गोपिकाबाई फडके यांचे जीवन मात्र एक कष्टशी ततेची, 
हालअपेप्टांची आणि दु.ताची अखंड मालिका होती. सर्वे आयुष्यभर दुसऱ्यासाठी 
खपावयाचे काही भाणसांच्या देवात असते ना ? गोपिकावाई अशाच जिवांपैकी 
होत्या. कलकत्त्याच्या 'अमृत वज्ञार पत्रिका' या वृत्तपत्राने वासुदेव बळवंतांचे देवदूत 


म्हणून वर्णन केळे होते. गोविकायाई फडके या एक "देवता" होत्या असे म्हणावे 
लागेल ! 


त्यांच्या कुटुंबावर जुन्या गळणाची छाप होती. पण लहानप'यापासून त्यांचा 
टापटिपीचा स्वभाव आणि द्यांत वृत्ती वाखाणण्यासारसी होती. छहानसहान कामातही 
त्यांचे गुण दिसून येत. त्यांची पाठांतराची शक्‍ती दांडगी होती! त्यामुळे जुन्या 
पडतीची गाणी आणि उतारे घडाघडा म्हणून दासविष्यात त्यांनी स्पृहृणोय यश 
मिळब्रिठेके होते. कुटे मंडळी मग पुण्यास रहाण्यास गेली. तेव्टाच भटगुरूच्या 
चाडपात रहाणाऱ्या यासुदेद बळवतांना कदाचित र्यांनी प्रपम पाटिठे असेल. त्यांच्याशी 
र्यांचा विवाह झाल्य. स्याच यर्पी त्यांचे वडील दिवंगत शाळे मागि पितृवियोपाच्या 


१. रकातेडयशीर सांदररर : * लेटगे फोम भरमाऱ्य, ” “ गमप्र गावरशर बाहमय, “पह दया 
पृ ४८७ 


वीरपत्नी गोपिकावाई फडके ३५५ 


दुःवात त्या होरपळून निघाल्या. त्यानंतर त्यांच्या भोवताढचे वातावरणही बदलून 
गेले. विवाह झाल्यावर आपल्या बिऱ्हाडात सवंगड्यांच्या ठिकाणी त्यांना आपल्मा 
दीरांशी जमवून घ्यावे लागले, त्यांच्या ससारास आणि बामुदेव बळवंतांच्या क्रांति- 
कारक जीवनास जवळ जवळ एकदमच प्रारंभ क्षाला. देशाची चिता वाहणार्‍या 
यर्जभानांमुळे घरात पश्ञाची चणचण भासू लागली. तेव्हा गाऱ्हाणी सांगण्यास बाईना 
कितीतरी वाव होता ! परंतु बाईंचा स्वमावच इतका सहनशील आणि सोस्य- 
विन्मुख की त्यांनी तसे गाऱ्हाणे कधीच केळे नाही ! 
प्रथम काही दिवस त्यांची सावत्र भावजय त्यांच्या बिऱ्हाडात होती. पण पुढे 
बाइईंबरच घराचे सवंदायित्व पडले. तरी घरातील व्यवस्या सांभाळून वासुदेव 
घळवंतांच्या इच्छेप्रमाणे समवमस्क दोराच्यासमठेत त्यांनी लेखन, याचन मणि 
भमरकोशादी संस्कृत पाठांतरे केली. घोडयावर बसणे, पट्टा फिरविणे, बंद्रुक उडविणे 
या विद्या वासुदेव बळवंतांनी त्यांना शिकविल्या. बंदूक उडविण्यास नरशिंहाच्या 
देवळाच्या आवारात त्यांचे बिऱ्हाड असताताच बादंना त्यांनी शिकविले. पुढ ते 
थट्टीवाल्यांच्या वाड्यात राहाण्यास आले. त्या वाड्याच्या मागील बाजूस एक मोठे 
वडाचे झाड होते; त्याच्या फांदीला निश्वाण बांधून त्यावर बंदुकीच्या गोळीचा नेम 
मारण्यास ते त्यांना शिकवीत. भषापली पुलगी मथुताई ही चार-पाच वर्षांची असता 
धनुकलीवर बाण घढवून तिची नेम मारण्याची होस त्या फेडीत.'मधुताई हो भापली 
सावन मुलगी भाहे ही भावना बाईना कधीच शिवलीं नाही. त्या बंदुकीचा नेम मारू 
लागल्या की, मथुताई पुढे येई नि म्हणे : “ मला पण नेम भारावयाचा आहे. 
* आणि मग लहान मुलांना पत्त्यांच्या डावात पाने टाकावयाला देतात, त्याप्रमाणे 
तिच्या हातात बंदूक देऊन त्यां स्वत: ती उडवीत. 
बासुदेव वळवंतांचे मन जेव्हा अकारण ब्रतामध्ये रमे, तेव्हा त्यांचे सोवळे, 
त्यांची ब्रते आणि भाचार सांभाळता सांभाळता बाईंची त्रेधा उडे. पण त्यांची 
व्यवत्पा बाईंना करावी लागे. 
बंडासाठी वासुदेव बळवंत ब्राहेर पडले त्यापुर्वीचा काळ बाईंनी फार विततेंत 
घालविला. कामासाठी वासुदेव बळवंत बाहेर जात, ते रात्री उशोरा घरी पेत. 
बाहेर ते कोठे काप्न कारस्पाने करोत असतोल त्याचे तक करीत बाई धरी वसत. ते 
धरी परतले म्हणजे वाईंना हायप्ते वाटे. पण पूर्व सकेताप्रमाणे पुन्हा रात्री जेवण 
होताच वासुदेव वळवंत बाहेर पडत आणि बाईच्या चितेला पुन्हा सुख्वात होई. 
आपल्या चितेची वासुदेव वळवंतांजवळस्यांनी वाच्यता केली को, ते म्हणत : “ऊळ! 
त्यात इतकं धिण्याचं कारण काय? ” परंतु त्या उत्तराने वांची चिता नाहोशी 
होत नसे नि त्यांच्या मनाचे विचंवडे कमी होत नसत! 


२९ ल. ना. जोशी : “ स्मरण पुराण, ” देवा २ रा, ” मोज,” दि. १ मुत १९२९ 


३१५६ वासुदेव बळवंत फडके 


स्वयंपाकधरात त्या अशा मन:स्थितीत वावरत असत. तेवढयात खेडेगावचे 
रामोशी वासुदेव बळवंतांच्या घरी येत आणि ते धरी नसले तर त्यांचा ठावठिकाणा 
विचारीत. दुसरे काही त्यांची वाट पहात तेथेंच बसत. माणसांच्या या वर्दळीमुळे बाईंना 
अधिक धावपळ करावी लागे. पण गोंधळ उडालेल्या नवख्या प्रदेशात उत्तरदायी 
अधिकाऱ्याने वावरावे तशा झ्यांततेने वाई शांतपणे विर्‍हांडात व्यवस्था ठेवीत. 
वासुदेव बळवंतांचे वेतन क्रांतिकार्यात व्यतीत होऊन जात होते. संसाराला लागेल 
तेवढा पेसा कसाबसा ते वाजूला काढीत. तेव्हा बाईची दागिन्यांची होस पुरी कःर- 
ण्यास ते पैसा कोठून आणणार? परंतु बाई इतक्या समाघानी की, परिस्थिती ओळखून 
त्यांनी तो प्रश्नच पतोजवळ कधी काढला नाही. बाईंचा हा थोरपणा वर्णन करताना 
से आत्मचरित्रात म्हणतात : “ पहित्त्या बायकोपेक्षा दुसऱ्या बायकोच! स्वभाव फारच 
द्यांत. मनुष्याचा कंटाळा दोघीनाही नसें. पहिली एखादे वेळेस तरी दागिन्यांसंबंघी 
गोष्ट काढी.परंतु दुसरीने एक चकार दब्दही काढला नाही! हे कृत्य मुरू झाल्या- 
पासून एक पैश्याचे सोने किवा रुपे किंवा पितळेचे भांडे विकत घेतले नाही असे 
म्हणावयास ह्रकत नाही... परंतु या वायकोसारखी कांत, फार न बोलणारी व 
समजूतदार वायको दहा लक्ष बायकातसुद्धा मिळणे कठीण. लग्न झाल्यापासून कोण- 
त्याच रीतीने हिच्यापासून आजपयंत दुःख झाले नाही. हिच्या गुणाचे वर्णन करीन 
तितके थोडे! पदार्थ, पक्‍वाश्षे वगैरे करण्यात ती दुल नसे!” १ 


पतीच्या थोलटण्यावरून बाईंनी आपले भवितव्य ओळखले होते. दिवसा आपल्या 
भावी संकेतामध्ये वासुदेव बळवंत गक असतच ! पण झोपेतून उठून मध्यरात्रीच्या 
काळोखातही बाहेर जाळन बसत आणि तासत्‌तास विचार करीत भसत.'" बाईंनी 
त्मांना विचारावे : “असं काय होतं आहे हे तुमचं ? ” मग बाईकडे पाहात, सासुदेव' 
वळवत उद्‌गारत : “ त्यांच राज्य नष्ट केल्यावाचून मला शांती मिळणार नाही!” 
या उद्गारानंतरच्या त्यांच्या दृष्टीला दुष्टी भिडविताना बाई कासावीस होऊन 
जात 1 


१८७९ च्या फेत्रुवारीमध्ये वाच्या तर्फाचा शेवट लाला. यापल्या संसाराची नाव 
सश्कांवर आपटणार हे त्यांना स्पव्टपण दिसू लागठे, वासुदेव वळवंत निरवानिरधोची 
'मापा बोलू लागले. त्यांनी वाइंना विचारे: “माझ्यामागे तू काय- करशील?” त्या- 
बर बाईंनी उत्तर दिके : “तुमच्या भागे मो एक महिनाही जिवंत राहणार नाही.” 
त्यांच्या उत्तरावर घातुदेव वळवंतांचा ठाम पिष्वास होता. त्यानी बाईचा हा 
उद्‌गार आत्मचरिषात उल्लेपून ठेवला आहे. 

थट्टीषाल्यांच्या बिर्‍्हाटातून बाषंना जुभ्षर येथे पोहोचबिप्माच्या वेळेला 
३ वासुदेव गळषंतांचे “आरमचरित', 
४. शार पऱच्ये यांच्या स्नुषा उमाशाई पडके याही सांगितरेत्या यांच्या शाठरणी 


वीरपत्नी गोपिकाबाई फडके २५७ 


बाईंच्या आणि वासुदेव वळवंतांच्या हृदयांची झालेली व्याकुळता मागे सांगितलीच 
आहे. अशक्यप्राय असणाऱ्या पण दुर्दम्य आझ्यावादामुळे वासुदेव वळवंतांना शक्‍य 
वाटणाऱ्या भवितव्याचा निर्देश करवून ते म्हणाले: “थोड्याच दिवसात भापला देदा 
स्वतंत्र होईल ! मग आपण पुन्हा भेटू । ” त्यांना सोडून जाताना बाईंचे मस्तक 
सुन्न झाले. पतीच्या गांभीयंपूर्ण मुद्रेकडे अश्रूपुर्ण नेत्रांनी पाहात त्या दूर दूर जाऊ 
लागल्या, तेव्हा वासुदेव वळवंत उद्गारले असतील : “आणि हे सर्वे माझ्या देशा- 
साठी !” बाईंच्या आयुष्यात पतीशी झालेली हीच शेवटची भेट ! वासुदेव वळवंताना 
त्या पुन्हा कधी पाहू शकल्या नाहीत ! 


बाई जुन्नरला पोहोचल्या आणि वासुदेव वळवंतांच्या बंडाचा झंझावात महा- 
राष्ट्रात घोंघावू लागला. त्यात कित्येक गावे चमकली. आगी प्रकागल्या ! दर्‍याखोरी 
वासुदेव बळवंतांच्या नावाने दुमदुमून गेली. जुज्ञरच्या घरात पडल्यापडल्या त्या 
बातम्या ऐकल्यावर बंडाच्या धुम.चक्रीत वावरणारे आपले पती वाईंना दिसले! 
बाईच्या मनात येई: ही धुम'रचकी किती दिवस चालणार ? आज त्यांना काही 
अपघात तर झाला नसेल? सरकारी हस्तकांना त्यांचा तपास लागल्यावर त्याचे 
काय होईल ?'” चारच महिन्यात सरकारी हस्तकांच्या ससेमिऱ्याने त्या हैराण झाल्या. 
पांढरपेशा कुळात बायकांना तो प्रकार नवा होता. वासुदेव बळवंत वाइंना भेटण्यास 
जात असतील या समजुतीने सरकारी अनुचरांच्या जुन्नर येथे रात्री अपरात्री फेऱ्या 
सुहू झाल्या, त्यांच्या प्रश्‍नोत्तरांना उत्तरे देता देता आपले सर्व धये बाईंना एकवटावे 
लागले. त्या दिसल्या की त्यांच्याकडे बोट दाखवून लोकही म्हणत : “हीच ती! 
वासुदेव बळवंतांची बायको ! ” ते ऐकून बाईंना परमावधीचे दु.ख होई, आणि त्या 
प्रकारामुळे त्या घराबाहेरच पडत नाहीशा झाल्या. थोड्याच दिवसात सरकारचे 
सशास्भ सैनिक आणि घोडेस्वार दामले यांच्याकडे नाळे याणि वाईंना जुन्नरटून शिर- 
ढोणास हलविण्याचा सरकारी आदेश दाखवून त्याना श्िरढोणास नेण्यासाठी ते 
निघाले. आपल्याविषयी मुळीच सहानुभूती नसलेल्या सोजिरांच्या आणि घोडेस्वारांच्या 
पहार्‍्यात जुन्नरपासून शिरढोणपर्यंत प्रवास करण्याचा प्रसंग बाईवर आला होता. पण 
कर्जतमार्गे बाई धैर्याने शिरढोण मेथे पोहोचल्या.' बंडाच्या काळात वासुदेव वळवंत 
बाईंना कधीच भेटले नाहीत ! पण सरकारचा संधय तो ! सत्तपुढे कोणाचे शहाण- 
पण चालत नाही. 
आपल्या अल्पवयी, सुस्वभावी सुनेला सोजिरांच्या पहार्‍्यात पाहिल्यावर शिर- 

ढोण येथे दादांच्या हृदयात चरर झाले. पण त्यांनी द्ांतपणे बाईंना धीर दिला, 
वासुदेव बळवतांचे पराक्रम आणि हालचाली बाईंनी पुढे शिरढोणासच ऐकल्या, 
त्यांनी दरोडे घातले, सरकारी खजिना लुटण्याचा कट केठा, त्यांनी पुणे चाऱ्ळे, 


५. घाई फडके यांच्या स्नुषा उमावाई फडके यानी सांगितलेल्या त्याच्या नाठवणो. 


-३ेप८ वासुदेव बळवंत फडके 


त्यांच्या अटकेसाठी 'जाहीरनामे' लागले आहेत. त्यांचा सुगावा लागलेला आहे, 
ते गाणगापुरास आहेत, त्यांना मोंगलाईत पकडले आहे, त्यांचा छळ होत आहे, त्यांचा 
खटला सुरू झाला भाहें, त्यांना आगीच्या बंबात घाडून जाळणार माहेत, अशा 
एकेकांपेक्षा एकेक स्फोटक वातम्या त्यांनी ऐकल्या. त्या ऐकून त्यांच्या हृदयाचे स्पंदन 
वाढू लागले. पतीच्या चितेने त्या वाळून सुकून गेल्या ! मध्येच त्यांना समजले की, 
वासुदेव बळवंतांता मुंबईचा मोंठा वकील मिळाला आहे. त्यांता आज्या वाटली ! 

ह्षेवटी त्यांना बातमी मिळालो : “ वासुदेव वळवंतांना जन्मठेप काळ्या पाण्याची 
शिक्षा झाळी ! ” जन्मठेप काळे पाणी म्हणजे मृत्यूच ! काळभा पाण्यावरून 
बवचितच एखादा बंदिवान जिवंत परत आला असेल ! त्यांच्या हूदयाचे पाणी पाणी 
झाले ! त्यांचे मत पुण्याकडे ओढ घेऊ लागले. पण त्याच्या आणि वासुदेव बळवंतां- 
च्या मध्ये क्रूर ब्रिटिश सत्तेची भित एखाद्या तटाप्रमाणे उभी होती ! त्या काळात 
त्यांची ती इच्छा कशी पुरी होणार ? त्यांना न घेताच त्यांचे सासरे निरुपायाने 
एकटेच आपल्या मुलाला भेटण्यासाठी पुण्यास निघाले. त्यांच्याशी बाई चे निघताना 
काहो बोलणे झाले नि ते पुण्यास गेले. न्यायालयात त्यांनी भापल्या मुलाची भेट 
घेतली आणि शिरढोणास परत आल्यावर त्यांनी त्या भेटीचा वृत्तांत वाईंना सांगितला; 

त्यावरच समाघान मानीत बाई नंतर बसल्या ! 


बाई त्या दुःखात होत्या, तेव्हा त्यांचा भाऊ गणेश याच्यावर खोटी साक्ष 
दिल्याच्या आरोपावरून अभियोग भरण्यात आला. कोवळया वयाच्या त्या पोराला 
नोव्हेंबरच्या शेवटी न्या. हॅमिक यांनी श्रिक्षा सुनावली ती अठरा वेत मारले जाण्याची. 
तु्गात गणेश यास अठरा वेत मारळे गेले, या वृत्ताने बाई होरपळून निघाल्या 
असतानाच डोळ्यादेखत कोणी आपले प्राण हिरावून न्यावे, त्याप्रमाणे १८८० च्या 
जानेवारीत सरकारने वासुदेव बळवताना हिंदुस्थानातून हालविल्याचे वृत्त त्यांना 
समजले ! एखाद्या दणकट दुर्गाच्या कोटाने तोफाच्या मोठमोठथा गोळघांच्या 
घडका छांतीवर झेलाव्या, त्याप्रमाणे त्या वातम्याचे धक्के बाईंनी सहन केले. काळ 
पुढे जात होता. मपल्या पताचे काळधा पाण्यावर ऱकिती हाल होत भसतोल, त्याची 
दिवसादिवसाला चित्ता करीत बाईंनी चार वर्षे काढलो. त्या काळात घरो पत 
पाठविण्याची सवलतही त्याच्या पतीला द्विटिश सरकारने दिलो नाही. मग आपल्या 
वायकोला भेटण्याची संघी देण्याची तर गोप्टच सोडा. थडग्यात जिवंत पुरल्या 
गेलेल्या माणसाप्रमाणे आपले पती एडनमध्ये गुप्त झाल बाहना भारले, 


बीरपल्ली ग्रोपिकाबाई फडके ३५९ 


त्यांनी केला, त्यापेक्षा आपल्या पतीला त्यांनी वाहिलेल्या शिव्याशापांनीच बाईंच्या 
काळजाला घरे पडत असत. वाईता अजून आशा वाटत होती की, आपले धैयंवान आणि 
शूर पती आपदांना लाजवीत आणि मृत्यूलाही पराभूत वरीत काळ्यापाप्यावरून 
धरी परत येतील. या वेडया भाझेत बाईंनी चार वर्षे घालविडी, पेण १८८३ च्या 
फेब्रुवारीत त्यांच्या दुर्देवाने आपल्या भात्यांतील शेवटचा वाण त्यांच्यावर रोखला. 
वासुदेव वळवंतांचे वृत्त समजत नाही, हे बाईचे दुःष होते ना? डॉ. क्रुकशक यांच्या- 
कडून १९ फेब्रुवारी १८८३ ला त्यांच्या विषयीचे वृत्त कळविणारी एक तार बळवंत- 
राव दादांच्या हातात पडली ! पण ते वृत्त होते वासुदेव वळवंतांच्या मृत्यूचे ! १७ 
फेब्रुवारीस ते हे जग सोडून गेले होते. 

बाईंनी ते ऐकले आणि तोपर्यंत उभा असलेला त्यांच्या धैर्याचा कोट घरडा- 
धड कोसळून खाली पडला. त्यांच्या दुःखाच्या भावना अश्रूंच्या घारानी बाहेर थोसंडू 
लागल्या. वासुदेव वळवंतांचे वृद्ध दडील ती तार हातात असताच वाईचा शोक 
पाहून त्यांचे सांत्वन करू लागले. पण त्यांचा आक्रोश अविरतपणे चालूच राहिला. 
रडून रडून त्या किती रडणार? त्याच्या दुखाचे अथरूच शेवटी आटून गेले, त्या 
रडण्याच्या थांबल्या, शास्त्राप्रमाणे पिठाचे बाहुले चितेवर चढवून वासुदेव बळवंवांचा 
अंत्यविधी इतरानी शिरढोणास केला. पुढे मबोल वृत्तीनेंच बाई शिरढोण येथे वावरू 
लागल्या, 


वासुदेव वळवंतांच्या मृत्यूपासून फडके कुटुंबावर वाताहत करणारा परिणाभ 
झाला. त्यांचे बंधू कृष्णाजी वळवंत किंवा वावा काही महिन्यांच्या तुरंगवातातंतर 
सुटले. पांडुरंग वळवंत किवा भावा वकिलीची परीक्षा उत्तीणे झाले. तरी त्याना 
इंग्रज सरकारने वकिलीची सनद नाकारली. इग्रज सरकार क्रातिकारकांच्या फुटुंबि- 
यांचाही असाच वृत्तिच्छेद करीत असे पग भावा बडोदे संस्थानात गेळे नि नवसारीतत 
त्यानी ती सनद मिळविली. पुढे वकिलीत त्यानी खूप पैसा मिळविला. बाई पुढे 
निरतन सासरीच राहिल्या. विवाहानंतर मथुताई सो. सोतावाई कवे झाल्या. वाई- 
च्या त्या सावत्र कन्या. तरी त्यांचे माहेरपण वाईकडेच अगदी रीतीप्रमाथे होई. मथ- 
ताई १९३० मध्ये दिवंगत झाल्या. त्यांचे वंशज मुंबईला असतात. बाईंचे समवयरक 
दोर ग्ेंगाघर बळवंत पुढे क्षयाने क्ुग्णाईत झाले. तेव्हा बाईंनी त्यांची मविश्रांत 
शुश्रूषा केळी. ते १८८९ मध्ये शेवटी दिवंगत झाले. वाईची आई वरीच वर्षे विच. 
भान होती. त्यांचा भाळ गणेश मुबईत झाववाच्या वाडीत राहात असे. त्याने जी. 
आय. पी, रेल्वेत नोकरी कली. पण १९०० मध्ये त्यांची आई मृत्यू पावलो, त्यावर्षी 
ते स्वतः वडोदा पाहण्यास म्हणून ग्रेळे आणि वयाच्या ३३ व्या वर्षा पटकोने 
तडकाफडकी मृत्यू पावे, कृष्णाजी वळवंत आणि त्यांची पली १९०२ मध्ये पाच 
दिवसाच्या अंतराने निधन पावली. त्यांची मुले रुह्यान होती. त्यांचे संगोपन वाई 


३६० वासुदेव बळवंत फडके 


नीच अगदी सरूल्या भाईभमाणे केले. ६५ ऑगस्ट १९०८ ला पांडुरंग बळवंत असेच 
एकाएकी मृत्यू पावले. त्याना कोणी मूठ मारली भता त्यामुळेच समज होता... हे 
धक्के खात वळवंतराव दादा वृद्धावस्थेत दिवस काढीत होते, पण ते वृद्धापकाळाने 
वयाच्या ८५ व्या वर्षो फेब्रुवारी १९०९ मध्ये मृत्यू पावे. मृत्यूच्या सत्नातील 
बाइंवरचा हा शेंवटचा प्रहार होता. 


हे आघात सोसूनही बाई कधीही कोणाला त्रासलेल्या दिसल्या नाहीत. त्यांची 
दिनचर्या नित्याप्रभाणे संथपणे चाठू असे. गीतेत त्थितप्रज्ञाची जी लक्षणे सांगितलेली 
आहेत, ती त्यांच्या ठायी पुर्णपणे वसत होती. त्या भल्या पहाटेस उठत आणि प्रातविधी 
उरकून भूपाळीचे सुर भाळवीत असताच चुलीत सरपण धाडून ती पेटविण्याची इ. 
सकाळचो कामे करीत. मग घरातील दिवसाच्या कामाचे त्यांचे चक्र सुरू होई, 
स्यांचे देवदेवतारजेन आणि गुरुमंत्राचा जप कधी चुकला नाही. तिन्ही वेळा देवांना 
निरांजन दाखविण्याचे कधी थांबले नाही. दुपारी झोप नशी त्या कधी घेत नसत. 
पुढें पुढे ईदराप्रार्थनेतच त्या बराच वेळ घालवीत. 


त्यांचे दोन पुतणे गो, कृ. किंवा बंडोपंत फडके वकील मणि डॉ. चि. कु. 
किंवा धाबुराव फडके यांनी भापापल्मा व्यवसायात पनवेलीस मोठा लौकिक भाणि 
दसा मिळविला, त्या वेळी त्या त्यांच्याजवळच पतवेलीस राहू लागल्या. त्या दोघांनी 
त्यांची आईप्रमाणे शेवटपर्यंत सेवा केली, त्यांच्या नातवंडांना बाईंची माठवण राहिली 
ती त्यांच्या या पुस्तकातील छायाचित्रातील स्वरूपातीलच होम. पतितिधनानंतर 
बाईंनी हिदुगतधबांच्या पद्धतीचा वेश धारण केला. माइंची उंची साधारण रोती. 
त्याचे व्यक्तिमत्व 'मव्य होते. आणि काठी बळकट होत्ती. त्यांची प्रती निकोप 
होती. रुग्णाईत अद्या त्या कधीच पडल्या नाहीत. त्यांचा वर्ण निमगोरा होता. 
त्यांच्या भालप्रदेशावरीळ भाठया चितेने वाढल्या आहेत भसे वाटे. पण त्यांच्या 
मुद्रेवर शासिकपणाची छटा वघीच दिसत नसे. निदवयी मनुष्यात दिसतो तसा 
त्यांचा जवडा इंद, नासिका सरळ, भाणि लांब होती. माणि डोळे प्रेमळपणाची साक्ष 
देणारे, अं्तमुक्ष दिसणारे, काहीसे लहान आणि दुःलाने भारावलेले दिसत. त्या हसू 
लागल्या म्हणजे त्यांच्या मुद्रेवर सुरकुत्या पडत. त्यांच्या वृद्धपणामुळे पाहूणाऱ्याचे 
मन वितेळे ! पण त्यांच्या हास्याचे दुमिळ दृश्य त्याता दिसे ! कारण, बाई फारच 
थोडया वेळा हतताना दिसत ! 


बाई रहानं आवाज थोलत. त्यांच्याशी बोलताना महान आपत्ती सोसलेल्या 
स्थितप्रज्ञ व्यक्तीशी गापण योलत माहोत असे छागलीच भासे. भाईंचा यडिलकोचा 
मान आणि त्पांची इच्छा कोणी घुडकावीत नसे. पण कोणी अशिप्टपणाने वागला 
आणि त्याना राग आला तरी त्यांना मोठमोठपाने रागावताना कोणी पाहिले 
झाही. फारण त्यांचा रागही शांतपणाचा असे. राग आला को, त्या बोलत नाहीशा 


वीरपत्नी गोपिकाबाई फडके ३६१ 


होत. त्याचा परिणाम होई. त्यांच्या इच्छेविरद्ध वागणारा माणूस ती गोप्ट सोडून 
देई. बाइंचा राग नातवंडांच्या लॉगट बोलण्याने पुष्कळदा कमी होई. वरचा ओठ 
खालच्या ओठावर दाबून त्या हसू लागत आणि काळया ढगावर वीज चमकून जाताना 
पाहावी तसे त्यांची गंभीर मुद्रा पाहिलेल्या माणसाला ते हास्य पाहून वाटे. 
आपण शिकलेल्या युद्धकलांची बाईंना उत्तर आयुप्यात काही वेळा आठवण 
ग्रेई, आणि प्रसंगी पट्ट्याचे दोन हात त्या करून पहात. १८९६-९७ मध्ये दसर्‍्या- 
च्या दिवशी आपटे गावी दसऱ्याचा मोठा समारंभ झाला. तेव्हा गावकऱ्यांनी 
“बाईसाहेब' यांना फार आग्रह केल्यामुळे उत्सवात बाईंनी दांडपट्टयाचे काही हात 
करून दाखविले, बाई त्यावेळी क्षीण झालेल्या होत्या. पण त्यांचा जोर वासाणण्या- 
सारखा होता. * 
वाईंची ग्रतवकल्ये आणि देवदद्वने कधी चुकत नसत. त्या धामिक भाणि जुन्या 
वळणाच्या असल्यातरी नव्याचा त्यांना पुर्ण तिटकारा नव्हता. त्या म्हणत : “ मुलं 
तरी अगदी तुमच्या जुन्या चाकोरीत कशी रहातील ? त्यात काही अनीतिमान' 
नसलं म्हणजे झालं. ” आणि त्या गोष्टी बोलण्यावर घालवीत. नाटक किया चित्र 
पट पहाण्याची बाईना आवड नव्हती. मराठी रंगमूमीला बालगंधर्वांनी वैभवाच्या 
शिखरावर चढविले, तेव्हा गंधर्वाचे नाटक पहाण्याचा त्यांना, त्यांच्या पुतण्यानी 
आग्रह्‌ केल्यावरसुद्धा वाई नाटक पहाण्यास गेल्या नाहीत. बोलपट पहाण्यातून माध 
त्या सुटल्या नाहीत. पुतण्याच्या " बाई, हा बोलपट तू पाहिलाच पाहिजे. बाई, तू 
आलंच पाहिजे! ” अशा आग्रहममुळे दोनचार पौराणिक आणि ऐतिहासिक चित्र- 
पट त्यानी पाहिले. त्यात 'प्रभात'चा 'संत तुकाराम' हा बोलपट त्यांना मनापासून 
आवडला होता. 
बाईंचा स्वभाव काटकसरी आणि मितबव्ययी होता. त्या काशीमात्ेला निघाल्या, 
तेव्हा त्यांनी स्पय्टपणे काहीच मागितळे नाही. त्यामुळे पुतण्यानी भरपूर वाटतील 
इतके पैसे त्यांच्या हातात ठेवले. पण त्यातील आावड्यद ते व्यय करून राहिलेले 
बाईंनी पुतण्याना परत दिले. त्यांनी आश्‍चर्याने विचारले: “ हे काय बाई? ” 
तेव्हा बाई म्हणाल्या : “अरे, उगाचच काय खर्चून टाकायचे सगळे पैसे ? हवे तेवढे 
घेतळे ! बाकोचे परत आणले. दे ठेऊन. लागले तर तुमच्याजवळून ध्यायचेच 
आहेत पुढे मला ते ! ” याच वेळी काशीत वासुदेव बळवंतांच्या पाथिव देहाचा 
अंत्यसंस्कार झाला नव्हता म्हणून शास्त्राप्रमाणे नारायण नागवळी विधी त्यांच्या 
पुतण्यांनी केला. 
मुलाच्या बडखोरपणाचे वाइंना कोतुक वाटे. तालीम करणे, खेळ सैळणे 
पोहणे इ. मध्ये कोणी विक्तम केळा की, कामात असत्या तरी मध्येच थवकून त्या 
६ प्रडोधनकार ठाकरे यांचा ठे; 'बानमकाच,” दि. ७ जून १९३९ 


३६९ वासुदेव वळवंत फडके 


सांगणार्‍्याचे बोळणे ऐकत. नातवंडांना त्या नेहमी म्हणत : “ दररोज नमस्कार 
घालावे, शरीर कमवावे, खेळ खेळावे ! ” त्यांचे पाठांतर दांडगे असल्यामुळे मुलांना 
त्या नवी नबी स्तोत्रे शिकवीत. दिवेलागणी झालो को मुळे ओढीत त्यांना बाजूच्या 
खिडकीपाशी नेत आणि म्हृगत : * वाई, सांग आम्हाळा शुभं करोति ! ” अशा 
वेळी मुलांच्या कोडावळयात स्तोत्रे सांगताना बसलेल्या बाई अधिप्ठात्री देवतेप्रमाणे 
सर्वांना भासत. 


वासुदेव वळवंतांविपयी अलीकडे त्या बोलक्या झाल्या होत्या, त्या वेळी 
त्यांच्या तोडून मिळालेल्या माहितीची त्यांच्या नातलगांनी टाचणे केली. पनवेडीस 
कोणी प्रसिद्ध व्यवती आली को, वासुदेव बळवतांचे कुटुंव तेथे भाहे असे कळताच 
ती व्यक्‍ती वाईच्या दर्शनास येई. अद्चा वेळी फडके वकिलांनी आत. जाऊन बाईला 
म्हणावे : * बाई, हे आठे आहेत तुला भेटायला वरं का ! ” पण वाई म्हणत : 
“ अरे, मला बिचारीला काय पहायचं आहे आता? ज्यांना पहायचं ते निघून गेळे! ” 
पण त्यांना बाहेर येण्यावाचून गत्यतर नसे. त्यांचे द्दान होताच आलेली व्यवती 
धन्य होई. स्वातंञ्मवीर प्रावरकर प्रथम पनवेलीस गले, तेव्हा बाईंच्या दशनासाठी 
गेले. वासुदेव वळवंतांविपयीच्या आदराने बाइईंपुढे नारळ ठेऊन त्यांना नमस्कार 
करीत ते म्हणाले ; “ आपले पती महाराष्ट्राच्या स्वातत्र्यनालसेचं स्फूतिस्थान! ते 
गेले तरी त्याच ध्येय आपण लवकरच साध्य करूच करू ! ” कोणत्या प्राणांतिक 
दिव्यातून जिवंत राहून सावरकर आपल्या राजकीय मूळ पुरूषाला श्रद्धांजली वाहत 
होते असे वाटून विधिघटनेचे सभोवतालच्या लोकांना कौतुक वाटले. 


आपल्या भागे बाई महिनाभरही जगणार नाहीत असे वासुदेव बळवंतांनी 
लिहिले आहे. मग प्रदीषं वेधव्य त्यानी कसे पत्करले, हे एक कोडे होते. वाईनीच 
शेवटी त्यावर प्रकाश टाकला. कोणाच्या तरी मृत्यूचे वर्तमान ऐकून एकदा त्या 
म्हणाल्या : “ ज्याच भरलं तेच मरामचं! इतर कोणी प्रयत्न केला तरी त्याला ते 
साधायच नाही. '? आपल्या बोलण्याचा अर्थ त्यानीच पुढे सुनांना सांगितला. वासुदेव 
चळवंतांच्या मृत्यूनतर लागलीच वैतागाने एकदा आणि पुढे थोड्या दिवसानी दुत- 
ऱ्यादा अफू साऊन जोव देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता; पण तो फसला, असे 
त्या म्हणाल्या.* पतीसवे सती जाणार्‍या स्त्रीपेक्षा वाईचे हे धेय नाणि हो निष्ठा 
निराळी नग्टती. 


वासुदेव चळवताचो मा हिनी महाराष्ट्रांत वऱ्याच प्रमाणावर झाल्पापर वृत्त 
पत्रातून त्याचे वृत्तात येऊ लागले. तशा एका पृत्तपचाचा अक थाहंना दाणवून त्यांचा 
नातू त्याना एकदा म्हणाला : ” याई, हे वच यात पाय अल आहे! ” तेव्हा बाई 


७ बाई फरे यांच्या स्नुषा उमापाई फेडरे यांनी गांगिणटेस्पा त्यांच्या आडवणी- 


बौरपली गोपिकाबाई फडके ३६३ 


म्हणाल्या : “ जग तरी पाहा कसं आहे! जिवंतपणी त्यांना भ्रमिष्ट म्हणे! “नि , 
आता मात्र त्यांना डोक्यावर घेऊन नाचतं आहे! “बारचे उद्गार सरे होते. जगाच्या 
पुढे अप्तणाऱ्या क्रांतिकारकांविषयी नेहमी असेच होते. 

सत्तावनच्या वर्षांच्या सडवर वंधव्यानंतर १९४० मध्ये बाई स्वत. शेवटी 
फार रुग्णाईत झाल्या. त्या दुसण्यातून त्या पुन्हा उठल्या नाहीत. दुसऱ्याला भापल्यामुळे 
भ्रास होऊ नये म्हणून त्या दुसण्यातही निरुपाय होईपयंत सव विधी अंयरूग सोटून 
जाऊनच त्या करीत. पुढे त्यांच्या मुनांनी त्यांची जिवापाड शुश्रूषा वेली. त्या दुय- 
ध्यात एकाद्या ज्यॉतिथाने सांगावे तसे, “ आता मला हे होईल, भाता मला ते होईल, 
असे आठवडधाचे आठवड्याला बाई बिनेचूक सागत नि त्या प्रमाणे घडून येई. 
त्यांचे दुषणे वाढळे. त्यांची लांवलांबची मंडळी तातडीने येऊन त्यांना भेटून गेली, 
चाई भाता अंथरुणावरून उठण्यासही मसमथथं झाल्या. मे पासून ऑगस्टपर्यंत मृत्यू 
च्या दिशेने त्यांचे जीवन चालू होते. आपल्या इच्छेप्रमाणे त्यांनी धर्मदाभ रून घेतळे 
आणि आप्त मंडळीस, कोणास चांदीचे भांडे, कोणास कापडचोपड अशा भेटी भाठ- 
वण म्हणून दिल्या. सप्टेबरच्या पहिल्या आठवड्यात त्यांची धुद्ध जाऊ लागली. 
त्यांचा अतिम क्षण जवळ आल्याचे सवंजण समजून चुकले, त्या भाठवड्याच्या 
दोबटी बाई म्हणाल्या: “आता माझे चारच दिवस ठरले, आता मी जाणार!” 

सरतेशेवटी ११ सप्टेबर १९४० चा दुदवी दिवस उजाडला. फडवयांच्या घरां- 
पील नित्य व्यवहार स्यगित झाले. आतल्या दालनात वारंचा क्षोण देह मृत्यू- 
शस्येवर पहुडला होता, त्यांच्या मृत्युशय्येवर त्यांचे पन्नाशी गाढलेले *हहानगे' पुत, 
सुना, नातवडे आणि इतर भाप्त गोळा झालेले होते. सारा जन्म दु पात काढलेल्या 
त्या सतीचे शेवटचे क्षण पाहणे सार्‍यांना असह्य झाले होते! दुपार पशोबशी टळठी. 
सायंकाळच्या वेळी बाईंना गंगा पाजण्यात नाली. बाईंच्या मुद्रेवर समाधान दिसले! 
पथ ते नुसते समाधान होते, टवटवी नव्ह्ती! जवळच्या समयीतील वातो मिण- 
मिणत्या झाल्या होत्या आणि त्यांच्या हालत्या ज्योतीमुळे धरातील अंघर.कार घरात 
आपल्या दाट छायांनी पुडे मार्गे घावत होता. काळाचे पाशही त्या घरात पुडे मागे 
धावत होते ! 


कसेवसे जेवण उरकून रात्री ही सर्वे मंडळे बादच्या शय्येमोबती पुटमळत 
राहिली, रावी एक वाजता याईंना परधर लागली. ती वाढली आणि थोड्याच 
वेळात सवे प्रयत्न परांभूत करीत मध्यरात्री १.२० वाजता त्याचे प्राण त्यांच्या धश्‍वर 
कुडीतून निघून गेळे ! डघडवत्या नेत्रांनी एक वडी ऐतिह्यामिक व्यक्ती या जगानून 


ट॑. झिळणा पढ वीत. फिटतर्व तव[पड ऐमकयवॅर० 83 ते 9955355105 वै००७(र 
४९७॥ 18158९0 8510 ६ $३॥(१. 

("0 बागुदेव बळवता डव सायडकेल्या देतदिनोशरा र्यांचे डोके दिसागावर न्हवे थळी आदा 

म्यक्तत गरण्पाज भाची माहे.) “ उेमेडिजर आंड रिबाबे घेमिडेन्यो, ” खंड १८ घाय ३, पू. १ 

गय ३, पू. वेट 


७३७ 


३६्ड र वासुदेव बळवंत फडके 


< नाहीशी झालेलो बाईंच्या आप्तांनी पाहिली ! हिंदुस्यानाच्या मद्य क्तांतिकारकाची 

सहचरी त्यांच्या हुदवर्यांच्या आणि शोकाच्या आर्त स्वरात हें जग सोडून गेली. 

बाईंच्या मृत्यूची वार्ता पसरल्यावर ग्रावातील शेकडो देशभक्त लोक त्यांच्या 
अंत्ययावेस जमले. वाटभर बाईंच्या मृत देहावर पुष्पहारांचा मणि पैशांचा वर्षाव 
होत होता. स्मशानभूमीवर बाईंच्या थोरपणाचे वर्णन करणारी भाषणे तेथे झाली नि 
थोड्याच वेळात त्यांचा प्गिथव देह चितेच्या घडघडत्या ज्वाळांमध्ये गुरफटला गेला. 

भत्य किती विचित्र आहे पाहा ! सत्तावन वर्षांपूर्वी एक पुरुष एडन येथे 
त्याच्या पाह्यात पहुडला होता. त्याच्या राष्ट्राला त्याचा उपयोग होणारा होता ! 
पण्‌ तरी त्याला नेण्याचे त्याने सोडले नाही. एक क्षणही पुढे जगावयाचे नाही, असे 
दुसरा एक जीव शिरढोण येथे प्रत्यही म्हणत होता, पण सत्तावन वर्पे त्याने त्याच्या- 
झडे लक्षही दिळे नाही. सत्तावन वर्षातंतरच पनवेलच्या एका वाडथातून त्याने 
बाईंना उचलले ! प्रदीघं अवधीचे दु:ख सहन करणे त्याना त्याने भाग पाडले! मृत्यू ! 
किती निर्धुण मृत्यू ! 


प्रकरण २२वे 


वासुदेव वळवंत फडके (व्याकतवि आणि जीक्तिकार्य ) 


यज्ञी ज्यांनी देऊन निजशिर, घडिले मानवतेचे भंदिर, 
परी जयांच्या दहनभूमीवर, नाही चिरा, नाही पणती, : 
तेथे कर माजे जुळती -बा. भ. बोरकर 


पारतंत्र्याच्या जाचाला कंटाळून आपले हिमाल्यासारखे स्वगंतुल्य निवास- 
स्थान भारतमातेने सोडले आणि प्रांतामागून प्रांत टाकीत कळवळत्या अंत.करणाने 
ती आपल्या सुपुत्रांना विचारू लागली : “ मला या जाचातून कोणी सोडवील का 
रे ?” महाराष्ट्राच्या सीमेवर येताच तिला उत्तर ऐकू आले : “ होप ! आई! 
मी- मो तुळा बंधमुक्त करीन. माझा तसा निश्‍चय झालेला आहे ! ” त्याचा भानंद 
वाटून ती म्हणाली : “ काय, तुझं नाव काय? ” आणि तिला प्रतिसाद मिळाला; 
“माझं नाव बासुदेव बळवंत फडके! ” १८७९ मध्ये तसे उत्तर देणारा हिंदुस्यानात 
/हा एकच बेडर पुरुप पुढे आला. आपल्या भरारीमुळे भाणि पराक्रमी उत्थानामुळे 
आपल्या नावात त्याने एका प्रकारची जादू उत्पन्न केली. त्यांचे नाव उच्चारताच 
येथील देशभवतांची अंतःक एणे देशप्रेमाने उचंबळू लागत. वासुदेव बळवंत हे नाव 
इंग्रजाविरुद्ध होणार्‍या बडाचे प्रतीक होऊन वसले. त्याविषयी साहित्यसम्राट तात्या 
साहेब केळकर म्हणतात : “ टिळकां'र्वीच्या काळात वासुदेव वळवंत फडके थांना 
एक विशिष्ट स्थान मिळते... फडके यांती नोकरीत असताच बंडाची चळवळ 
केली .. फडके यांच्या मनाने असे घेतले होते की राजकोय घळवळीला राजमागादरिं 
न मिळणारे द्रव्य आडमार्गाने पुष्कळ मिळवावे व॒ त्याव्या जोरावर सरकार हालवून 
सोडावे. शिकारी व लष्करी पेशाचे सर्व खेळ फडके हे खासगी रीतीने श्िकलेठे 
असून १८७६-७७ च्या दुप्काळातच रामोशी वगेरे लोकांनी घातलेल्या दरोड्याचा 
मृहृते समजून फडके यांनीही आपल्या उद्योगास प्रारंभ केला. नानासाहेब पेशव्या- 
नंतर ज्यांचे नाव घेताच इंग्रज कावरेबावरे होत, असा फडके हाच प्रथम झाला. ”१ 


१. न. वि. वेळकर: “ लो. टिळकाचे चरित्र, ” खंड १ छा, पूर्वाथं, पू. ८३ 


३६६ वासुदेव बळवंत फडके 


क्ांतिकारकाला आणि वंडखोराला साजेसेच वासुदेव बळवंतांचे व्यक्तिमत्व 
५ होते. इंग्रजी, मराठी, संस्कृत, मुसलमानी (उदू), कानडी माणि तेलगू या भापा 
त्यांना अवगत होत्या. त्यामुळे आपल्या सान्निध्यात येणार्‍या कोणावरही ते मोहिनी 
टाकीत. खेंडेगावचे ज्षेतकरी नि जमाती त्यांचे स्वैर आनंदाने स्वागत करीत. एखादा 
लुटीचा कट यशस्वी करण्यासाठी केवढे कतृंत्व लागते. मग ज्या कामात अपयश 
आले तर फाल्लीची शिक्षाच अटळ असे, अशा ब्रिटिश राज्य उलधून पाडण्याचा कट 
करण्याच्या प्रयत्नास केवढे असामान्य कतृत्व लागत असले पाहिजे ? आणि तसे 
असामान्य कतृंत्व त्यांच्या अंगी होते. नोकरीत झालेल्या अन्यायाचा त्याचप्रमाणे 
दल्खनमधोल दुष्काळाचा, त्यातील जनतेच्या उपासमारीचा आणि सरतेदेवटी 
पुण्याच्या देशहितेच्छू जाणि स्वातत्र्याकांक्षी वातावरणाचा सघपं ज्या व्यक्तिमत्वावर 
घडून आला, ते वासुदेव वळवंतांचे व्यक्तिमत्व भावताप्रधान आणि ध्येयवादी होते. 
त्यामुळे. त्या संघर्षांची ठिणगी पडताच विपरीत परिस्थितीला ठोकरून त्यांनी 
स्वातंत्र्यासाठी बंड उभारले. 


त्यांच्या लोकांजवळ वहुघा तोडयाच्या बंदुका, लोखंडी आकड्या, काढ्या 
आणि भाले अशीच झस्त्रे होती. पण त्यांच्यामागची स्वातंत्र्यनिप्ठा सुभाषचंद्ाच्या 
शेवटच्या विजिगीपू सेनेच्या स्वयचलित वंदुकांच्या अगणि अत्याधुनिक तोफाच्य़ा मागे 
असलेल्या स्वातत्र्यनिप्ठेपेक्षा कमी ज्वलत नव्हती. वासुदेव बळवंतावर या लोकांची 
अशी आत्यंतिक निष्ठा होती को, त्यांच्यापेकी बऱ्याच जणांनी नंतरच्या चौकशीत 
आणि न्यायालयात वासुदेव वळवंतांनी आपणास बंड करण्यासाठी चेतविले असे 
सागण्याचे नाकारले. 


व्यक्ति आणि जीवितकार्य ३६७ 


“भारताला राप्ट्रधर्माची दीक्षा देणाऱ्या प्रेपितांमध्ये वासुदेव बळवंतांचे स्थान हे 
जॉन दि बॅप्टिस्ट यांचेच असून काही काळ त्यांचे शिष्यत्व पत्करणाऱ्या बाळ गंगा- 
धरांनीच पुढे भारताला राष्ट्रधर्माची दीक्षा दिली.” ' समाजातील सर्वात खालच्या 
स्तरांती़ लोकांच्या खांद्याला खांदा लावून, मिसळून आणि त्यांच्यासमवेत खाणे- 
पिणेही करून त्यांनी तथाकथित उच्च बियांच्या स्वतःविपयीच्या उच्चतेच्या भावतां- 
वर क्रांतिकारी घाव घातला. आणि जातिभेद जाणि अस्पृश्यतेला कित्येक वर्षापुर्वी 
तिलांजली दिली. 


इंग्रज राज्यवर्त्यांनीही वासुदेव वळवंतांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी वंड 
करणारे पहिले क्रांतिकारव म्हणूनच शेवटपर्यंत मानले, हिंदुस्थानचे शेवटचे राज- 
प्रतिनिधी लॉड लुई, माऊंटबॅटन लंडनमध्ये “टिळक हाऊस' च्या नामकरण समारंभात 
मुख्य पाहुणे म्हणून भापण करतांना २४ जानेवारी १९६२ ला म्हणाले : “हिंदु 
स्थानच्या स्वातंत्र्याची चळवळ टिळकांनी सुरू केळी असे म्हटले जाते. पण 
इतिहास पाहता ही समजूत तितकीक्ली बरोबर नाही पुण्याला असलेल्या एका 
वेगळय़ा प्रवृत्तीच्या सरकारी तोकराने-वासुदेव वळवत फडके यांनीच स्वातंत्र्य 
लढ्याचा मार्ग पहिल्यांदा अवलविला .. हिंदुल्थानच्या (स्वातंत्र्याच्या) चळवळीचा 
उगम कोठे झाला (त्याची) सर्वाना माहिती असणे अत्यावर्यक भाहे ” ' 


असा अभिप्राय दिलेला आहे. तरी पण आपल्या विशुद्ध देशभक्तीमुळे वासु- 
देव बळवंत नतरच्या कित्येक क्रांतिकारकांना आणि देशभक्तांना स्फूर्ती देणारे 
राष्ट्रपुर्ष होऊन वसले, चापेकरापासून टिळक-सावकरापयंत देशभवतांनी त्यांच्या 
सैन्यशिक्षणाच्या कटाक्षाना पुढे पुरस्कार केला. नाशिक कटापासून तो बेंचाळीसच्या 
आंदोळनाप्यंत कित्येक क्रातिकारकांनी राजकीय दरोड्याचा अवलंब केला, 


१८९७ मधील रँड वघासाठी फाशी गेलेले दामोदरपंत चापेकर त्यांना 
वाळूपणापासूनच आपले स्कूतिदाते मानीत. १८८४ च्या संधीस वडिलासमवेत 
आगगाडीने रायपूरला जात'ना घडलेली घटना सांगताना ते म्हणतात : “तो डोग- 
राळ प्रदेश आमच्या नजरेस येताच वासुदेव बळवत फडके यांच्या बंडाची आठवण 
होऊन आम्ही उभयता बधू त्या वेळेपासून या भयकर कृत्याचा विचार करू 
लागलो.”* दुसर्‍या ठिकाणी ते म्हणतान : “जे इंग्रजाशी सामना देऊन घारातीर्थी 
पत्तन पावले, असे पुण्यवान पुरुष पाहू गेळे तर ५७ साली नानासाहेब, त्यानंतर 
वापुदेव बळवंत आणि त्यानंतर आम्ही दोघे भाऊ दामोदर माणि दाळदृप्ण हार 


२ अ. ज. कांदोकर: “ पातिकारक टिळक नि त्याचा काळ, ” पृ. १०१ 
३ *लोकमिद्र, मुबई, दि. १३ मार्च १९६२ 
४ चापेकराचे अप्रराशित आत्मचरिद्द (मराठी) पृ १, १४ 


३ब्ट वासुदेव बळवंत फडके 


चापेकरांबाचून कोणी स्वधर्म आणि स्वदेश यासाठी जिवावर उदार झाला आहे 
काय?" * 


स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तर घासुदेव बळवंतांचे जीवन हा स्फूर्तीचा 
झराच वाटला. त्यांच्या चरित्राची मॅझिनी, ग्ॅरिबॉली, शिवाजीच्यांच जोडीने 
स्यांच्या मंडळीत पारायणे होत. 


ते म्हणतात: “क्रांतिवीर ,फडक्यांच्या सहस्त्र उडावणीविषयी अनेक दंतकथा 
आम्ही तरुण मंडळी त्यावेळच्या प्रौढांकडून मोठ्या उत्सुकतेने ऐकत असू. आमची 
क्नंतिप्रविण हृदये त्या वीरकथा टेकताना स्फुरण पावत. नाशिकला मित्रमेळाच्या 
बेढकीत आमच्या राज्यक्तांतिकारक गुरुपरंपरेची जी चित्रे लावलेली असत, त्यात 
एका शिप्याच्या दुकानात त्याने मोठ्या भक्‍तीने पण माडपडद्याने ठेवलेके फडकमांचे 
एक भव्य चित्र आणून तेही आम्ही लावलेले होते.”१ 
वैध आंदोलनाचा मार्ग चोखाळणारे बॅ. मुकुंदराव जयकरही त्या मो हिनीतूत 
लहानपणी सुटले नाहीत. ते म्हणतात : “ मुंबईजवळ काही मैलांवरच्याच खेड्याचे 
रहिवाती असणारे वासुदेव बळवंत फडके यांच्या प्रयत्नाविषयी आम्हाला विशेष 
वाहवा बाटली.... आम्ही वरेच विचलित चित्त झालो.”* 
वासुदेव बळवंतांच्या उज्ज्वल देशभक्तीमुळे मह्यराष्ट्रात त्यांच्या नातलगां- 
विपयीही नितांत प्रेम उतपन्न होई. “ज्ञानछोश'कार डॉक्टर केतकर वयाच्या ५ 
व्या वर्षी १८९४ च्या संधीस अमरावतीला इंग्रजी दुसऱ्या इयत्तेत असताना, 
“बासुदेव बळवंतांचा एक पुतण्या इंग्रजी दुसरीत त्यांच्याब रोवर होता. तो अत्यंत 
गरीब आणि देन्यात दिवस कंठी. पण एका थोर देशभक्ताशी त्याचे जे नाते होते, 
त्यामुळे वेतकर त्याला भाग्यवान समजत.” 
चांतिकारकांचे आणि स्वातंत्र्याच्या उपासकांचे वासुदेव बळवंत आद्य पुरुप 
होते. स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्याची कोणाची प्राज्ञा नसताना ते ध्येय त्यांनी 
उघड उघड घोषित केले, द्रप्ट्पाप्रमाणे 'हूंदो प्रजासत्ताक राज्याचे घ्येय त्यांनीच 
प्रथभ पाहिले आणि पुढे ६८ वर्षांनी तेच ध्येय स्वातंच्यवाद्यांनी साध्य करून पेतहे, 
बेचाळीसच्या आंदोलनाची रूपरेपा ६३ वर्षे ञाधी त्यांनी पाहिली होती. या भाणि 
गागे सांगितलेल्या गोष्टीत अनेक दुप्टीनी ते हिंदुस्थानच्या इतिहासात पुरस्सर 
(पायोनिअर) होते. त्यांच्या विषयी त्यांच्या देधयांधवाना अलोट प्रेम होते. स्वातंश्य- 
छडपातील महापुरुषाच्या नावापुढे (की जर्य' हे पान्द जोडून जयजयकार असा 
५ खापेकरापे अपवाशित आत्मघरितर (मराटी) पृ ५४ 
२ शा. गावरशर : “ पूर्वदीठिरा, ” थारमघरिव, नाधिश- पू.र५ 
७ एम्‌. आर. जपरर : ” दि स्टोरी आक माय लाईफ,” यंड १ टू. १९ 
८. डॉ. द.न गोवले: “हे गेतवर, “पृ. ८ 


थ्यवित आणि जीवितकार्य ३६९ 


“त्यांच्याच अभियोगाच्या वेळो प्रथम झाला. मणि ठाण्यास जाताना वॉटभर लोकांनी 
तो केला. त्यांना मुलगा नव्हता. तेव्हा त्यांना श्राद्ध पिड मोण देणार? या विचाराने 
राष्ट्रीय कीतंनकार डॉ. पटवर्धनांसारसे लोक गणपतराद घोटवडेकरांसारख्या 
त्यांच्या सहकाऱ्याप्रमाणे वडिलांच्या श्राद्धाच्या प्रसंगी त्यांनाही पिड देत. मर्हर्पी 
पटवर्धनांसारखे छोऊफ संध्येच्या वारा नावांनंतर त्यांचे तेरावे नाव घेत. त्यांचे 
छायाचित्र जवळ सापडणे पोलिसांच्या छळाला आमंत्रण असे. तरीहो लोक ती 
गुप्तपणे स्वतःजवळ ठेवीत. लो. टिळकांच्या संग्रह्मतही त्यांचे एक छायाचित्र होते. 
जुले १८७९ मध्ये डेक्कन कांठेजात असतानाच मिनाएफनी वर्षंन केलेल्या तेथीठ 
विद्यार्थ्यांजवळच्या छायाचित्रांप्रमाणेच त्यांनी हे मिळविले अत्तेल, त्माच्या पाठीवर 
टिळकांनी लिहिले होते 'काशीकरवाबा !' ते छायाचित्र टिळफांनी ठेधळे होते. 
बंडवाले नानासाहेव आणि राधविहारी वोस यांच्या छायाचित्रांच्यामध्ये ! 

वासुदेव बळवंतांची काही विकृत छायाचित्रे पुढे प्रसृत काढी. पण त्यांचे सरे 
छायाचित्र या ग्रंथात छापले आहे, तेच होय पनवेलचे कुवेर विठाप्पा संडाप्पा 
गुळवे यांनी त्यांचे एक छायाचित्र काढविले होते त्या छायाचित्रामागे अस्पप्ट 
अक्षरात लिहिले होते : 'वासुदेव वळवत बडवाले', विठाप्पाचे नातू नात्मारामपंत 
आटवणे थांनी प्रवोघधनकार ठाकरे यांच्या सूचनेवरून ते वृहत्तर करून भापल्या 
ओटीवर लावले. प्रबोधनकार हरहुझरी. वासुदेव वळवतांविषयी त्यांना सरापुरा 
आदर. स्वतः उत्तम चित्रकार असल्यामुळे प्रबोधनकारांनी स्वत:च त्याच्या दोन 
प्रतिमा केल्या. त्यावरूनही वासुदेव वळवंतांची लहान भल्सू छायाचित्र महाराष्ट्रात 
भअसृत झाली. 
वासुदेव बळवंतांच्या घरी मात्र त्यांनी काढून घेतलेल्या एकमुखी दत्ताच्या 
चित्राची चौकट, दत्ताच्या चांदीच्या पादुका आणि सपुप्टे आणि 'दत्तमहात्म्य' 
ग्रंथाच्या हस्तलिखिताची पोथी, या बृस्तू सोडल्या तर दुसरे काही आढळले नाही. 
नाही म्हणावयाला त्यांच्या अभियोगाचे वृत्त मसलेला 'ज्ञानप्रकाद'चा एक दुमिळ 
अक फाटक्या तुटवया अवस्थेत मला तेथे १९४५ मध्ये मिळाला. 
त्यांच्या धरातील माणसे बाईंना वाईट वाटेल म्हणून त्यांच्याविषयी वाही 
बोलत नसत. त्यांच्या वडिलांनाही त्यांची गोप्ट निघाडी की वाईट बाटे. मुंबईच्या 
“बविहारी' या राष्ट्रीय वृत्तीच्या पत्राचे सपादक विष्णू भास्कर फडके आणि त्यांचे 
स्नेही सदाशिव विनायक ववे हे जहालपणाच्या वेहोपीत त्याना १९०६ मध्ये भेटा- 
यला गेले. परंतु त्यांनी तो विषय काढताच *वामुदेवा' विषयी दादा काही 
शकले नाहीत. ते फक्त ढसाढसा रडू लागले." 
१८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानतर आणि स्वातंत्र्यवीर सावर करांच्या विद्यायी 


९ प्रवोघनरार ठाकरे यांचा लेख, 'ज्ञानप्रकाग,' दि. ७ जून १९३९ 
१० ग्रो कृ. फडके माची आठदग. 


ही ब्रोदू 


३७० १ वासुदेव बळवंत फडके 


संघटनेच्या आंदोलनाच्या नाधी स्वातंत्र्याच्या ज्या पहिल्या दोन सशस्त्र उठावांचा 
उल्लेख इतिहासकाराना करादा लागतो, त्यात या वंडाचा समावेश होतो. सर 
व्हॅलेंटाइन चिरोल यांनी तो उल्लेख पुढीलप्रमाणे केला आहे : “१८५७ च्या 
सैनिकी उत्यानामधील नानासाहेबांच्या आणि त्यांच्या अनुयायांच्या उलाढालोपर्यंत 
किवा १८३९ मध्ये पुण्याभीवतालच्या टापूत झालेल्या रामोल्यांच्या चंडापर्यंत मागे 
गेळे नाही, तरी एतददे्ीय वृत्तपत्रांनी ब्रिटिश राजसत्ता आणि विटिद्व राज्मकर्त 
यांच्यासंदंधी, जिच्यामुळे १८७९ चा मुद्रण निवेंध करावा लागला अश्या अत्यंत 
कडक शत्रुत्वाच्या भाषेचा पहिल्यांदा अवठंब केला, तो पुण्यातच होय ! ” ४ 

या बंडाचे महत्त्व वर्णन करताना मुंबईचे राज्यपाल सर रिचर्ड टेंपल 
म्हणतात. 

"फट छाण्ाणाया 1र्‍€चतेला झयाते 1315 जाणाशवका82 बघका९एशयीड 
रण्8"९ 8ए०१९९वा ७ इठ्यणायी0्ट 32 टणाळयाच०९9 बवााड (12 (०७९ण- 
गाटाऱ.........8०0॥82 ० प्राड एणालचठपरड ता गाडला छळपवाणश 
69९०५०४४९0 ०७८७. ९॥९२""5 ०७ 5णण€ 5805॥..... २१००. 1101255 
१९च$ ि"णा९त ७४ पालण क्ाणप्याचे पणाला ७39व४-०७0०5९१ ९5015 
पपष, एवा शा १7 शाह ॥10००९6त्ाा उ एएश'€ एण्वालाटत 
७४ १ डॉच गॉटा'25. 59 50१8 5९ला0)5 ७ १२९ ९१९ 00श॥ा- 
१00:11)- अमळ सात फग0्ण झा ७९४१छडशचपला ९ 01507- 
१वा९९ ० झाले झो त लोपपाडश वरञठ्ठाड ०प७ा 1०७९ १०णवेल्व 
४1] परा252 ठण्टपप"शा०0€९5 तसश्णाळयत 1९ पा ठप08्ाा(3१9र्‍ ९7101 0 
फणापपीटांद्याड.' पे 

(“हा ब्राह्मण नेता आणि त्याचे अगदी निकटचे सहकारी ब्रिटिश सरकार- 
विरुद्ध उघडउघडपणे कट रचीत होते. त्यांच्या वाही सहकार्‍यांच्या मनात काही एका 
प्रकारची राजकीय उद्ष्टेद्दी होती. त्यांनी असे एक केंद्र निर्माण केंले होते की, 
ज्याच्याभोवती वाईट प्रवृत्तीच्या लोकांनी मोठेथा संख्येने गोळा व्हावे. हिदी लोकां- 
पैवी काही गटांचे त्यांच्या खटपटींकडे जरा वेगळघाच तऱ्हेच्या उत्कंठेने लक्ष 
लागले होते ... ... आणि जरी असल्या मूस नि आडमुठचया उद्दिप्टांच्या महत्त्या- 
संबंधी अतिशयोक्‍्तो टाळली पाहिजे तरी या धटनांकडे राजकारणी लोकांचे विचार- 
पूर्ण लक्ष भसणे भावडमक आहे.”) 

वासुदेव वळवंताचे बंड ऐन भरात असताना राजप्रतिनिघो लॉड लिटन यांना 
त्याचे महत्त्व काय होते, त्या संदंधीचे ऑपळे विचार फळविताना सर रिचर्ड टेषल 
म्हणाले होते: 

*' महाशय आपण पाहिकेच आहे त्या प्रमाणे हदी वावटळ शेवटी फार शोम्यच 
निघाली. तरीही ही गोप्ट थाकी राहतेच को, एफ ब्राह्माण लेसतिक रुसर्‍या 
१५ तर घफ्टाइन चिरेत : “रि इश्यिन भतरेग्ट ” पू १९-४० 
4२ गर रिपर्ड टेप : “ इशिया धत 1850, “पू. १९८-१९९ 


व्यक्ति भाणि जीवितकार्य ३७१ 


शिवाजीच्या नावाने मराठ्यांच्या पुराण्या परंपरेप्रमाणे त्याच प्राचीन डोंगराळ प्रदे- 
झात लुटालुटीचा प्रारंभ करतो आणि प्रदीथ काळ चाठू राहिलेल्या दुष्काळामुळे 
अधिकच प्रवळ झालेत्या काही जमातींच्या लुटाल्मवृतीमुळे त्याला तातुरते का 
होईना यश मिळते. या साहसाविपयी धर्‍याच जणांभा सहानुभूती भाटते; इतर 
बऱ्याच जणाना अफवा पसरल्याप्रमाणे आपल्या सैनिक सामर्थ्यावर त्याच्यामुळे 
ताण पडला आहे किंवा कसे ते पाहण्माची आणि सरकार त्याला कसे तोंड देते 
तें पाहण्पाचीही उत्सुकता आहे." 

एका मनुप्याने उभारलेल्या क्रांतिसंघटनेचा वासुदेव बळवंतांचे उत्थान हा 

सर्वात मोठा प्रस्फोट होता. त्मात काळ्या पाप्यावर गेलेल्या लोकांची संख्याच 
साठावर होती. तीनचार जणाना फासावरही चढविण्यात आले. नंतरच्या दुसर्‍या 
कोणत्याही क्रांतिकटात इतके वंदी काळया पाण्यावर गेले नाहीत. या वाचून जे 
दुसरे वरेच कटवाले दबून राहिले त्यांची संख्याही शेकडोनी असेल, 

बासुदेव वळवंतांच्या बंडांचा इंग्रज राज्यकर्त्यावर झालेला परिणाम म्हणजें 

त्यांच्यापैकी एकाने केलेली काँग्रेसची स्थापना होय. काँग्रेसच्या स्थापनेस त्यांचे 
बंड हे निकटचे प्रमुख कारण होते. अॅलन ऑक्टोव्हियन हथूम है त्यावेळी नगर येथे 
जिल्हाधिकारी होते. आणि त्यांनी बंडाचा हादरा अनुभविला होता. आणि सरकार 
विरोधी असंतोपाला वाव देणारे वायुद्वार (सेफ्टीव्हाल्व) हिंदुस्थानात असणे आव- 
इयक आहे, असे त्यांना व!टू लागले. १८८२ मध्ये सरकारी नोकरीतून बाहेर पड- 
ताच ह्यूम यांनी काँग्रेसच्या स्थापनेची खटपट सुरू करून १८८८ मध्ये ती स्थापन 
केली, यासंबधी त्याचे चरित्र लेखक वेडरवर्ने म्हणतात: 

"र 30२०७४७ 0 ([॥९ (0७२ एए8७ 0 ९200९६. 8000008102 
एषा "णाचा घर्लपद्चीश "्ण्ट्याफास्त पि छेगा089 फएहडात्साल् या 
००१९०1० पण ॥1९ घावा) ए्या् ..... ना. ए९छचा एप 
णल'नवाट ह्या 7णफ७९1९5 द्यावे द्याला खा गणा९-ाशातटरा'5 
पण ९ छक्यातड ७९९चया2 (00 500८ लि प्री2 णाल; 0 (1९ 
प्णायेट पापतिएए मि 8 ?०0पब -- पड 00, द्याचे वा]शा 
याण गवव 1.0 वाड पि पीलीत वया. व्यय. झठळणा)य 8 ताप 
पाह पा्टा& 8०5 ०. एट शरर्श्बाटाया (085, (01252 0चतड 
ठाळुाडल्चे परा परा2 छ९5९100 ० पाळा णि, ०0४ (0 टपाल 
एफसी 2. खाल एज 90०॥.,....... ठ. 1९0ल शिया 
1९ "000९ गाडप्९चे लेड ७४९७ णिपपाच, एक्षयय१0् धराया डांण्य 
पा 5€प्णापे, ७1० वघेचे/2$९ते ला81]९1४९05 (0 पि जणणलपापा शा, 
जीशि९त 8 एलिण्वा0......... खा [0९ ९0 ०. प प.प आरा. 
झालाबयात सिव (2 (उ०एशपाय' जा छेणा0१७) छझाते लकया रत 
10 पस्व्वे 2 घर्वाययाचा उ९एण पळा जिल पग ठा ए्याला घट 


१३ सर रिवडं टेपळ याचे राजप्रतिनिधी लॉर्डे लिटन यांना पत्न; (गोपनीय); ९ जुले १८७९. 


३७२ वासुदेव बळवंत फडके 


शवाय 0७९७ ॥3त णांठापावाण ए2सा 7”09०्पा2त९त.” ५ 
(५घडून येणाऱ्या या आंदोलनाचा नंदाज अगदी थेट मुंबई इलास्यात 
शेतकर्‍यांच्या दंग्याच्या संवंधात जे घडले त्याच्याप्रमाणेच होता. त्याची सुरवात 
अकस्मात टोळया-टोळ्यांनी घातलेल्या दरोड्यांनी आणि सावकारावरोल हल्ल्यांनी 
झाली. पुढे पोलिसानाही त्या टोळया न आवरता येण्यापर्यंत त्या गोष्टी चालूच 
राहिल्या, आणि पुण्याला असलेल्या सर्वे सेनिकबळाला, घोडदळाला, पायदळाला 
आणि तोफदळाला त्याच्याविरुद्ध रणक्षेत्रात उतरावे लागले |! पश्चिम घाटातील 
अरण्याच्या प्रदेशात हिंडत असता, सैन्याशी गराळ पडताच त्या टोळ्या एखाद्या 
सोयीस्कर ठिकाणी पुन्हा लागलोच एकत्र होण्यासाठी नाहीशा होत. अधिक सुशिक्षित 
वर्गापकी एक नेता त्यांना लाभला. तो आपणास दुसरा शिवाजी' भ्हणवत असे. 
त्याने सरकारला आव्हान देणाऱ्या घोपणा घाडल्या, (मुंबईचे राज्यपाल) सर 
रिच टॅपल यांच्या मस्तकासाठी पारितोषिक घोपित केले. भाणि नगदी प्रथम 
मराठ्याचे राज्य ज्या पद्धतीने स्थापन करण्यात आले होते, त्याच पद्धतीने घडून 
येणाऱ्या एका राष्ट्रीय बंडाचे नेतृत्व आपण घेतले आहे असे घोपित केले. ”) 
अयशस्वी झाले तरीही वासुदेव वळवतांच्या बंडाचे महत्त्व होतेच. अश्या 
बंडामुळे परतंत्र राष्ट्राच्या लोकात असा आत्मविद्वास उत्पन्न होतो कौ, आपण या 
नेत्याविरुद्ध लढू शकतो येथे आपणास असे आव्हान देणारा पक्ष आहे, या जाणिवेने 
परकोय सरकारलाही एक प्रकारचा वचक बसतो. या भग्तिदिव्यात बंडखोर देश- 
भकत मृत्यू पावले, तरी त्यामुळे देशात राजकर्त्यांविस्द्ध चीड आणि प्रक्षोभ उत्पन्न 
होतात आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याची स्फूर्ती संचारते. वासुदेव बळवंतांच्या चंडा- 
मुळे हेध परिणाम हिंदुस्थानात झाले. 
त्यानी स्वातत्र्यवाद्याची एक' पिढी तर जन्माला 'पातली आणि तो पुढे टिळफां- 
च्या प्रभावळीत चमकलीच. पण त्यांच्या बंडाच्या रोमहपंक इतिहासाने, तुहुंगातील 
हाखअपेप्टानी आणि व्याकुळ करणाऱ्या बलिदानाने सबंघ हिंदुस्थानच पेटवला. 
सर्य देशमक्वांना स्कूतिदायजः ठरलेले “वंदे मातरम्‌! हे राष्ट्रगीत ज्या कादंबरोत 
प्रथम प्रसिद्ध झाणे, ती 'आनदभठ' कादवरो लिहिण्याची स्कूर्तीच मुळी वकिमचंद्रांना 
बासुदेव वळवंतांच्या घडाने दिलो. त्याचा इतिहास आता समग्र बाहेर आला आहे. 
*वझिमसरणी' या पुस्तकाचे तेखक प्रेमपनाय विशी म्हणतात की, त्या कादंबरीची 
पृष्ट्भूमी चंगारू देशाची असलो तरी स्या घथेची यास्तविक भूमी भारतवषय्यापी 
आहे. वकिगचदांना ते व्यानक बंगाझच्या सोमेब्राहेरोल एतिहासावरून सुचले. 
स्थातऱपासाठी बद करण्याचे तोपयंत तरो बंगालमध्रोल लोकांना माहीत. नव्हते. 
तशा घटना मद्ाराष्ट्रातच घडल्या होत्या. बत्रिमचंद्रानीच म्हटले आहे छो, अगिल 
हृदुस्यानात राष्ट्रोमत्य याणि रवातच्र्यम्रियता हे गुण एकटया महाराष्ट्रातच भाइळून 


६४ मार शिसम येषरवनं: ” डलग बॉगटोध्ट्रिग इपूम पो. यी.” दू. ८र 


व्यक्ति आणि जीवितकार्य ३७३ 


येतात. प्रेमयनायांच्या या मताला आघार त्यावेळी तरी वासुदेव बळवंतांचे बंड हाच 
होता. | 
डॉ. विमान विहारी भुजुमदार यांनी आपल्या पुस्तकात त्या उत्यानाचा सूधम 
ञाढावा घेऊन 'मानंदमठ आणि फडके" या एका स्वतंत्र प्रकरणात हाच निष्कर्ष काढलेला 
झाहे.आणि वासुदेव बळवंत हेच 'आनंदमठा'चे स्फूतिदाते होते, हे निर्णायक' रीतीने 
सिद्ध केले आहे. त्याच्या विवेचनाप्रमाणे वंकिमचंद्र चतर्जी १८५८ पासून १८९१ 
पर्यंत ३२ वर्षे वंगाठमध्ये 'डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते. वासुदेव बळवंतांप्रमाणेच परकारी 
नोकरीत त्यांच्या स्वातंत्र्यप्रेमी वृत्तीच्या जिवाचा तडफडाट झाला. तते म्हटले तर 
*वंदे मातरम्‌! हे ग्रोत १८७५ मध्येच त्यांनी लिहून 'वंगदर्शन' मध्ये प्रसिद्ध कळे होते. 
पण १८७९ मध्ये हुगळी येथे डे. मॅजिस्ट्रेट असताना 'आनंदमठ'ची शेवटची प्रकरणे 
त्यांनी लिहावयास घेती आणि १८८० मध्ये तती पूर्ण केळी. वासुदेव बळवंतांता 
२० जुल १८७९ ला अटक झाली. त्यांच्या भात्मचरित्राचा अनुवाद समाचार 
चंद्रिका? पत्नात प्रसिद्ध होऊन ८ फेब्रुवारी १८८० ला तो पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. 
त्याच्या प्रकाशननाने सर्व हिंदुस्थानभर खळवळ उडवून दिली, बकिमचंद्र समकालीन 
घटनांचे सूक्ष्म अभ्यासक होते. भाणि वृत्तपत्रांचे विवेचक वाचक होते. कलकत्त्याच्या 
'अमुत वज्ार पश्रिके'ने वासुदेव बळवंताचा थोर देशभवत म्हणून अपूव धोरव केला 
होता. कलकत्ता त्या वेळो हिंदुस्थानची राजधानी होती. तेथे जर त्या वडाचे हे. 
प्रतिष्वनी उमटून सरकारचो झोप उडाली तर बकिमचंद्रावर त्याचा मोठा प्रभाव 
पडला असला तर त्यात नवल नाही. त्याच वेळी त्यांनी 'आनंदमठ' कादंबरी लिहि- 
ण्यास प्रारंभ केला. तिच्यातील संतानांच्या उत्यानाचे वासुदेव बळवंतांच्या बंडाशी' 
बरेच साम्य आहे. 
कादंवरीतीक़ उत्यानाची पारवंभूमी १७६८-६९ च्या, दखल्सनमधील १८७६ 

-७५७ च्या दुप्काळासारस्या, दुष्काळाची आहें. वासुदेव वळवत संन्याशाच्या वेपात 
इंग्रजी राज्याविष्द्ध प्रचार करीत होते, प्राथना करीत होते. आणि त्यात अपयण 
आल्यावर त्यांनी आत्मार्पणाची प्रतिज्ञा केली. 'आनंदमठ' मधील भावानंद आणि 
जोबानंद यांनो आत्मापंण करण्याचा तसाच निश्‍चय केलेला आहे. हे संतान रामोद्यां- 
प्रमाणेच अश्निक्षित, अर्धनग्न आणि टोळ्या बनवून हाहा.कार आणि लुटाळूट कर- 
णारे आहेत. संन्याशांनी सरकारी खजिना लुटला नव्ह्ता. वासुदेव बळवतांनी तता 

प्रयत्न केला होता. कादंबरीच्या पहिल्या आवृत्तीत मात्र तशी छूट होती. वासुदेव 
वळवंतांच्या आकांक्षांची ही पूर्ती होती. कादवरोत संतानानी तुरुंग फोडले आहेत, 

रक्षकांना ठार केले आहे, तुरुगातील व्‌द्याना सोडले आहे. संन्याऱ्यांच्या उत्पानात 
असे काही घडले नव्ह्ते. वासुदेव वळवंतांच्या तशा योजना होत्या. ततेब्हा त्याच्या 

डॉ. विमान विहारी मुजुमदार : * मिलिटट दडियन नॅंगनॅलिझम अड इटम्‌ सोजिओ- 
प बँकग्राडड - 1897-19 व,” पृ.१२, १३, १८९-१९७. करता शप नयततिमव 


२३७४ बासुदेव बळवंत फडके 


आत्मचरित्रावरूनच या घटना बंकिमचंद्रांनी घेतलेल्या दिसतात. इंग्रजांना हाकून 
देऊन हिंदुस्यान स्वतंत्र करण्याचा वासुदेव बळवंतांचा प्रयत्न बंकिमचंद्रांनी म्लॅच्छांच्या 
कचाट्यातून हिंदुस्थान स्वतंत्र करण्याचा निरवयं सत्यानंदाच्या अनुयायांना करा- 
वयाला लावून प्रतिविबित केला आहे. इंग्रज सरकारचा पाडाव करण्याची कथा उभड 
लिहिणे दकक्‍्य नव्हते म्हणून त्यांनी हे केले. त्यांच्या राष्ट्रीय वृत्तीमुळे त्यांना वासुदेव 
वळवंताच्या वंडासारखे पराक्रमो नि झुंजार कथानक रंगविण्याची कल्पना आली 
असा संदायातीत निष्कपे डॉ. विमान बिहारीनी शेंवटी काढला आहे. इतिहास 
पहाता 'आनंदमठ' ऐतिहासिक कादंबरी ठरू शकत नाही, या यदुनाथ सरकारांच्या 
उद्‌गारानंतर डा. विमान बिहारीनी त्याच सत्यस्थितीच्या अनुरोधाने हा निष्कर्पे 
काढला आहे. ही 
प्रख्यात बंगाली साहित्मिक चित्तरंजन बंधोपाध्याय यांनी वासुदेव बळवंतांचे 
चरित्र आणि बंड आणि “आनंदमठ' यांच्यात दिसणारी आणखी काही साम्यस्यळे 
दाखविली आहेत. त्याचा वृत्तांत एक साक्षेपी लेखक आणि करूकत्त्याच्या राष्ट्रीय 
ग्रंथालयात ग्रंथपा असलेले श्री. बा. जोशी यांनी दिला आहे. '* त्यानुसार बंघो- 
पाघ्याय म्हणतात की, वासुदेव बळवंतांचे नरसिंह मंदिरातील शास्त्राध्यायन, 
दत्तात्रेयाची उपासना, त्याचे महात्म्य वणन करणार्‍या ग्रंथाचे लेखन, यशासाठी अवकल- 
कोट ध्वामी महारा जाशी माझ्ीर्वादाची याचना याचे कादंबरीतील संन्याशांनी धर्माला 
दिठेल्मा प्राधान्याशी साम्य आहे. बंकिमचंद्रांचे गृहस्थ संतान संन्यासी व्रताचे उद्यापन 
करणारे असून ध्येयसिद्धीपर्यंत स्थी आप्तस्वजनाचा स्पर्धा न होऊ देण्याची प्रतिज्ञा 
घेताना दिसतात. वासुदेव बळवंतांनो पत्नीचा निरोप घेताना कार्यसिद्धीनंतरच 
पुन्हा भेटण्याची प्रतिज्ञा केली होती, त्याचे हे प्रतिबिव आहे. 
धरील साम्यांमुळे इग्रजांच्या कैवाऱ्यांनी कादंवरीच्या विद्रोही वृत्तीविषयी 

ओरड केली. वकिमचंद्र त्यामुळे अस्वस्थ झाले, कारण राजद्रोहाचा भारोप भाला 
झो, परिणाम म्हणून येणाऱ्या तुरुंगवासाने मी मी म्हणविणारे लोक त्या काळात 
माघार घेत.घुढे पलिवरल' पत्रात तिचा रोख राजनिप्ठच जाहे, अत्ता अभिभ्राय येताच 
थ्किमचंद्र आनंदित झाले. कादंबरीच्या दुसर्‍या आवृत्तीनंतर “ इंभ्रजांच्या राज्यात 
घ्रजा सुखी होईल. तिला नापला घम अप्रतिहतपणे बनुसरता येईल, ” अस्ते नवे 
धावप त्यांनी घातले. त्याचप्रमाणे एके ठिकाणी “ आमचा राजां मात्र छोरांचे 
रक्षण करीत नाही,”या वाक्यात राजार्‍या दन्दामागे नंतरच्या आवृत्तीत मुसलमान 
हा शब्द पातला. इंग्रज सोजिराया संतान घुव्दा उश्वितात ही पटनाही पुढे 
मुळपुळोत पऱखून टाकली या फेरफारांचा उल्लेख फरून डॉ. विमान विहारी म्हणतात 
की, बकिमचंद्राचे पदिठे उद्दिच्ट वासुदेव वळवंतांच्या जोवताभारगे पराफमी कथानक 
रगविण्याचे होते, हे या पटनांवरून मिदध होते. 


१६ "महार टादम्ण, दि. २४ दाठेदारी $९९्द 


घ्यबित आणि जीवितकार्य १७५ 


पणत्या खऱ्या उद्ष्टाप्रमाणेच 'आनंदम' चा आणि तिच्यातील वदे मातरमू' 
ग्रीताचा परिणाम होऊन शेकडो देशमवतांना त्यांनी स्वातंत्र्य लढयात स्फूर्ती दिली. 
"बंदे मातरम्‌' जयघोष करीत कित्येक क्रांतिकारक फाशी गेले. परंतु त्या लि्ाणाचे 
स्फूतिदाते वासुदेव बळवंतांचे त्यागी बंडखोर जीवनच होते. वासुदेव बळवंतांनी 
राष्ट्राह्ञा दिलेला वारसा पुरस्सरत्वाचा कसा होता ते पतांगताना प्रल्यात इतिहासकार 
डॉ. रमेशचंद्र मुजुमदार म्हणतात: 

'गुणा2 लाल्वा॥ णि णष्वणांड्या्ठ 18 75 56टा8 120०ए- 
पगाव्वा४ डण्टा€(! पा 01९2 05-णा १पॉायार्‍ 10९0100, एर तिल चश0ए४टत 
००४०, जे णहपपिण्फयाठ छणिणळा पष्ता जा पतात, एलाजाए5 ० 
कडपत९० छिव्ाएच्या लावता€. 0१ 

(“सत्तावनच्या बंडानतरच्या काळात हिंदुस्यानातील ब्रिटिद्य राज्य उलथून 
पाडण्याच्या उघडउघड उद्दिष्टाने पहिली गुप्त क्रातिसंस्था सघटित करण्याचे श्रेय 
वासुदेव वळवंत फडके याचेच आहे.”) डॉ. मुजुमदार पुढे म्हणतात : 

णार आहील्नादचा0लच पी छा ०! सविता ब्ळागाझ 12 छडा 
॥९......... 1शी. 13 1९४६८४ झा ९ 5९९05 1९2 50७९0 छा९प 
(० 9 पाछिताऱए एकाएक (76९, धात 1(5_ ॥0००(5 ५७7९9 00टा' 
पाताद्ञ, पा च७णपा 8 वषद्वाशेशा जर 8 ट्या. . .....ताड 01006 
ण इश्ला€९19 टण स्ट 3ा१0७छ बाणाड, उयुळयाठ पाणीच पाशी प2या0९१्ट 10 
श०्फपपड जा 5णट्पा पा ॥९०९९55च्वा७ १प२१पात5 ७9 गाश्याड र्जा एणीट्या 
१8९०७९5 "7०७ पळाले ७४...-... (115 50०८९55015). 018१५० 
॥189 ७९ पड ९७]९त 1९2 विपपिला 0 गरययवि्या, हपयाव्वयडाया 
य छाविव्” ४ 

(“ब्रिटिश साम्राज्याविर्द्ध फडके यांनी एकाकी लढाईने आपला वारसा मागे 
ठेवलाच. आणि त्यांनी जे बीज पेरले त्याचे पाव दातकाच्या अवधीत ज्याच्या शाखा 
सर्व हिंदुस्थानभर विस्तार पावल्या अश्या एका प्रचंड बटवृक्षात रूपांतर झाले. .. गुप्तपणे 
शस्त्रे गोळा करण्याच्या, तरुणांना सैनिकी पेशाचे गिक्षण देग्याच्या आणि राजकीय, 
दरोड्यांच्या द्वारा आवश्यक तो पैसा हत्तगत करण्याच्या त्यांच्या मार्गाचा त्यांच्या 
नंतरच्या क्रातिकारकानी अवलब केला. म्हणूनच फडक्‍्यानाच हिंदुस्यानातील क्रांति- 
कारक पंथाच्या राष्ट्रीयत्वाचे यथार्थपणे जनक माने पाहिजे. ”) 

त्यांच्या अद्भुतरम्य चरित्रामुळे लोकांना त्यांच्या कथा चित्तवेधक वाटत. 
त्यांच्या जौवनावर आणि उत्यानावर नाटके लिहिण्यात जाली आणि महाराष्ट्रातील 
दुय्यम नगरात ती लोकप्रियही झाली. ४ अद्य एका नाटकात बापल्या अटकेच्या वेळी 
भेजर डॅनिअलला त्यांनी दिलेल्या आव्हानाच्या प्रसगी नाटयगृहात हूर्पातिरेकाने 
व्७ डॉ. आर. सी. मुजुमदार : * हिस्टरी ऑक दि फोडम मुव्हमेंट इन इडिया, ” 
१८ कित्ता. खड १, पृ ४५२ 
१९ पु. ग. कार्येकर : माझ्या दाही नाटयत्मृवा, ” पू. २१ 


*खंद १, पृ. ३२ 


३७६ वासुदेव बळवंत फडके 


प्रेक्षकात टाळ्यांचा कडकडाट होई. त्यांच्यावर श्याहिरानी रचलेल्या पोवाड्याचे 
आणि लोकगीतांचे खेड्यातील लोकाना वराच काळ मोठे भाकर्पेण वाटे. असा एक 
प्रसिद्ध पोवाडा बऱ्याच जणानी ऐकला होता. पण बराच प्रयत्न करूनमळा तो मिळू 
शकला नाही. त्यांच्या उत्याचाच्या पार्श्वभूमीवर कादंबर्‍याही लिहिल्या ग्रेल्या. भदा 
एका कादंबरीत स्यांचे त्रोटक का होईना चरित्र असल्यामुळे त्यांचे रोमांचकारी 
चरित्र वाचण्याची देशभक्त तरुणांची उत्कंठा ती भागवी. तिच्यातील एक-दोन उतारे 
वाचनीय आणि मनोरंजक आहेत: “ आपले दिवस असेच चालतील या भरवशावर 
त्याने (वासुदेव बळवंतानी) सर्व खर्च राजकोय याटाचा ठेवला होता. मी आता 
राजा झालो व थोडेच दिवसांत माझ्या भयाने साहेव कोक आता मुंबई सोडून इंग्ल- 
डास पळून जातील असे त्यास वाटत होते. गव्हनरसाहेब मुंबई सोडून गेल्यावर 
त्यांचे वाळकेश्‍वरावरील हदेशीर बंगल्यात वासुदेवराव स्वतः राहाण्यास जाणार 
होता माणि कोटांतील टाऊनहॉल वर्गरे इमारतीत तो आपले मुख्य मॉफीस स्थाप- 
णार होता. पुण्याच्या गादीवर हरि 'रामोश्यास बसवावे आणि सातारची चौदा 
पेट्यांची गादी गण्या मांगास द्यादी असा त्याने निश्‍चय केला होता.” ** त्याच्या तळा: 
चे पुढील वर्णन या कादंबरीत आहे. “ डोंगराच्या वघळीत दाट आंबराईत एकांत 
स्थळी निर्भय स्थितीत वासुदेवरावाची छावणी जेव्हा उततरकेळी असे तेव्हा त्याच्या 
छावणीत जिकडे तिकडे फार मोज उडून रहात असे. कित्येक रामोशी आणि मांग 
लोक आपल्या ढोलक्या आणि तुणतुणी वाहेर काढून त्यावर गायनांस आरंभ करीत. 
कित्येक पत्ते खेळत. कित्येकजण जवळच्या खेडघातून तमासगीर बोलावून आणून 
आपले गोटात तमाद्यांची रात्रभर मौज उडवून देत... रात्र होऊन स्वच्छ चांदणे 
पडले म्हणजे त्याने वाहेर येऊन एखाद्या स्वच्छ दगडावर व्याध्रांबर टाकून वसावे 
आणि तेथे आपलो आवडती सतार निरनिराळा रांगात वाजवावी. तो उदार असल्या” 
मुळे पुष्कळ याचक लोक त्याजकडे मेहमी येत असत घ त्यांचे योग्यतेप्रमाणे त्यास तो 
देणग्या देत असे. वासुदेव कधी एकटा जेवला नाही. नेहमी दहा पाच अतिथी पंबतीस 
घेऊन जेवीत अत्ते... त्याची स्वार्यी बुद्धी नव्ह्ती! परतु आपला देश स्वतंत्र व्हावा, 
आपले लोक स्ववत्र व्हावेत आणि आपल्या सर्वे लोस्स सुस मिळावे अशी त्याची 
खरोखरी एच्छा होती. '?*' वासुदेव बळवंताचे उत्यान फमल्यानंतर त्यातील कटवाल्मा- 
ची थाणि त्यांच्या मुद्यांची जी हृदयद्रावक अवस्था धालो, त्या घाताहतीचे अवि- 
स्मरणीय नित्र प्रा. श्री. म. माटे यांनी आपल्या 'उपेक्षितांचे अतरंग? या पुस्तवाँ- 
तोल एका कषेत रगविले आहे. " 


२० व. भ. पडि : “मुणोल यमुना अयदा दासुदेववटदत पये याय्या राघो घागपूम, "पू. ८८ 

२१ शिना वृ. ८८-८९. 

२२ धो. म. माडे " उभेशितवि अवरग,” - *गाविता मुंषगानेप सेसी!* ही शया मारहपांनी गाय 
दृत्तावाशषन गांगिठयेली मारे 


व्यक्ति आणि जीवितकार्य ) ३७७ 


मेजर डॅनिअल जेव्हा विलायतेला परत गेला, तेव्हा त्यानेही आपल्या 
अनुभवांचे एक पुस्तक लिहिले होते, असे समजते. १९२५ मध्ये डॉ. जॉजं 
नंदी यांनी मुंबईच्या “बॉम्बे क्रॉनिकल' पन्नाच्या रविवारच्या अंकातून 
पपजुसांश0९5 १ लस्टर९ 00९९ 5 पाता8.” (“हिदुत्यानातील 
एका गुप्त मनूचर अधिकाऱ्याचे अनुभव”) या मयळयाखाली एक लेखनमाला 
आठवड्यामागून आठवडे लिहिली. त्या मालेतील प्रारंभीची प्रकरणे वासुदेव 
वळवंतांवर होती. त्यांचा मथळा होता- 

प यो्णटत शिव्णा चाच 12वण्ण फढझञाते९/ 8807६ 1001801060." 

राजकीय परिस्थितीमुळे वासुदेव बळवंतांच्या आठवणी लिहिणे पन्नास वर्पे- 
पर्यंत गशक्य होते. नंतर प्रसिद्ध कादवरीकार आणि मुंबईच्या “मोज” साप्ताहिकाचे 
संपादक ल. ना. जोली यांनी त्या साप्ताहिकात आपल्या या गुरुवर्याच्या जीवनावर 
सोळा लेखांची 'स्मरण-पुराण' ही ठेखमाला १९२९ मध्ये लिहिली. ठाण्याचे 
रा. ग. बोरवणकर यांनी वासुदेव वळवंतांचे लिहिलेले पहिळे नि एकमेव चरित्र 
मुद्रणात भडचणी आल्या तरी १९२९ मध्ये शेवटी प्रसिद्ध झाले. 

१० मे १९३९ ला वासुदेव बळवंतांचे पुतणे डॉ. त्रि. कु. फडके यांनी प्रसिद्ध 
केलेल्या त्यांच्या पहिल्या तीनरगी चित्रात वासुदेव वळवतांचे रूप थोडे चुकीचे 
असले तरी ते चित्र प्रसार भात्र खूप पावले. वाई त्या वेळी विद्यमान होत्या. त्यांच्या 
इच्छेप्रमाणे वासुदेव वळवतांचे स्मारक दीपस्तंभाच्या ख्पाने शिरढोण येथे उभारले 
जाऊन १४ नोव्हेंबर १९४० ला दे. भ. रामभाऊ मंडलीक याच्या अध्यक्षतेखाली 
भरलेल्या सभेत त्याचे थाटाने अनावरण झाले. महाराष्ट्रावाहेर त्रिपुरी काँग्रेसच्या 
अधिवेशनात भारतीय हुतात्म्याचा जो स्मारकस्तभ उभारला गेला, त्यावर आय 
क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवतांचे नावही ठळकपणे झळकत होते. १९४३ मध्ये 
स्वातत्र्यवीर सावरकर पनवेल येथे गेल आणि १ फेब्रुवारीला पुढे शिरढोणला ; 
वासुदेव वळवताच्या स्मारकस्तभापुढे भापण करताना प्तावरकर म्हगाठे : “आमच्या 
हृदयातील स्वातत्र्याकाक्षेची ज्योत ही वासुदेव वळवंताच्या हृदयातील तझ्या ज्योतीनेच 
उत्स्फूर्त झालेली आहे ! ज्यावेळी अग्नीची आवश्‍यकता भासेळ, पुढचा मार्ग 
दिसेनासा होईल, तेन्हा हा दीप (स्तंभावरचा) तुमच्या अत.करणात चंतन्य उत्पन्न 
करील, तुम्हाला मार्ग दासवील.” या मापणानतर वासुदेव बळवंतांच्या वाडयात 


, ज्या ओटीवर वासुदेव वळवंत रृहानपणी खेळले, त्याच ओटीवर लोडाला टेकून 


चार. क्षण सावरकर जव्हा वसे, तेच्हा कोणत्या प्राणसंकटातून पार पडून कोणत्या 
ऐतिहासिक ठिकाणी दैवयोगाने आपण वसत आहोत असे त्याना वाटत होते. 
वासुदेव बळवतांची जन्मशताद्री ४ नोव्हेंबर १९४५ ला देशभर साजरी झाली. 
त्यावेळी हिंदी स्वातंत्र्याकाशा कळसास पोचली होती. आझाद हिंद हैनिकांच्या 
दुसऱ्याच दिवशी दिल्लीच्या लालकिल्त्यात सुरू होणाऱ्या खळवळजनक अभियोगा- 


द्ष्ट " वासुदेव बळवंत फडके 


च्या ऐतिहासिक दातावरणात हताब्दीचा मुख्य समारंभ शिरढोण येथे धमंवीर 
भोपटकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. वासुदेव वळवंतांच्या घरापासून थोड्या 
अंतरावरील त्यांच्या स्मारक स्तंभावर कित्येक संस्थांच्यावतीने पुष्पहार घालण्यात 
आले. समारंभातील आपल्या भाषणांत भोपटकर म्हणाले: '* हिंदुस्थानच्या स्वातं- 
च्याचे ध्येय वासुदेव वळबंतानीच प्रथम घोषित केले. तेच भामचं अजूनही घ्येय आहे. 
ते साध्य होऊन परकोय सत्तेच्या हातून आमचा देश स्वतंत्र होईपर्यंत आमचा रुढा 
कधीही थावणार नाही. !” 
या जन्मशताव्दिनिमित्त सर्वं प्रमुख मराठी वृत्तपत्रानी वासुदेव बळवंतांवर 
गोरवपूर्ण लेख लिहिळे नि त्याचा जोवनवृत्तांत प्रसिद्ध केला. 'ब्लिटूज्ष' पत्राने 
आपल्या लेखाच्या हेवटी म्हटले: 
पणा 8९ पाताळ इशॉड ए ० पावता एकशे ९ रा 
० इजा] ६० ७९७७०७ 3 एशीप या पाला (0 ९१७0१९० कवाद." १ 
(“जेव्हा स्वतंत्र हिंदुस्थान आपले हुतात्म्याचे मदिर उभारील. तेव्हा त्यात 
वासुदेव फडके यांच्यासाठी स्मृतिस्थान ठेवण्यास तो विसरणार नाही. !”) & 
*फोरम' साप्ताहिकाने म्हटले: 
"्णाक्षवारट ॥७९च चाव डपपहडाशत खि पाऊ पाणीग्लणाळयाचे घच 
पणा णास ॥8लावीयडाया 10९8. गा०पीययछ या गणिताचे. णाठपा 
15 बारड 112 चान दषु पीला) ऱाड पण्याशद्याचे पाड 5001 1185 


उंग्याहत 1९ एबी 819 0 छावा. एाताळाड, एणा0 ३७९ [शी. तिला 
४००७प पाड णा पाट डळातड ० पातांचत गांडा0'४.” ७ 
(“ फडके थांनी हिंदुस्यानाला राष्ट्रीयत्वाची जाणीव नव्ह्ती अ्या काळात 

मातृभूमीसाठी जीवन वाहिले भाणि लढा दिला. त्यांच्या देहाची विभूती भापल्या 
मातुभूमीपासून फार लांब लांब राहिलेलो असली तरी त्यांचा आत्मा ज्या थोर 
हिदी पुरुषांनी हिंदुस्यानच्या इतिहासाच्या वाळवंटावर आपली पाऊले उमटवलेली 
आहेत; अश्या पुरुषांच्या वीरस्मृतिभवनांत पोहोचलेला आहे.”) र 

वासुदेव बळवंतांचे चरित्रच रोमहरपंवः: त्यामुळे त्यांच्या जीवनावर १९५० मध्ये 
वोलपटही निघाला. महाराष्ट्रावाहेर त्याचे चरित्र माहीत व्हावे म्हणून १९५९ मध्ये 
१ 5पत€0 छञाएचाा एघताडट -- झाड पात्रांच्या पिळला घबाड 
छमपडा छेपा2" हे त्यांचे इंग्रजी चरित्र मो लिहिळे- त्याच्या रशियन भाषातरा- 
संबंधीच्या पत्रव्यवहारात मला घाडलेल्या पत्रात सोविपट रशियाच्या ऐतिदातिवा « 
वाडूमयाच्या प्रकाशन सस्पेचे संचालक ए- फुमनेस्ट्रोसी म्हणतात: “या पटिल्या 
(हिंदो) कांतिवगरवाच्या वडाचा आणि चरित्राचा वृत्तांत १९६१ मध्ये रदियन ' 
भाषेत प्रपिद्ध झाठेऱ्या “ हिंदुस्यानचा नवीन इतिद्वासा ” या पुस्तेवात' पू. २९० 


२३ “दि म्लिट्घ,' ३ नोध्टेबर १९४५. 
२४ 'दि फोरम, ११ मोष्टूवर १९४५. 


व्यक्ति आणि जीवितकार्य ३७९ 


ते ४०१ पर्यंत देण्यात आलेला आहे. * 

क्रांतिवीर बासुदेव बळवंत फडके स्मारक समितीच्या वतीने शिरदोण येथे 
वासुदेव वळवंतांवे स्मृतिमंदिर उभारण्यात याठे आहे. त्याच्या पायाभरणी समारंभ 
प्रसगी हिंदुस्थानचे भूतपूर्व अयंमंत्री चिंतामणराव देश्वमुस ४ नोव्हूंबर १९५९ ला 
म्हणाले: "स्वातंत्र्य प्रस्यापित करण्याची मनीपा वाळगणाऱ्यात...... वासुदेव वळ- 
वंत भाघाडीवर होते. म्हणून त्याना आद्य क्रांतिकारक समजण्यात येते. त्यांच्या 
भात्मत्यागाला तोड नाही. हे मंदिर पाहून लोकांना त्यांच्या मराठी बाप्पांचे सतत 
स्मरण होत राहील!” १९७५६ मध्ये वासुदेव बळवंतांच्या चरित्राची प्रतीधी भेट 
म्हणून स्वीकार करताना महाराष्ट्राचे कर्तबगार नेते पशवंतराव चव्हाण मळा 
म्हणा होते : “हे तुम्हो चागलं केलं. वामुदेव बळवंताना मी आम्हा क्रांतिकारकांचे 
मूळ पुरुष (फप्टं अँन्तेस्टर) समजतो.” दोन वर्षानी मुंबईच्या “रंगभवना'त भाषण 
करताना ते म्हणाठे : “ महाराष्ट्राचा इतिहास हा पहिल्यापासून संघर्षाचा इतिहास 
आहे. लोकमान्म टिळक, वासुदेव बळवंत यांनी राजकीय क्रांती केळी, तर महात्मा 
फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक क्रांतीची पताका मिरवली.” 
शिरढोण येथील वासुदेव वळवंत फडके स्मृतिमदिराचे उद्घाटन मुंबईचे एक 
भप्रगप्म नेते सदाशिवराव पाटील यांच्या हस्ते १९७० मध्ये झाले. 

बासुदेव बळवंतांनी पेटवळेला राष्ट्रयज्च त्याच्या मृत्यूनतर चौसप्ट वर्षे पेटत 
राहिला. त्या वर्षी त्यात आत्माहुती दिलेल्या हुतात्म्यांच्या यज्ञाची ज्याला शिसरापत 
पोहोचली ! तो पाहा ! तो रणयज्ञ त्या हुतात्म्यांच्या स्वर्गीय निवासस्यानासमोर 
कसा प्रज्वलीत झाठेला आहे ! त्यातून वाहेर पडणाऱ्या राष्ट्रीय स्वातंत्र्याचे दर्शन 
घेण्यासाठी ते असंख्य हुतात्मे त्या यज्ञामोवती अस्वस्य होऊन वसलेले आहे. त्यांच्या 
सभेतील एक प्रमुख स्थान मोकळेच दिसत भाहे. त्या स्थानाच्या अढ्रीकडे पागोटे 
घातलेला, कुंडले ल्यालेळा, बारा बंदीत वावरणारा हा तेज:पुंज पुरुष बसलेला आहे. 
“दया तिचे नाव 1 भूताचे पालन ॥ आणि निर्दालन कॅटकाचे ॥ हा अमंग 
कीतनकाराच्य़ा आवाजात त्याच्या तोडी घोळत आहे ! तो ऐका ! त्याचे नाव 
दामोदर हरि चापेकर ! रेड साहेबास १८९७ मध्ये त्याने पुण्यात लोळविले होते ! 
त्याच्याजवळ दुसरे दोन चापेकर बसलेले आहेत ! त्यानंतर बसलेल्या तरुणाचे 
नाव आहे रानडे ! धाकट्या 'चापेकरांसंमवेत “फितुरांना नि.पात होवो,” अते ते 
म्हणत आहेत ! दृष्टी दिस्फारून जरा पुढे पाहा ! हा कोण साहेबी थाटातील 
पोषाखाचा तरतरीत नाकाचा पजाबी तरुण*? ऐंकलेत त्याचे नाव? त्याच्या 


विशात पिस्तुल आहे. ते चाचपीत तो म्हणत आहे: “ माझे नाव मदनलाल धिग्रा! 
भी इंग्लंडमध्ये देह ठेवलेला आहे. ” त्याच्या वाजूला वसलेला कोवळया वयाचा हा 


२५ कुमवेस्ट्रोसो यांचे टेखवास पत्न; दि. १९ जुल १९६१, 
२१ 'मराठा' मुबई दि.५ मे १९५९, 


३८० ७. वासुदेव बळवंत फडके 
दुसरा युवक. त्याचे नाव अनंत लक्ष्मण कान्हेरे !: त्याने जॅक्सनचा वध केला होता. 
नाशिक कटाच्या अभियोगापुर्वीच तो फासावर लटकला! तो दुसरा तेजस्वी तरुण! 
विष्णू गणेश पिंगळे ! अमेरिकेतील संयुवत संस्थानापासून हिंदुस्थानातील संयुक्‍त- 
प्रांतापर्यंत हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी तो धापा टाकीत भटकला होता, नि लाहोर- 
च्या तुरुंगात हेबटी फाश्ली ग्रेला होता. त्याच्य़ा पाठीवर थाप मारणारे हे दु्रे 
युवक ! त्यांच्या अग्रभागी तरतरीत मुद्रेने वावरणारे साहेबी टोपी घातलेले सड- 
पातळ शरीरयष्टीचे सरदार भगतसिंग ! त्यांच्या बाजूळा त्यांचे दुसरे मित्र हुताले 
बसले आहेत. त्याता टाकून पुढे चला ! लंडनमध्ये फाशी गेलेले हे सरदार उधम- 
सिंग आणि पलीकडे ही उचच उच मूर्ती कोणाची ? सुभापचंद्रांची तर नाही ना? 
दुसरेही कितीतरी असंख्य हतात्मे या सभेत बसले आहेत ! त्याची नावे ... हो पण 
आता त्या यज्ञाकडें पाहा ! त्याच्या ज्वाला वाढत चालल्या आहेत ! त्यांचा प्रकाश 
ह्या सर्व रधिरब्रिय देशभक्तांच्य़ा प्रसन्न नि उत्सुक मुद्रांवर पडलेला भाहे. ये स्वत- 
त्ते! ये! तुझ्याच दशंनासाठी हे सारे महात्मे उत्सुक झाले आहेत ! आता 
अवधी अगदी थोडा राहिला ! आणि म्हणूनच मधाचे ते रिकामे स्थान ? त्याच्या” 
कडे कोण चालत येत आहेत ? त्या सर्व हुतात्म्यांचे अध्वर्यू तिकडे चालत येत आहेत. 
त्यांच्या कमरेला तलयार लटकते आहे. त्याच्या मुखावर तेज विलसत आहे. त्यांच्या 
पाठीवर ढाल बाधलेंली आहे आणि लांब लांब पावले टाकीत त्यांच्या उंच दणकट 
आकृतीने त्या सभामंडपात प्रवेश केला आहे. त्याचे नाव वासुदेव बळवंत फडके ] 
त्यांनी त्या यशाजवळ कसेवसे आसन ठोकले असेल, तोच त्या यज्ञातून हिंदुस्थानच्या 
स्वातंत्र्याचे साकार झालेले दृश्य वरवर येऊ लागले आहे. त्याच दिव्य दृश्याच्या 
कल्पनेसाठी अशा शेकडो देशभक्तानी आपले प्राण दिले होते. आणि तरवःवत यात- 
नांनी देह झिजविले होते. त्या सर्वांच्या दहनभूमीवर त्यांची स्मारके उभारली 
गेली नसली, तरी त्याच दृश्याच्या सिद्धीमुळे हिंदुस्थानातील भावी पिढ्या त्या 
सर्वांना नित्य सहर्ष अभिवादन करीत राहतील आणि त्याकडे पाहुत आद्य क्रातिकारक 
बासुदेव रळवत फडके यांचा चिरंजीब आत्मा एका दिव्य आनंदात चिरंतन विहरत 
राहील !